नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दरम्यान आयआरसीटीसीनं त्यांच्याकडून चालविल्या जाणाऱ्या ३ गाड्यांच्या फेऱ्या ३० एप्रिल पर्यंत रद्द केल्या आहेत.

मुंबई-अहमदाबाद तेजस एक्स्प्रेस, दिल्ली-लखनौ तेजस एक्स्प्रेस आणि काशी महाकाल एक्स्प्रेस या गाड्यांच्या फेऱ्या रद्द केल्या आहेत.

या गाड्यांची तिकिटं आरक्षित केलेल्यांना पूर्ण परतावा दिला जाणार असल्याचं आरआरसीटीसीनं सांगितलं आहे.