मुंबई (वृत्तसंस्था) : टाळेबंदीमुळे राज्यात अडकलेले इतर राज्यांमधल्या मजूर आणि नागरिकांना त्यांच्या मूळ गावी पाठविण्यासाठी  तसंच इतर राज्यांमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातल्या नागरिकांना परत आणण्यासाठी, राज्य शासनानंही नियोजन सुरु केलं आहे. त्याविषयी परिवहन मंत्री अनिल परब यांनी अधिक माहिती दिली आहे.