नवी दिल्ली : मुंबईसह अन्य शहरांमधून कोकणात जाणारे मजूर आणि चाकरमान्यांमुळे कोरोना संसर्गाचा धोका वाढत असल्याच्या याचिकेवर राज्य सरकारनं खुलासा करावा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत.

बाहेरून येणाऱ्या नागरिकांमुळे नॉन रेड झोन असलेला रत्नागिरी जिल्हा रेड झोनमध्ये आहे, तसंच रत्नागिरीत कोरोना चाचणीसाठी प्रयोगशाळा सुरु करावी असं या याचिकेत म्हटलं आहे.