महिला बालकल्याण क्षेत्रातील महाराष्ट्राच्या कामांबाबत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याकडून प्रशंसोद्गार
केंद्रीय महिला व बालकल्याणमंत्री स्मृती इराणी यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
मुंबई : महाराष्ट्राचे महिला व बालकल्याण क्षेत्रातील काम उल्लेखनीय आहे. कुपोषणमुक्ती, माता व बाल आरोग्य...
पूर आणि साचलेल्या पाण्यातून जाणाऱ्यांनी लेप्टो प्रतिबंधक गोळ्या घ्याव्यात
मुंबई : राज्यात मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, कोकण विभाग, नाशिक, पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे बऱ्याच ठिकाणी पूरस्थिती तसेच पाणी साचल्याच्या घटना घडल्या आहेत. अशा स्थितीत...
अंबाझरी जैवविविधता उद्यानामूळे नागपूरच्या वैभवात भर श्री. नितीन गडकरी यांचे प्रतिपादन
नागपूर : ‘ग्रीन नागपूर’ ची संकल्पना ही जल व वायू प्रदूषणा पासून मुक्त शहर अशा प्रकारे साकारतांना ‘अंबाझरी जैवविविधता उद्यानाची’ स्थापना ही नागपूरच्या वैभव...
देशातल्या व्याघ्र गणना 2018 चा निकाल पंतप्रधान जारी करणार
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी,देशातल्या व्याघ्र गणना 2018 चा निकाल 29 जुलै रोजी लोक कल्याण मार्ग येथे जारी करणार आहेत.
व्याघ्र गणनेसाठीची व्याप्ती,नमुना आणि...
नागपूरच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये ‘सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ’ मानाचा तुरा- नितीन गडकरी यांचे प्रतिपादन
नागपूर : उच्चशिक्षण देणाऱ्या संस्थेच्या स्थापनेमूळे ‘एज्यूकेशन हब’ म्हणून उदयास येणाऱ्या नागपूरात स्थापन होणाऱ्या ‘सिबांयोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठामूळे’ नागपूरच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये मानाचा तुरा खोवला गेला...
माजी केंद्रीय मंत्री एस. जयपाल रेड्डी यांना उपराष्ट्रपतींकडून आदरांजली
नवी दिल्ली : उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी माजी केंद्रीय मंत्री जयपाल रेड्डी यांच्या पार्थिवाचे हैदराबाद येथे अंत्यदर्शन घेतले. रेड्डी यांचं हैदराबाद येथे निधन...
लोकसभा निवडणूक 2019 मध्ये दिव्यांगांना सहभागी होता यावे यावर निवडणूक आयोगाने दिलेला भर यशस्वी
नवी दिल्ली : देशात 2019 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकात दिव्यांगाना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यावर निवडणूक आयोगाने विशेष भर दिला.
मतदानाच्या दिवशी दिव्यांग आणि...
देहू ते निगडी दरम्यानच्या हरीतवारी उपक्रमांतर्गंत वक्षारोपन
राज्य सरकार, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, श्री.क्षेत्र देहू संस्थान, सेवा सहयोग फौंडेशन व राष्ट्रीय सेवा योजना यांचे संयुक्त विदयमाने देहू ते निगडी दरम्यानच्या हरीतवारी उपक्रमांतर्गंत...
जम्मू-काश्मीरमधल्या बॅक टू व्हिलेज कार्यक्रमाची पंतप्रधानांकडून प्रशंसा, द्वेष पसरवणारे आणि अडथळे निर्माण करणाऱ्यांचे मनसुबे...
मुंबई : जम्मू-काश्मीरमधल्या जनतेला सुशासन हवे आहे. द्वेष भावना पसरवणारे आणि अडथळे निर्माण करणाऱ्यांचे मनसुबे कधीही तडीला जाणार नाहीत असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी...
दिव्यांगांनी राष्ट्रीय पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन
पुणे : केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारीता विभागामार्फत सन 2019 करीता दिव्यांग क्षेत्रात उल्लेखनीय कामकरणाऱ्या व्यक्ती व संस्था यांचेकडून खालील प्रमाणे पुरस्काराकरिता अर्ज...