राज्यातल्या प्रत्येक मतदार संघात मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर राबवण्याची उपमुख्यमंत्र्यांची घोषणा
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या प्रत्येक मतदार संघात मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर राबवण्यात जाईल, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी सांगितलं आहे. ते आज नागपूर इथं...
शिवसेनेच्या ‘धनुष्यबाण’ निवडणूक चिन्हाबाबत म्हणणं मांडण्यासाठी उद्धव ठाकरे गटाला उद्या दुपारी २ वाजेपर्यंत मुदत
मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेनेच्या 'धनुष्यबाण' या निवडणूक चिन्हाबाबत उद्धव ठाकरे गटाला आपलं म्हणणं मांडण्यासाठी निवडणूक आयोगानं उद्या दुपारी २ वाजेपर्यंत मुदत दिली आहे. अंधेरी...
महिला टी-ट्वेंटी आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानचा भारतावर १३ धावांनी विजय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महिलांच्या टी-ट्वेंटी क्रिकेट आशिया चषक स्पर्धेत आज बांगलादेशात सिल्हेट इथं झालेल्या सामन्यात पाकिस्ताननं भारतावर १३ धावांनी विजय मिळवला. नाणेफेक जिंकून...
मुंबईतून ५० किलो वजनाचे अंमली पदार्थ जप्त
मुंबई (वृत्तसंस्था) : अंमली पदार्थ नियंत्रण विभागानं काल मुंबईत छापा टाकून सुमारे ५० किलो वजनाचे अंमली पदार्थ पकडले. यासंदर्भात ६ जणांना अटक केली असून,...
यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार बेलारुसमधले मानवाधिकार कार्यकर्ते ॲलेस बेलयात्स्की यांना जाहीर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बेलारुसमधले मानवाधिकार कार्यकर्ते ॲलेस बेलयात्स्की यांना यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाला आहे. बेलयत्सकी हे बेलारुस मधे ८० च्या दशकात...
मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण एमएमआरडीएच्या माध्यमातून – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई: मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण एमएमआरडीएच्या माध्यमातून करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. मुंबई महानगर परिसर क्षेत्रातील रस्ते खड्डे...
ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती प्रतिसाद पथकात ७९ पदे निर्माण करण्यास मुख्यमंत्र्यांची मान्यता
मुंबई: ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती प्रतिसाद पथकात ७९ पदे निर्माण करण्याच्या प्रस्तावास आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली. वाढते नागरीकरण, नैसर्गिक आपत्ती यामुळे एनडीआरएफच्या...
केदारनाथ आणि यमुनोत्री तीर्थक्षेत्रांचे दरवाजे हिवाळ्यामुळं २७ तारखेला बंद करणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तराखंड मधल्या केदारनाथ आणि यमुनोत्री तीर्थक्षेत्रांचे दरवाजे हिवाळ्यामुळं या महिन्याच्या २७ तारखेला बंद केले जातील. या महिन्याच्या २६ तारखेला गंगोत्रीचे...
जम्मू काश्मीरबद्दल पाकिस्तानबरोबर चर्चा करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही – गृहमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू काश्मीरबद्दल पाकिस्तानबरोबर चर्चा करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असं ठाम प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज केलं. काश्मीरमधे बारामुला इथं...
विकासाचे लाभ देशाच्या अतिदुर्गम भागात पोचावेत, यासाठी केंद्र सरकार गेली आठ वर्ष काम करत...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विकासाचे लाभ देशाच्या अतिदुर्गम भागात पोचावेत, यासाठी केंद्र सरकार गेली आठ वर्ष काम करत आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं...









