Home Blog Page 297

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्याविरुद्ध सीबीआयकडून गुन्हा दाखल

मुंबई (वृत्तसंस्था) : सीबीआयनं एक खासगी कंपनी, तिचे तत्कालीन संचालक आणि इतर अधिकारी, तसंच राष्ट्रीय शेयर बाजाराचे चार अधिकारी आणि इतर अज्ञातांविरुद्ध आज गुन्हा...

जपानचे माजी प्रधानमंत्री शिंजो आबे यांच्या निधनाबद्दल देशात शनिवारी राष्ट्रीय दुखवटा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जपानचे माजी प्रधानमंत्री शिंजो आबे यांचं आज निधन झालं. क्योटो जवळच्या नारा शहरात सकाळी एका निवडणूक सभेत त्यांच्यावर गोळीबार झाला....

देशातल्या प्रमुख खाद्य तेल संघटनांनी खाद्य तेलाचे किरकोळ विक्री दर १५ रुपयांनी कमी करण्याचे...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या प्रमुख खाद्य तेल संघटनांनी खाद्य तेलाचे किरकोळ विक्री दर १५ रुपयांनी तात्काळ कमी करावेत असे  निर्देश केंद्रसरकारनं दिले आहेत....

उद्योग क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्नशील राहणार – मुख्यमंत्री

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात वेगानं विकास होण्याची क्षमता असून उद्योग क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील राहील, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे....

हर घर तिरंगा अभियानात लोकसहभाग घ्यावा – मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव

मुंबई : स्वराज्य महोत्सव आणि हर घर तिरंगा उपक्रम अतिशय काटेकोरपणे राबविण्यात यावेत. या उपक्रमात लोकसहभाग घ्यावा, अशा सूचना मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव...

कोकणातील सर्व जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई: हवामान खात्याकडून राज्यात पुढील ३ दिवस म्हणजे दिनांक ११ जुलै, २०२२ पर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांना मुसळधार...

पंढरपूर वारीतील अपघातग्रस्त वारकऱ्यांना उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांची आर्थिक मदत

मुंबई : कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील वारकरी पंढरपूर येथे जात असताना मंगळवार दि. ५ जुलै रोजी वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या वारकऱ्यांची विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम...

कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यात रेड अलर्ट जाहीर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कर्नाटकात दक्षिण आणि उत्तर कन्नडात तसंच उडुपी जिल्ह्यात मुसळधार पावसाची संततधार सुरूच आहे. या जिल्ह्यात रेड अलर्ट जाहीर झाला आहे....

एस जयशंकर यांनी आज चीनचे परराष्ट्रमंत्री वॅंग यी यांची घेतली भेट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर यांनी आज इंडोनेशियामधे बाली इथं चीनचे परराष्ट्रमंत्री वॅंग यी यांची भेट घेतली. जी-ट्वेंटी देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीत...

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालय नियंत्रण कक्ष सतर्क

मुंबई : हवामान खात्याकडून  राज्यात पुढील ३ दिवस म्हणजे दिनांक १० जुलै, २०२२ पर्यंत अतिवृष्टी तर  कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांना मुसळधार ते अति मुसळधार...