Ekach Dheya
दिलीप शिंदे लिखित निवडणूक कायदेविषयक पुस्तकाचे मुख्य निवडणूक आयुक्तांच्या हस्ते प्रकाशन
मुंबई : निवडणूकविषयक कायदे, आचारसंहिता, निवडणूकविषयक गुन्हे, ईव्हीएम- व्हीव्हीपॅट यासह निवडणूक प्रक्रियेबाबत समग्र माहितीचा समावेश असलेल्या 'निवडणूकविषयक कायदे आणि प्रक्रिया' या पुस्तकाचे प्रकाशन भारत...
मतदार जागृतीसाठी विविध उपक्रमांचे मुख्य निवडणूक आयुक्तांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई : मतदार जागृती आणि मतदारांचा निवडणूक प्रक्रियेतील सहभाग वाढावा यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे हाती घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांचे भारत निवडणूक आयोगाचे मुख्य...
‘पुस्तकांचे गाव’ भिलार योजना राज्य मराठी विकास संस्था राबविणार
मुंबई : मराठी भाषेचा विकास, प्रचार व प्रसार व्हावा, वाचन संस्कृती वाढावी यासाठी पुस्तकांचे गाव हा उपक्रम आता व्यापक स्वरुपात राबविण्यात येणार आहे. 'पुस्तकांचे गाव'...
अमरावती महसूल विभागात पाच प्रकारच्या कीटकनाशकांच्या विक्री, वितरण, वापरास बंदी – कृषिमंत्री डॉ. अनिल...
मुंबई : कीटकनाशकांच्या वापरामुळे शेतकरी व शेतमजुरांना विषबाधा झालेल्या घटनेची गंभीर दखल घेऊन अमरावती महसूल विभागातील अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम व यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये...
भारताच्या सीमांचा इतिहास लिहिण्याला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली मंजुरी
नवी दिल्ली : देशाच्या सीमांचा इतिहास लिहिण्याच्या कामाला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मंजुरी दिली आहे. भारतीय इतिहास संशोधन परिषदेच्या प्रतिष्ठित व्यक्ती, नेहरू मेमोरियल संग्रहालय...
इलेक्ट्रॉनिक सिगरेटवरील बंदीच्या अध्यादेशाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
नवी दिल्ली : देशात आरोग्यासाठी प्राधान्य देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने इलेक्ट्रॉनिक सिगरेटवर (निर्मिती, उत्पादन, आयात, निर्यात, वाहतूक, विक्री, वितरण, साठवणूक...
रेल्वे कर्मचाऱ्यांना उत्पादकतेशी सांगड घालून 2018-19 मधील 78 दिवसांच्या वेतनाइतका बोनस देण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत रेल्वे कर्मचारी वर्गाला उत्पादकतेशी सांगड घालून(पीएलबी) 2018-19 मधील 78 दिवसांच्या...
शेती पूरक व्यवसायांना राज्य शासनाची पत हमी
मुंबई : अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत देण्यात येणाऱ्या शेती पूरक व्यवसायासाठीच्या कर्जांना राज्य शासन पतहमी देणार आहे.
आतापर्यंत महामंडळाच्या योजनेचा लाभ 7 हजार 866 जणांना मिळाला असून बँकेमार्फत 400 कोटी...
चांदा ते बांदा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी विविध करार – राज्यमंत्री दीपक केसरकर
मुंबई : राज्यात चांदा ते बांदा योजनेअंतर्गत कोकण विभागातील सिंधुदुर्ग व विदर्भातील चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये विविध पथदर्शी कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी...
३३ कोटी वृक्षलागवडीचे ९० टक्के उद्दिष्ट पूर्ण
वृक्ष लागवडीत मागे राहिलेल्या जिल्ह्यांनी वृक्षलागवडीस वेग द्यावा - वनमंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई : राज्यात आजपर्यंत ३१ कोटी २० लाख ०७ हजार ७३७ वृक्षलागवड झाली...