Home Authors Posts by Ekach Dheya

Ekach Dheya

17503 POSTS 0 COMMENTS

पद्मश्री सदाशिवराव गोरक्षकर यांच्या निधनाने इतिहासाचे जतन करणारे समर्पित व्यक्तिमत्व हरपले – मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली

मुंबई : ज्येष्ठ वस्तुसंग्रहालय तज्ज्ञ पद्मश्री सदाशिवराव गोरक्षकर यांच्या निधनाने भारतीय इतिहासाचा समृद्ध वारसा जतन करण्यासाठी आयुष्य वेचलेले एक समर्पित व्यक्तिमत्त्व आपण गमावले आहे,...

17 जुलैला खंडग्रास चंद्रग्रहण

नवी दिल्ली : भारतातून 17 जुलै 2019 ला खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार 1 वाजून 31 मिनिटांनी खंडग्रास चंद्रग्रहण सुरू होईल. पृथ्वीच्या छायेने...

ग्राहकांना अबाधित सेवा द्या – संजय धोत्रे

अकोला : टेलिकॉम कंपन्यांनी देशातील ग्राहकांना दर्जेदार, गतीमान आणि अबाधित सेवा द्यावी असे  आदेश केंद्रीय मनुष्यबळ विकास, माहिती तंत्रज्ञान व संचार राज्यमंत्री संजय धोत्रे...

मुंबई आणि महाराष्ट्राच्या प्रगती व विकासामध्ये शीख समुदायाचे योगदान महत्त्वाचे – राज्यपाल चे. विद्यासागर...

गुरु नानक यांच्या 550 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमास राज्यपालांची उपस्थिती  मुंबई : मुंबई आणि महाराष्ट्राच्या प्रगती व विकासामध्ये शीख समुदायाचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन...

अमरावतीच्या धर्तीवर पश्चिम विदर्भातील विमानतळांचा विकास – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अमरावती येथे बेलोरा विमानतळ विस्तारीकरणाचे भूमिपूजन अमरावती : विमानसेवेमुळे उद्योजक गुंतवणुकीस त्या क्षेत्राला प्राधान्य देतात. पश्चिम विदर्भात अस्तित्वात असलेल्या तीन विमानतळांच्या विस्तारास प्राधान्य देण्यात आले...

सर्वोत्कृष्ट पत्रकारिता राष्ट्रीय पुरस्कारासाठी प्रेस काऊन्सिल ऑफ इंडियाने मागवल्या प्रवेशिका

नवी दिल्ली : सर्वोत्कृष्ट पत्रकारिता राष्ट्रीय पुरस्कार 2019 साठी प्रेस काऊन्सिल ऑफ इंडियाने प्रवेशिका मागवल्या आहे. एकूण 8 प्रकारात पुरस्कार दिले जातील. अ.क्र. प्रकार रोख रक्कम 1 सर्वोत्कृष्ट पत्रकारितेसाठी...

स्थानिक परिस्थितीला योग्य अशा वृक्षांच्या लागवडीचे नितीन गडकरी यांचे एमएसएमई क्षेत्राला आवाहन

नवी दिल्ली : केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री तसेच रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सर्व उद्योग संस्थांना आणि नोंदणीकृत...

कचरा व सांडपाणी प्रकल्पासाठी तात्काळ शासकीय जागा देऊ – जिल्हाधिकारी नवल किशोर राम

वाघोलीतील समस्यांबात ग्रामपंचायत कार्यालयात घेतली बैठक पुणे : जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असणाऱ्या वाघोलीला भेडसावणाऱ्या कचरा व सांडपाणी प्रकल्पांचे अहवाल आल्यानंतर तात्काळ शासकीय जागा देण्याची...

भारताची संस्कृती, वारसा आणि परंपरा मुलांपर्यंत पोहोचवा- पोलंड युक्रेन येथे उपराष्ट्रपतींचे आवाहन

नवी दिल्ली : भारताची संस्कृती, वारसा आणि परंपरा मुलांपर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केली आहे. पोलंड आणि युक्रेन येथे आयोजित ‘ब्रेव्ह...

बळीराजा अस्वस्थच..!

एकीकडे शेतकरी आत्महत्या, शेतकरी आणि शेतीविषयक प्रश्न यांची गुंतागुंत वाढत चालली असतानाच ऐन पावसाळ्यातही शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र काही संपताना दिसत नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी संपूर्ण...