जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू काश्मीरमधे श्रीनगरच्या रैनावरी परिसरात आज पहाटे झडलेल्या चकमकीत सुरक्षा दलानं लष्कर ए तैबाच्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. त्यांच्याकडून शस्त्रसाठा आणि दारूगोळा जप्त केल्याचं काश्मीरचे पोलीस...
घनकचरा व्यवस्थापनाची अंमलबजावणी करायला 433 कोटी 74 लाख रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : घनकचरा व्यवस्थापनाची प्रभावीपणे अंमलबजावणी करायला केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या 433 कोटी 74 लाख रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. जवळपास 3 पूर्णांक 7 कोटी मेट्रिक टन शहरी कचऱ्यावर...
जल व्यवस्थापन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी राज्याला चार पुरस्कार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जल व्यवस्थापन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी राज्याला चार पुरस्कार मिळाले आहेत. सुर्डी ग्रामपंचायत सोलापूर, दापोली नगरपंचायत रत्नागिरी, ग्रामविकास संस्था-औरंगाबाद या स्वयंसेवी संस्थेला, तसंच दैनिक ॲग्रोवनला...
प्रादेशिक सहकार्य ही विशेष प्राधान्याची बाब – नरेंद्र मोदी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बंगालच्या उपसागराला संपर्क, समृद्धी आणि सुरक्षेचा सेतू बनवण्याचं आवाहन करतानाच, सद्यस्थितीत प्रादेशिक सहकार्य ही विशेष प्राधान्याची बाब असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं. ते बिमस्टेक...
अमरनाथ यात्रा येत्या ३० जूनला कोविड प्रतिबंधक नियमांसह सुरु होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमरनाथ यात्रा येत्या ३० जूनला कोविड प्रतिबंधक नियमांसह सुरु होणार आहे. अमरनाथ श्राइन बोर्डाचे अध्यक्ष आणि जम्मू-काश्मीरचे नायक राज्यपाल मनोज सिन्हा यांनी ही माहिती दिली. या...
भारत आणि संयुक्त अरब अमिरात यांच्य़ातला व्यापार करार येत्या मे महिन्यापासून अंमलात येण्याची शक्यता
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि संयुक्त अरब अमिरात यांच्य़ातला व्यापार करार येत्या मे महिन्यापासून अंमलात येण्याची शक्यता आहे. १८ फेब्रुवारीला उभय देशांनी या करारांवर सह्या केल्या होत्या दिल्लीमध्ये उभय...
दरवाढ आणि इतर मुद्द्यांवरून राज्यसभेत गदारोळ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दरवाढ आणि इतर मुद्द्यांवरून विरोधी पक्ष सदस्यांनी गदारोळ केल्यामुळे राज्यसभेचं कामकाज आज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं. कामकाज सुरू होताच दरवाढ, कामगार संघटना संप तसंच...
स्टार्ट-अप्सचे अस्तित्व टिकवण्यासाठी उद्योगक्षेत्रांनी या कंपन्यानाही समान सहभाग द्यावा – डॉ जितेंद्र सिंह यांचे...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात स्टार्ट अप्स चे अस्तित्व टिकून राहण्याठी उद्योगक्षेत्रात त्यांनाही समान सहभाग मिळायला हवा, असे मत, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान, पृथ्वी विज्ञान, पंतप्रधान कार्यालय, सार्वजनिक तक्रार, पेन्शन, अणुऊर्जा विभागाचे राज्यमंत्री, (स्वतंत्र प्रभार) यांनी व्यक्त...
पश्चिम बंगालमधल्या बीरभूम हत्याकांड प्रकरणी सीबीआयची चौकशी सुरु
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पश्चिम बंगालमधल्या बीरभूम हत्याकांड प्रकरणी सीबीआयनं चौकशी सुरु केली आहे. बीरभूम जिल्ह्यातल्या बोगतुई गावात २१ मार्चला काही अज्ञात व्यक्तींनी १० घरं पेटवली. त्यात ८ लोकांचा मृत्यू...
भारतात तयार होत असलेल्या उत्पादनांना जगभरातून मागणी वाढत असून, भारताची पुरवठा साखळी व्यवस्था मजबूत...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतात तयार होत असलेल्या उत्पादनांना जगभरातून मागणी वाढते आहे, तसंच भारताची पुरवठा साखळी व्यवस्था मजबूत होत चालली असल्याचं दिसतं असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे....











