देशाला केंद्रस्थानी ठेवून लोककल्याणासाठी प्रधानमंत्र्यांनी सर्वंकष धोरणात्मक निर्णय घेतल्याचं, केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लोकांच्या कल्याणार्थ देशाला केंद्रबिंदू मानून सर्वंकष धोरणात्मक निर्णय घेतले असल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं. रामभाऊ म्हाळगी प्रबोधनीमार्फत नवी...
पेगॅासस हेरगिरी प्रकरणी तीन सदस्यीय तज्ञ समितीमार्फत चौकशी करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पेगॅासस हेरगिरी प्रकरणी ३ सदस्यीय तज्ञ समितीमार्फत चौकशी करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती आर व्ही रविंद्रन हे या समितीचे...
नैऋत्य मान्सूनची संपूर्ण देशातून माघार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नैऋत्य मान्सूननं काल संपूर्ण देशातून माघार घेतली. १९७५ सातव्यांदा मान्सून माघारी जायला एवढा उशीर झाला असं भारतीय हवामान विभागानं सांगितलं आहे. यंदा सलग तिसऱ्यावर्षी देशात...
भाजपा कार्यकर्त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामामुळेच केंद्रात तसंच अनेक राज्यांमध्ये भाजपाला सेवेची संधी मिळाली- प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भाजपा कार्यकर्त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामामुळेच केंद्रात तसंच अनेक राज्यांमध्ये भाजपाला सेवेची संधी मिळाली, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पक्षाच्या आणि देशाच्या उभारणीसाठी भाजपा...
प्रधानमंत्री आयुष्मान भारत अभियानाच्या माध्यमातून आरोग्य सुविधांवर ९० ते १०० कोटीं रुपये खर्च करणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :देशातल्या आरोग्य क्षेत्रातल्या पायाभूत सुविधांमधल्या त्रुटी दूर करण्यासाठी प्रधानमंत्री आयुष्मान भारत आरोग्यदायी पायाभूत सुविधा अभियान सुरू केलं आहे, या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात आरोग्य सुविधांवर किमान ९०...
देशात आतापर्यंत १०२ कोटी ३१ लाखापेक्षा जास्त मात्रा वितरीत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आतापर्यंत १०२ कोटी ३१ लाखापेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्या आहेत. काल १२ लाख ३१ हजारांपेक्षा जास्त नागरिकांना लस दिल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं. महाराष्ट्रात...
केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीनं आयोजित ‘सुदर्शन भारत परिक्रमा’ ही कार रॅली महाराष्ट्रात दाखल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीनं आयोजित ‘सुदर्शन भारत परिक्रमा’ ही कार रॅली महाराष्ट्रात दाखल झाली असून या परिक्रमेत सहभागी होण्याचा मान ठाण्यातील नागरिक सुरेंद्र...
उत्तर प्रदेशातील नऊ वैद्यकीय महाविद्यालयांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातल्या सिद्धार्थनगर इथं ९ वैद्यकीय महाविद्यालयांचं उद्घाटन केलं. या महाविद्यालयामुळे पूर्वांचल क्षेत्रात वैद्यकीय सुविधांचा विकास होईल असा विश्वास मोदी...
अंमली पदार्थ नियंत्रण विभागाचे प्रादेशिक संचालक समीर वानखेडे यांच्यावर आठ कोटी रुपयांची लाच मागितल्याचा...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आर्यन खान अंमली पदार्थ प्रकरणात अंमली पदार्थ नियंत्रण विभाग - एनसीबी मुंबईचे प्रादेशिक संचालक समीर वानखेडे यांनी आठ कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप या प्रकरणातले...
प्रधानमंत्र्यांच्या हस्ते प्रधानमंत्री आयुष्मान भारत आरोग्यदायी पायाभूत सुविधा अभियानाचं लोकार्पण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज वाराणसी इथं प्रधानमंत्री आयुष्मान भारत आरोग्य पायभूत सुविधा अभियान तसंच ५ हजार १८९ कोटी रूपये किमतीच्या विविध परियोजनाचं उदघाटन...











