देशात आजवर ८९ कोटी २ लाखाहून अधिक लसीच्या मात्रा देण्यात आल्या
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात सुरु असलेल्या कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आजवर ८९ कोटी २ लाखाहून अधिक लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. काल दिवसभरात ६४ लाख ४० हजारहून जास्त...
सप्टेंबर महिन्यातही वस्तू आणि सेवा करापोटी 1 लाख कोटींपेक्षा अधिक महसूल जमा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वस्तू आणि सेवा करापोटी सप्टेंबरमधे 1 लाख 17 हजार 10 कोटी रुपये महसूल गोळा झाला. त्यातला 20 हजार 578 कोटी रुपये केंद्रीय कर होता तर...
६ ऑक्टोबरपासून नैऋत्य मौसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरु होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात यंदा वायव्य भारताच्या काही भागातून ६ ऑक्टोबरपासून नैऋत्य मौसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरु होईल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. नैऋत्य मौसमी पावसाच्या...
देशातल्या ६ लाख गावांमध्ये राबविण्यात येणाऱ्या स्वच्छ भारत मोहिमेचा केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्याकडून...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी आज प्रयागराजहून स्वच्छ भारत कार्यक्रमाचा आरंभ केला. चंद्रशेखर आजादांच्या पुतळ्याला हार घालून आणि चंद्रशेखर आजाद उद्यानात रोप...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत शहरी अभियानाचा दुसरा टप्पा आणि अमृत अभियान 2...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्वच्छता राखणं हे एका दिवसाचं, आठवड्याचं काम नसून प्रत्येकानं भाग घेण्यासारखी एक चळवळ आहे असं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे. देशातल्या शहरांना...
भारतीय सेना दलांचं आधुनिकीकरण आणि परिचालनासाठी १३ हजार १६५ कोटी रुपयांच्या प्रस्तावांना मंजुरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यतेखालील संरक्षण अधिग्रहण परिषदेनं अर्थात डीएसीनं भारतीय सेना दलांचं आधुनिकीकरण आणि परिचालनासाठी १३ हजार १६५ कोटी रुपयांच्या प्रस्तावांना मंजुरी दिली...
बील गेट्स यांनी आयुष्यमान भारत डिजीटल मिशन सुरु केल्या बद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक किर्तीचे व्यवसायिक बील गेट्स यांनी आयुष्यमान भारत डिजीटल मिशन सुरु केल्या बद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. या डिटीटल सेवेमुळे चांगल्या आरोग्य...
देशात बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण ९७ पूर्णांक ८५ शतांश टक्क्यावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल कोरोनाचे २३ हजार नवे रुग्ण आढळून आले. सध्या देशात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या २ लाख ७७ हजार २० इतकी असून ती गेल्या...
प्रधानमंत्री पोषण योजनेला पाच वर्ष मुदत वाढीचा केंद्र सरकारचा निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री पोषण योजना आणखी पाच वर्षं म्हणजे २०२५-२६ पर्यंत सुरू ठेवायला काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना एक वेळचं भोजन...
पात्र नागरिकांना मतदार यादीत नावे नोंदविण्याची आणि वगळण्याची संधी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या दृष्टीने 1 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत पात्र नागरिकांना मतदार यादीत नावे नोंदविण्याची आणि मृत, दुबार अथवा स्थलांतरीतांची नावे वगळण्याची...











