राज्यातील कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यात पूरपरिस्थिती कायम

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यात पूरपरिस्थिती कायम असून एनडीआरएफच्या २६ पथक महाराष्ट्रात दाखल झाले आहेत. कोल्हापूरमध्ये पंचगंगा नंदी धोक्याच्या पातळीवर वाहत असून साताऱ्यात वारणा आणि येरला...

येत्या १ ऑगस्ट पासून राष्ट्रपती भवन आणि राष्ट्रपती भवन संग्रहालय जनतेसाठी खुले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती भवन आणि राष्ट्रपती भवन संग्रहालय येत्या एक ऑगस्ट पासून जनतेसाठी खुलं होत आहे. कोव्हिडच्या पार्श्वभूमीवर १४ एप्रिल पासून ते बंद होतं. नागरिकांना सरकारी सुट्ट्या...

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारोत्तोलन प्रकारात मीराबाई चानूने पटकावले रौप्य पदक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :टोकियो ऑलिम्पिक मध्ये भारोत्तोलन स्पर्धेत भारताच्या मीराबाई चानूनं ४९ किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावून भारताच्या ऑलिम्पिक पदक तालिकेत मोठं यश प्राप्त केलं आहे. यंदाच्या ऑलिम्पिक...

देशात आतापर्यंत ४२ कोटी ७५ लाखापेक्षा अधिक जणांचे लसीकरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आतापर्यंत ४२ कोटी ७५ लाखापेक्षा अधिक कोविड लशीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत.जवळजवळ ३९ लाख मात्रा काल विविध राज्यांना पाठवण्यात आल्या आहेत.देशात काल १८ लाखापेक्षा...

कोरोना महामारीच्या काळात गौतम बुद्धांचे विचार समर्पक – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जिथे ज्ञान आहे तिथेच पूर्णत्व आहे, आणि तीच पौर्णिमा आहे आणि जेव्हा उपदेश देणारे स्वतः बुद्ध असतील तर हे ज्ञान संसाराच्या कल्याणाचा पर्याय ठरेल,असं प्रतिपादन...

राज्यातल्या पूरस्थितीबाबत प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यात चर्चा, सर्वोत्तपरी मदतीचे प्रधामंत्र्यांचे आश्वासन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या पूरस्थितीबाबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात काल संध्याकाळी चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्य शासनामार्फत बचाव कार्य कसं सुरू आहे, कोणत्या उपाययोजना केल्या...

कृषी कायदे, पैगॅसस हेरगिरी आणि इतर मुद्द्यावरून लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कृषी कायदे, पैगॅसस हेरगिरी आणि इतर मुद्द्यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहांमधे विरोधी सदस्यांनी आजही गदारोळ केला. त्यामुळे लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी, तर राज्यसभेचं कामकाज दुपारी अडीच वाजेपर्यंत तहकूब...

कृषिविषयक कायदे शेतकऱ्यांच्या फायद्याचेच असल्याची सरकारची ठाम भूमिका

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारने तयार केले कृषिविषयक कायदे शेतकऱ्यांच्या फायद्याचे आणि त्याचं हित जपणारेच आहेत अशी ठाम भूमिका केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी आज पुन्हा...

देशात बरे झालेल्या रुग्णांचं प्रमाण 97 पूर्णांक 35 शतांश टक्के

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आज सकाळी संपलेल्या चोवीस तासात 41 हजार 383 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर 38 हजार 652 रुग्ण कोरोनामुक्त झाले. या कालावधीत कोविड-19 मुळं 507...

विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आजही संसदेच्या दोन्ही सभागृहाचे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कृषी कायदे आणि पेगॅसस पाळत प्रकरणासह विविध मुद्दयांवरुन विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे आजही संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं. लोकसभेत पहिल्या तहकूबीनंतर...