विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेतला अंतिम सामना मुंबई आणि उत्तर प्रदेशमध्ये होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीत येत्या रविवारी होणाऱ्या विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेतला अंतिम सामना मुंबई आणि उत्तर प्रदेशमध्ये होणार आहे. ३२३ धावाचं आव्हान दिलेल्या मुंबईने कर्नाटकवर ७२ धावांनी...
आजादी का अमृत महोत्सव म्हणजे आत्मनिर्भरतेचं अमृत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आजादी का अमृत महोत्सव म्हणजे आत्मनिर्भरतेचं अमृत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ऐतिहासिक दांडी यात्रेच्या वर्धापनदिनी सुरू होत आहे, हे...
देशात आत्तापर्यंत २ कोटी ४० लाख ३७ हजार ६४४ जणांचं कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आत्तापर्यंत २ कोटी ४० लाख ३७ हजार ६४४ जणांचं कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरण झालं असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे.
यात लसीची पहिला मात्रा घेतलेल्या,...
परस्पर समन्वय चौकट या विषयावर आयोजित उच्चस्तरीय द्वैवार्षिक परिषदेत पंतप्रधान होणार सहभागी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या १२ मार्च रोजी होणाऱ्या परस्पर समन्वय चौकट या विषयावर आयोजित उच्चस्तरीय द्वैवार्षिक परिषदेत सहभागी होत आहेत.
या परिषदेत ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री स्कॉट मॉरिसन,...
स्वदेशी बनावटीची आय एन एस करंज या पाणबुडीचं आज मुबंईत जलावतरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आय एन एस करंज ही संपूर्णपणे स्वदेशी बनावटीची पाणबुडी आज औपचारिकपणे भारतीय नौदलात रूजू झाली.
मुंबईतल्या नौदल डॉकिर्याडमधे झालेल्या शानदार समारंभात सेवानिवृत्त अॅडमिरल व्ही एस शेखावत...
भारत आणि दक्षिण आफ्रिका महिला संघातील मर्यादित षटकांच्या पाच सामन्यांच्या मालिकेत १-१ बरोबरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि दक्षिण आफ्रिका महिला संघात काल लखनौ इथं झालेल्या पाच मर्यादित षटकांच्या क्रिकेट मालिकेतील दुसरा सामना भारतानं ९ गडी राखून जिंकला असून मालिकेत १-१...
जे ई ई मुख्य परिक्षेचे निकाल जाहीर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात घेण्यात आलेल्या जे ई ई मुख्य परिक्षेचे निकाल काल जाहीर करण्यात आले असून राष्ट्रीय चाचणी यंत्रणेनं दिलेल्या माहितीनुसार, सहा उमेदवारांना शंभर पर्सेंटाईल मिळाले आहेत.
या...
संसदेचं कामकाज आजपासून सकाळी ११ ते संध्याकाळी ६ अशा नियमित वेळेत सुरू होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेचं कामकाज आजपासून सकाळी ११.०० ते संध्याकाळी ६.०० अशा नियमित वेळेत सुरु होत आहे. कोविड – १९ च्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून या वेळांमध्ये बदल...
इंधन दरवाढीच्या मुद्यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधकांनी गदारोळ घातल्यामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज स्थगित
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इंधन दरवाढीच्या विरोधात विरोधकांनी गदारोळ केल्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आधी दुपारी १२ वाजेपर्यंत आणि नंतर दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. आज सकाळी कामकाज...
भारत बांगलादेश मैत्री सेतूमुळे दोन्ही देशातील संबंध आणखी दृढ होतील – पंतप्रधान नरेंद्र मोदी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत बांगलादेश दरम्यान फेणी नदीवर उभारण्यात आलेल्या मैत्री पुलामुळे ईशान्य भारत आणि बांगलादेशमधील दळणवळणाला गती मिळणार असून, दोन्ही देशातील संबंध आणखी दृढ होण्यास मदत होणार...











