चालकाच्या शेजारी असलेल्या प्रवाशासाठीही एअरबॅग्ज अनिवार्य – केंद्र सरकार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नव्यानं उत्पादन होणाऱ्या चारचाकी वाहनांमध्ये आता चालकाच्या शेजारी असलेल्या प्रवाशासाठीही एअर बॅग बसवणं अनिवार्य करण्यात आलं आहे. केंद्र सरकारनं वाहन उत्पादकांसाठी ही नवीन नियमावली तयार...

पहिल्या डावात भारताची इंग्लंडवर १६० धावांची आघाडी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि इंग्लंड यांच्यात अहमदाबाद येथे सुरू असलेल्या चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यावर भारताने आज मजबूत पकड घेतली आहे. पहिल्या डावात इंग्लंडवर १६० धावांची आघाडी मिळवल्यानंतर,...

देशात १ कोटी ९० लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण पूर्ण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आतापर्यंत १ कोटी ९० लाखांहून अधिक नागरिकांनी कोविड प्रतिबंधात्मक लस घेतली आहे. यामध्ये ६८ लाख आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीची पहिली मात्र घेतली आहे, तर ३२...

पर्यावरण संबंधिच्या समस्याचं निराकरण करता येऊ शकते – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सक्षम धोरण, कायदे आणि नियमांच्या आधारे पर्यावरणासंबंधी समस्याचे निराकरण करता येऊ शकते, असे मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे. सेरा वीक जागतिक उर्जा...

देशातील २७ राज्यांमध्ये उपचाराधीन कोविड रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात उपचार सुरु असणार्या कोवीड१९ रुग्णांची संख्या आता अनेक राज्यांमध्ये वाढू लागली असून काल २७ राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये  या संख्येत वाढ नोंदवली गेली....

भारतीय उत्पादनांचा दर्जा सुधारणे गरजेचे- प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या कारखान्यांमध्ये तयार होणारी उत्पादने जगभर स्वीकारली जातील, इतकी सक्षम करण्यासाठी त्यांचा दर्जा सुधारणे गरजेचं आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ते आज...

आता चोवीस तासात कधीही लसीकरण करता येणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं कोविड लसीकरणासाठी वेळेची मर्यादा काढून टाकली असून आता दिवसभर म्हणजे चोवीस तासात कधीही लसीकरण करता येणार आहे. यासंदर्भात रुग्णालयांनी विशिष्ट वेळेचा आग्रह न...

देशभरातल्या मोठ्या शहरांमधून ‘इझ ऑफ लिविंग इंडेक्स’ मध्ये पुण्याचा दुसरा तर नवी मुंबईचा पाचवा...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरातल्या मोठ्या शहरांमधून ‘इझ ऑफ लिविंग इंडेक्स’ अर्थात जीवन सुलभता निर्देशांकांत पुण्याचा दुसरा तर नवी मुंबईचा पाचवा क्रमांक आला आहे. केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार राज्यमंत्री...

राम मंदिर समर्पण निधी गोळा करण्यावरुन विधानसभेत गदारोळ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राम मंदिर समर्पण निधी गोळा करण्यावरुन आज विधानसभेत गदारोळ झाला. राज्यात आणि देशात श्रीराम जन्मभूमीसाठी निधी संकलन मोहीम कोणत्या आधारे सुरू आहे, कायद्यानं पैसे गोळा...

परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ.एस.जयशंकर आज बांग्लादेशच्या दौऱ्यावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ. एस. जयशंकर आज बांग्लादेश दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यात ते बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आणि परराष्ट्र मंत्री डॉ. ए. के. अब्दुल मोमेन...