न्यायव्यवस्थेला सुदृढ बनवणं आणि जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी न्यायव्यवस्था आणि सरकारनं मिळून काम करण्याचं...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्यायव्यवस्थेला सुदृढ बनवण्यासाठी आणि जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी न्यायव्यवस्था आणि सरकारनं मिळून काम करावं, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. गुजरात उच्च न्यायालयाच्या रौप्य...
भारत-इंग्लंड पहिला कसोटी सामना चेन्नईत सूरू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रेक्षकांच्या प्रत्यक्ष उपस्थिती शिवाय हा सामना होणार आहे.कोरोना साथीमुळे भारताचे जवळपास वर्षभराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन होत असून या आधी २२ नोव्हेंबर २०१९ रोजी...
बांबू हा ऑक्सिजनचा फार मोठा स्रोत – पाशा पटेल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पृथ्वीचं तापमान दिवसेंदिवस वाढत असून जास्तीत जास्त झाडं लावणं गरजेचं आहे, त्यात बांबू हा ऑक्सिजनचा फार मोठा स्रोत असल्यानं सर्वांनी बांबू लावण्यात पुढाकार घ्यावा, असं...
अर्थसंकल्प रेल्वेच्या दृष्टीने ऐतहासिक असल्याचे केंद्रीय रेल्वे मंत्र्यांचे मत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यंदाच्या अर्थसंकल्पात भारतीय रेल्वेच्या पायाभूत प्रकल्प उभारणीसाठी मोठी तरतूद करण्यात आली असून, हा अर्थसंकल्प रेल्वेच्या दृष्टीने ऐतहासिक आहे, असे मत केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल...
रिझर्व्ह बँकेच्या रेपो रेट जैसे थे ठेवायच्या निर्णयाचं बँकिंग क्षेत्रातल्या तज्ञांनी केलं स्वागत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट जैसे थे ठेवायच्या रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाचं बँकिंग क्षेत्रातल्या तज्ञांनी स्वागत केलं आहे.
देशाचा विकासदर जोपर्यंत पूर्वपदावर येत नाही तोपर्यंत, बँकेनं...
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात धोरणात्मक दर जैसे थे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रिझर्व्ह बँकेनं रेपो आणि रिव्हर्स रेपो दर जैसे थे ठेवायचा निर्णय आज जाहीर केला. यानुसार रेपो रेट ४ टक्के आणि रिव्हर्स रेपो रेट ३...
नव्या कृषी कायद्यात कंत्राटी शेतीमधून शेतकऱ्यांना बाहेर पडण्याची अनुमती – नरेंद्रसिंग तोमर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कंत्राटी शेतीमध्ये , व्यापाऱ्यांबरोबर केलेल्या करारातून शेतकऱ्याला कधीही बाहेर पडण्याची अनुमती नव्या कृषी कायद्यात असल्याचं केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी आज राज्यसभेत सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र...
ट्विटरला सरकारी आदेशांचे पालन करणे अनिवार्य – केंद्र सरकार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शेतकरी आंदोलनाबाबत आक्षेपार्ह हॅशटॅग चालवणारी खाती आणि ट्वीटरस बंद करण्याचे आदेश देऊनही अशी खाती अनब्लॉक केल्याबद्दल केंद्र सरकारने ट्विटरला कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
इलेक्ट्रॉनिक्स...
देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक १३ शतांश टक्क्यावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९७ पूर्णांक १३ शतांश टक्क्यावर पोचला आहे. देशभरात काल १७ हजार ८२४ रुग्ण बरे होऊन घरी गेले,...
देशातली सामूहिकता हीच भारताची शक्ती असून तोच आत्मनिर्भर भारताचा मूलाधार असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातली सामूहिकता हीच भारताची शक्ती आहे, आणि तोच आत्मनिर्भर भारताचा मूलाधार आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या काळात उत्तर प्रदेशात...










