१ जानेवारीपासून पथकर भरण्यासाठी फास्टॅग अनिवार्य
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात नवीन वर्षापासून फास्टॅग बंधनकारक करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी काल केली. एका कार्यक्रमात दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून ते...
देशात आतापर्यंत ९६ लाख ९३ हजार १७३ रुग्ण कोरोनामुक्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल २९ हजार ७९१ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. आतापर्यंत देशातले ९६ लाख ९३ हजार १७३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात कोरोना संक्रमणात मोठी...
अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ५९ हजार कोटी रूपयांच्या शिष्यवृत्ती योजनेस केंद्रीय मंत्रीमंडळाची मान्यता
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चित्रपट विभाग, चित्रपट महोत्सव संचालनालय, भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय, भारतीय बाल चित्रपट संस्था यांचं राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळात विलिनीकरण करण्यास केंद्रीय मंत्रीमंडळानं मंजुरी दिली आहे....
प्रधानमंत्री उद्या प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी अंतर्गत वित्तीय लाभाचा पुढचा हप्ता करणार जारी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या २५ डिसेंबरला दुपारी १२ वाजता दूर दृष्य प्रणाली द्वारे, पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी अंतर्गत वित्तीय लाभाचा पुढचा हप्ता जारी करणार आहेत.
प्रधानमंत्र्यांनी...
नवीन क्रुषी कायद्यामुळे शेतकऱ्यांना स्वातंत्र्य आणि अधिक मोबदला मिळणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवीन क्रुषी कायद्यामुळे शेतकऱ्यांना स्वातंत्र्य आणि अधिक मोबदला मिळणार आहे. तेंव्हा हिंमत असेल तर हे कायदे परतवून दाखवावेत, असं आव्हान भाजप नेते आशिष शेलार यांनी...
पॅरिस करारानुसार पर्यावरणीय निकषांचं लक्ष्य गाठणारा भारत हा जगातला मोठा देश – प्रधानमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पॅरिस करारानुसार पर्यावरणीय निकषांचं लक्ष्य गाठणारा भारत हा जगातला सर्वात मोठा देश आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज पश्चिम बंगालच्या शांतिनिकेतन...
प्रधानमंत्री मन की बात कार्यक्रमाद्वारे भारतीयांशी साधणार संवाद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या रविवारी २७ तारखेला देशविदेशातील भारतीयांशी आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाद्वारे संवाद साधणार आहेत.
मन की बातचा हा ७२ वा भाग सकाळी...
नव्या कृषी कायद्यामुळे कृषी क्षेत्र आणखी मजबूत होईल – नरेंद्र सिंह तोमर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नव्या कृषी कायद्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल आणि कृषी क्षेत्र आणखी मजबूत होईल, असे केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय माध्यमाच्या सदस्यांशी...
शेतकऱ्यांचा विकास नको असणारे लोक नवीन कृषी कायद्यांना विरोध करत आहेत – मुख्यमंत्री योगी...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवीन कृषी कायदे शेतकऱ्यांच्या भल्यासाठी असून, देशाचा आणि शेतकऱ्यांचा विकास नको असणारे लोक त्यांना विरोध करत असल्याची टीका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली...
देशात, काल २६ हजाराहून जास्त कोविड रुग्ण बरे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात, काल २६ हजाराहून जास्त कोविड रुग्ण बरे झाले. बरे झालेल्यांची एकूण संख्या ९६ लाख ६३ हजाराहून जास्त असल्याचं आरोग्य मंत्रालयानं सांगितलं. केविड-१९ चे रुग्ण...









