बौद्ध धर्माचं उगमस्थान असल्याचं भारताला अभिमान – राष्ट्रपतींचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बौद्ध धर्माची स्थापना झालेला देश असल्याचा भारताला अभिमान आहे. भारतातूनच इतर देशांमध्ये बौद्ध धर्माचा प्रसार झाला. भगवान बुद्धांनी आपल्याला जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखविला आणि...
JEE आणि NEET परीक्षांबाबत उद्यापर्यंत सूचना सादर कराव्यात – केंद्रसरकार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठीची JEE आणि वैद्यकीय अभ्यासक्रमासाठीची NEET या प्रवेशपरीक्षांबाबतचा निर्णय घेण्यासाठी केंद्रसरकारनं एक समिती स्थापन केली आहे.
देशात कोविड १९ मुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेऊन, परीक्षांबाबत ...
ऊर्जा क्षेत्राला चालना देण्यासाठी आत्मनिर्भर भारत अभियान, आयात कमी करण्याला प्राधान्य: आर. के. सिंह
जून, 2020 पर्यंतचे नुकसान भरून काढण्यासाठी केंद्र सरकारचे पॅकेज वाढवण्याची विविध राज्ये / केंद्रशासित प्रदेश सरकारांनी केली विनंती
दीन दयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजना आणि एकात्मिक ऊर्जा विकास योजनांचे विलीनीकरण
व्हिडीओ...
आंतरराष्ट्रीय विमानतळ कंपनीचा कार्यकारी अध्यक्ष्यांवर ७०५ कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जीव्हीके गृपचे अध्यक्ष वेंकट कृष्ण रेड्डी तसंच मुलगा आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कंपनीचा कार्यकारी अध्यक्ष जीव्ही. संजय रेड्डी याच्यावर केंद्रीय अन्वेषण संस्था अर्थात सी बी...
मंत्रिमंडळात २८ नवीन मंत्र्यांचा समावेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी मंत्रिमंडळात २८ नवीन मंत्र्यांचा समावेश केला असून त्यातले २० कॅबिनेट दर्जाचे, तर ८ राज्यमंत्री आहेत.
राज्याच्या राज्यपाल आँनदीबेन पटेल यांनी...
देशभरात 20 हजाराहून अधिक कोरोनाबाधित आढळले; पण तेवढेच बरेही झाले
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोरोना गेल्या चोवीस तासात 20 हजार 32 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून, कोरोना मुक्त झालेल्यांची एकंदर संख्या तीन लाख 79 हजार 892 झाला आहे....
कोविड 19 वरील लस 15 ऑगस्टपर्यंत उपलब्ध करून देण्यासाठी ICMR प्रयत्नशील
नवी दिल्ली : भारतात निर्माण करण्यात येत असलेल्या कोरोनावरील लशीच्य सर्व चाचण्या पूर्ण करून येत्या 15 ऑगस्टपर्यंत ती उपलब्ध करून देण्याचं नियोजन असल्याचं भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं म्हटलं आहे.
कोव्हॅकसिन...
भारतीय सैन्यतुकड्यांशी संवाद साधण्यासाठी पंतप्रधानांनी लडाखमध्ये निमू येथे दिली भेट
भारताच्या शत्रूंनी आपल्या सैन्यदलांतील तेज आणि दरारा बघितला - पंतप्रधान
गेल्या काही आठवड्यांत आपल्या सैन्यदलांनी गाजविलेल्या अतुलनीय शौर्यामुळे, भारताच्या सामर्थ्याची नोंद अवघ्या जगाने घेतली- पंतप्रधान
शांततेसाठी भारत वचनबद्ध असला तरी त्याचा...
केंद्र सरकारकडून राज्यांना दोन कोटींपेक्षा जास्त एन-95 मास्क्स आणि एक कोटींपेक्षा जास्त पीपीई विनामूल्य...
नवी दिल्ली : कोविड-19 चा प्रसार, संसर्ग रोखण्यासाठी आणि त्याच्या व्यवस्थापनासाठी केंद्र सरकार, राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेश यांच्यासह अथक प्रयत्न करत आहेत. महामारीशी लढण्यासाठी आरोग्ययंत्रणा सक्षम करणे ही केंद्रची...
बरे झालेल्या कोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविडचे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ५९ पूर्णांक ५१ शतांश टक्के झालं आहे. गेल्या २४ तासांत १९ हजार १४८ नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळले, त्यामुळे देशात...











