देशात कोविड-१९ मुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या अडीच हजारांच्यावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणू संसर्ग झालेले ३ हजार ७२२ नवे रुग्ण देशभरात काल आढळले तर १३४ जणांचा काल या आजारानं मृत्यू झाला. देशात आतापर्यंत २ हजार ५४९...
फिफाची युवतींसाठीची विश्वचषक स्पर्धा पुढच्या वर्षी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फिफाची सतरा वर्षाखालच्या महिलांसाठीची विश्वचषक स्पर्धा आता पुढच्या वर्षी १७ फेब्रुवारी ते ७ मार्च दरम्यान होणार आहे. ही स्पर्धा याच वर्षी २ ते २१ नोव्हेंबर...
मोदी सरकार कर्मचाऱ्यांचे हित जपण्यासाठी वचनबद्ध आहे आणि त्यांच्या सर्व समस्या न्याय्य पद्धतीने सोडविल्या...
नवी दिल्ली : केंद्रीय ईशान्य प्रदेश विकास राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), प्रधानमंत्री कार्यालयातील राज्यमंत्री, कार्मिक, तक्रार निवारण, निवृत्ती वेतन, अणुउर्जा आणि अंतराळ या विभागांचे मंत्री डॉ. जितेंद्र प्रधान यांनी आज...
देशातील सुमारे २५ हजार रुग्ण कोरोनामुक्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल कोविड १९ चे ३ हजार ५२५ नवे रुग्ण आढळले तर १२२ रुग्णांचा मृत्यू झाला. देशातली कोरोना विषाणू बाधितांची संख्या आता ७४ हजार २८१...
प्रधानमंत्र्यांकडून देशाला आत्मनिर्भर करण्याचे आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत हे नवं अभियान आणि या अभियानासाठी सुमारे २० लाख कोटी रुपयांच्या आर्थिक योजनेची घोषणा केली. कोरोनाच्या प्रादुर्भावाचा हा काळ...
पोलीस कॅन्टीन मध्ये केवळ स्वदेशी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय सशस्त्र पोलीस दल तसंच सीमा सुरक्षा दलासाठी चालवण्यात येणाऱ्या कॅन्टीन मधून येत्या १ जूनपासून फक्त स्वदेशी वस्तू विकल्या जाणार असल्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित...
व्यावसायिकांना ३ लाख कोटी रुपयांच्या विनातारण कर्जाची केंद्र सरकारची घोषणा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार देशाला आत्मनिर्भर करण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल केंद्र सरकारनं आज टाकलं. २० लाख कोटींच्या आर्थिक प्रोत्साहन पॅकेजच्या पहिल्या टप्प्यातल्या...
परराज्यातील मजुरांना सीमेपर्यंत पोहोचवा-उच्च न्यायालय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लॉकडाऊन मधे रोजगार गमावल्यानं आपापल्या गावी चालत निघालेल्या स्थलांतरित कामगारांना महामार्गांवर शोधून काढून राज्याच्या सीमेपर्यंत पोचवण्यासाठी विशेष पथकं तयार करावीत, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं ...
नैऋत्य मोसमी पाऊस शनिवारपर्यंत अंदमानात येण्याची शक्यता
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नैऋत्य मोसमी पाऊस येत्या शनिवारपर्यंत अंदमान निकोबार द्वीपसमूहात पोचण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरात वायव्य भागात तसंच लगतच्या अंदमानजवळच्या समुद्रात आज कमी दाबाचा...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून आत्मनिर्भर भारत अभियान आणि अभियानासाठी सुमारे २० लाख कोटी रुपयांच्या...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत हे नवं अभियान आणि या अभियानासाठी सुमारे २० लाख कोटी रुपयांच्या आर्थिक योजनेची घोषणा केली. कोरोनाच्या प्रादुर्भावाचा हा काळ...











