भारताच्या दृष्टीनं म्यानमार सोबतच्या भागीदारीला सर्वोच्च प्राधान्य- राष्ट्रपती रामनाथ कोविंद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या दृष्टीनं म्यानमार सोबतच्या भागीदारीला सर्वोच्च प्राधान्य आहे असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे. काल राष्ट्रपतीभवन इथं म्यानमारचे राष्ट्रपती यु वीन मिंट यांचं स्वागत...
नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत खोटी माहिती पसरवून विरोधी पक्ष जनतेच्या मनात गोंधळ निर्माण करत असल्याची...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरिकत्व सुधारणा कायद्याबद्दल खोटी माहिती पसरवून जनतेच्या मनात गोंधळ निर्माण करण्यासाठी विरोधी पक्ष जबाबदार असल्याचा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज केला.
ओदिशात भुवनेश्वर इथं...
जनसामान्यांचा विकास साधून त्यांचं कल्याण करण्याच्या दिशेनं विज्ञान क्षेत्रात कार्य व्हायला हवं- राष्ट्रपती रामनाथ...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जनसामान्यांचा विकास साधून त्यांचं कल्याण करण्याच्या दिशेनं विज्ञान क्षेत्रात कार्य व्हायला हवं, असं आग्रही प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं आहे. राष्ट्रीय विज्ञान दिवसाच्या निमित्तानं...
दिल्लीतल्या बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा सीबीएसईचा निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सीबीएसई अर्थात, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या ईशान्य दिल्लीतल्या परीक्षा केंद्रांवर आज होणाऱ्या बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय सीबीएसईनं घेतला आहे.
मंडळाचे सचिव अनुराग त्रिपाठी यांनी ही...
विद्यार्थ्यांच्या परीक्षा केंद्रांची माहिती देणारं अँप सुरु
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : CBSE अर्थात, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी परीक्षा केंद्रांची माहिती देणारं एक अँप सुरु केला आहे. या अँपचं नाव CBSE ECL असं आहे.
CBSE च्या...
जम्मू-कश्मीरमध्ये कलम 96 अंतर्गत केंद्रीय कायदे लागू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-कश्मीरसाठी, केंद्रीय कायदे सामायिक सूचीत घ्यायला केंद्रीय मंत्रीमंडळानं मान्यता दिली आहे. नवी दिल्ली इथं काल झालेल्या मत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी...
दिल्ली हिंसाचार प्रकरणी १०६ जणांना अटक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हिंसाचारग्रस्त ईशान्य दिल्लीतल्या परिस्थितीचा काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आढावा घेतला. या भागात शांतता निर्माण करण्यासाठी आणि परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी पोलिस आणि इतर संस्था प्रयत्न...
डायमंड प्रिन्सेस या जहाजावरुन 119 भारतीयांना एअर इंडियाच्या विमानानं परत आणलं
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जपानमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झालेल्या डायमंड प्रिन्सेस या जहाजावरच्या 119 भारतीयांना आणि श्रीलंका, नेपाळ, दक्षिण आफ्रिका आणि पेरू या देशाच्या पाच प्रवाशांना टोकियोहून घेऊन येणारं...
बँक ग्राहकांच्या सोयीकरता ईज-थ्री पॉइंट झीरो प्रणालीचा प्रारंभ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बँक ग्राहकांच्या सोयीकरता स्मार्ट आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानानं सज्ज अशा ईज-थ्री पॉइंट झीरो प्रणालीचा प्रारंभ केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल केला.
यावेळी बोलताना, बँकांच्या थकित कर्जांच्या...
कांद्याचे किमान निर्यात दर कमी करणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कांद्याच्या निर्यातीवर गेले सहा महिने असलेली बंदी उठवायचा निर्णय केंद्रसरकारनं घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखालच्या मंत्रिगटाच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला...











