पीक विम्याबाबत विमा कंपन्यांनी जबाबदारी झटकू नये : राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या शेतकर्‍यांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. त्यांना तातडीनं मदत दिली पाहिजे, अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतक-यांना कर्जपुरवठा केला पाहिजे. पीक विम्याबाबत विमा कंपन्यांनी जबाबदारी झटकू...

महायुतीला स्पष्ट जनादेश असून कोणत्याही क्षणी सरकार स्थापन होईल : भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महायुतीला स्पष्ट जनादेश असून कोणत्याही क्षणी सरकार स्थापनेची बातमी येऊ शकते, असं भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. मुनगंटीवार आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत...

‘ब’ श्रेणीच्या मळीपासून अतिरिक्त इथेनॉल बनवण्याकरता स्वतंत्रपणे पर्यावरण मंजुरी घेण्याची गरज नसल्याची केंद्र सरकारची...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ‘ब’ श्रेणीच्या मळीपासून अतिरिक्त इथेनॉल बनवण्याकरता स्वतंत्रपणे पर्यावरण मंजुरी घेण्याची गरज नसल्याची घोषणा केंद्र सरकारनं केली आहे. या महत्वपूर्ण निर्णयामुळे शेतकरी आणि साखर उद्योगांना फायदा...

जपान, दक्षिण कोरिया, आसियन देशांशी एफटीए करारांचा आढावा घेतला जात असल्याचं केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जपान, दक्षिण कोरिया आणि आसियन देशांशी एफटीए अर्थात मुक्त व्यापार करारांचा आढावा घेतला जात आहे, असं केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं. ते नवी दिल्लीत...

जम्मू-कश्मीर, लद्दाखच्या पर्वतीय भागात तीन दिवसात बर्फवृष्टी आणि पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-कश्मीर आणि लद्दाखच्या पर्वतीय आणि मैदानी भागात येत्या तीन दिवसात मध्यम ते जोरदार बर्फवृष्टी आणि पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. जोजिला खिंड, श्रीनगर-जम्मू, लेह-मनाली राजमार्ग...

अरबी समुद्रात घोंघावत असलेलं महा चक्रीवादळ वायव्य दिशेकडे सरकलं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अरबी समुद्रात घोंघावत असलेलं अतितीव्र ''महा'' चक्रीवादळ वायव्य दिशेकडे सरकलं असून गुरुवार पहाटेपर्यंत  दीव आणि पोरबंदर दरम्यान गुजरात किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता आहे. यावेळी  वाऱ्यांचा वेग...

केंद्रीय पर्यावरण, वन, हवामान बदलमंत्री प्रकाश जावडेकर दोन दिवसांच्या बांगलादेश दौ-यासाठी ढाक्यात पोचले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय पर्यावरण, वन, हवामान बदल, तसंच माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर दोन दिवसांच्या बांगलादेश दौ-यासाठी ढाक्यात पोचले. बांगलादेशातल्या भारताच्या उच्चायुक्त रिवा गांगुली दास यांनी विमानतळावर...

प्रदूषणाची पातळी वाढल्यामुळे दिल्ली आणि एनसीआर क्षेत्रात सुगीनंतर शेतात पिकांचे अवशेष जाळण्यावर न्यायालयाची बंदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली आणि एनसीआर क्षेत्रातली वायू प्रदूषणाची भीषण पातळी लक्षात घेऊन या क्षेत्रात सुगीनंतर शेतात उरलेले पिकांचे अवशेष जाळण्यावर तसंच सर्व प्रकारचं बांधकाम करण्यावर आणि पाडण्यावर...

वित्तीय बाजार अधिकाधिक लोकाभिमुख करुन राष्ट्रीय शेअर बाजारानं आधुनिक तंत्रज्ञानाचा खुबीनं उपयोग केला :...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वित्तीय बाजार अधिकाधिक लोकाभिमुख करुन त्यांचा व्यवहार सर्वसामान्यांपर्यंत सुलभपणे पोहोचवण्यासाठी राष्ट्रीय शेअर बाजारानं आधुनिक तंत्रज्ञानाचा मोठ्या खुबीनं उपयोग केला आहे, असे गौरवोद्गार अर्थमंत्री निर्मला सीतारामन...

आरसेप अर्थात, प्रादेशिक सर्वंकष आर्थिक भागिदारी करारात सहभागी न होण्याचा भारताचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतानं आरसेप अर्थात, प्रादेशिक सर्वंकष आर्थिक भागिदारी करारात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. भारताच्या चिंता आणि शंकांचं निरसन न झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं...