‘कलम 370 रद्द होणे’ हा राष्ट्रीय मुद्दा, राजकीय नाही : उपराष्ट्रपती

नवी दिल्ली : कलम 370 रद्द होणे हा राष्ट्रीय मुद्दा असून, राजकीय नाही असे सांगून या मुद्यावर एकमुखाने बोलण्याची गरज उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केली आहे. या...

जुलै 2019 पासून 5 टक्के अतिरिक्त महागाई भत्त्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने 1 जुलै 2019 पासून केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांच्या महागाई भत्त्यात 5 टक्के वाढ करायला मंजूरी दिली आहे. मूळ वेतनावर सध्या...

टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून न्यूझीलंडचा पराभव

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टी-ट्वेटी विश्वचषक अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियानं न्यूझीलंडवर आठ गडी राखून विजय मिळवला. ऑस्ट्रेलियानं पहिल्यांदाच टी २० विश्वचषकावर ताबा मिळवला आहे.  न्यूझीलंडनं पहिल्यांदा फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला १७३...

केनियाचे संरक्षण दल प्रमुख सप्ताहभरासाठी भारत भेटीवर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केनियाच्या संरक्षण दलाचे प्रमुख जनरल रॉबर्ट किबोची दि. 02 ते 06 नोव्हेंबर, 2020 या काळामध्ये भारत दौऱ्यावर येत आहेत. भारताच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या आमंत्रणानुसार जनरल किबोची भारत...

सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणार्यांनी आत्मपरिक्षण करावं कारण कर्तव्य आणि अधिकार एकाच नाण्याच्या दोन बाजू...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात आंदोलनकर्त्या हिंसक लोकांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी फटकारलं आहे. सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करण्या-या आंदोलकांनी आपलं कृत्य बरोबर की चूक याचा गंभीरपणे...

शिक्षक दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षकांना दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शिक्षक दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षकांना शुभेच्छा दिल्या आहेत. शिक्षकांनी देशाची तरुण पिढी घडवण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. सध्याच्या कोविड काळात विद्यार्थ्यांचा शिक्षण प्रवास...

पीएमसी बँकेला युनिटी लघू वित्त बँकेत विलीन करण्याचा रिझर्व्ह बँकेचा प्रस्ताव

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रिझर्व्ह बँकेनं पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेचं अर्थात पीएमसी बँकेचं सेंट्रम फायनान्सने सुरू केलेल्या युनिटी लघू वित्त बँकेत विलिनीकरण करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. याअंतर्गंत...

राष्ट्रीय दृष्टीकोन आणि प्रादेशिक हित यात संतुलन राखण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेच्या हिवाळी अधिवेशनासोबत, राज्यसभेच्या ऐतिहासिक २५०व्या अधिवेशनाला सुरुवात झाली. या निमित्तानं सभागृहात एका विशेष चर्चेचं आयोजन झालं. लोकशाहीमध्ये नियंत्रण आणि संतुलन राखण्यासाठी राज्यसभा आवश्यक असल्याचं...

जल जीवन मिशनमुळे देशाच्या विकासाला उत्तेजन मिळत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं स्पष्टीकरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जल जीवन मिशन मुळे देशाच्या विकासाला उत्तेजन  मिळत आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. गेल्या तीन वर्षांहून कमी कालावधीत कोट्यवधी घरांना पाणीपुरवठा करण्यात आला...

पुढच्या वर्षी सप्टेंबरपर्यंत सकल अनुत्पादक मालमत्ता ९ पूर्णांक ५ दशांश टक्क्यावर पोहोचण्याची शक्यता –...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रिझर्व बँकेच्या अर्धवार्षिक वित्तीय स्थिरतेच्या अहवालानुसार पुढील वर्षी सप्टेंबर महिन्यापर्यंत सकल अनुत्पादक मालमत्ता आठ पूर्णांक एक दशांश टक्क्यांवरून नऊ पूर्णांक पाच दशांश टक्क्यांवर पोहोचण्याची...