‘मिशन ऑक्सिजन स्वावलंबन’ योजनेंतर्गत ऑक्सिजन निर्माण करणाऱ्या उद्योगांना विशेष प्रोत्साहन दिले जाणार
मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याची ऑक्सिजनची गरज पूर्ण करण्यासाठी शासनानं ‘मिशन ऑक्सिजन स्वावलंबन’ योजना हाती घेतली आहे. या योजनेंतर्गत ऑक्सिजन निर्माण करणाऱ्या उद्योगांना विशेष प्रोत्साहन दिले जाणार असून...
शस्त्र दुरुस्ती विधेयक- २०१९ला संसदेत मंजुरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यसभेनं शस्त्र दुरुस्ती विधेयक २०१९ ला मंजुरी दिली. या दुरुस्तीमुळे शस्त्र कायदा १९५९ मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. नव्या विधेयकामुळे एका व्यक्तीला दिल्या जाणाऱ्या शस्त्र...
युनेस्कोच्या क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्कमध्ये श्रीनगरचा समावेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू काश्मीर मधल्या हस्तकला आणि इतर कलांना जागतिक स्तरावर मान्यता मिळाली असून श्रीनगरचा समावेश युनेस्कोच्या क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्कमध्ये करण्यात आला आहे. याबद्दल आनंद व्यक्त करत...
मान्सून २४ तासात अंदमानात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नैऋत्य मान्सून येत्या २४ तासात अंदमानात दाखल होण्याची शक्यता आहे. दक्षिण अंदमानचा समुद्र आणि लगतच्या बंगालच्या उपसागराच्या आग्नेय भागात हा मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागानं...
स्टार्ट अप फेस्ट चे उद्घाटन गडकरींच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न
नागपूर : विदर्भातील युवकांच्या क्षमता, कर्तृत्व व विद्वत्ता वृद्धिगंत करणे हे त्यांच्याच हाती असून उपलब्ध संधीचा लाभ घेऊन त्यांनी नोकरी मागणारे नव्हे तर नोकरी देणारे बनावे. त्यांनी नवकल्पनांना उद्योगात...
देशात कोळसा कंपन्यांकडे पुरेसा कोळसा साठा उपलब्ध
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोळसा कंपन्यांकडे पुरेसा कोळसा साठा उपलब्ध असल्याचं कोळसा मंत्रालयानं म्हटलं आहे. कोल इंडियाकडे ५६ मेट्रिक टनांहून कोळशाचा साठा आहे आणि सिंगरेनी कंपनीकडे ४ मेट्रिक...
देशातल्या कोविड प्रतिबंधक लसीकरण पूर्ण झालेल्या लाभार्थ्यांचं प्रमाण ६० टक्क्यावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या पात्र लाभार्थ्यांपैकी ६० टक्के नागरिकांचं कोविड प्रतिबंधक लसीकरण पूर्ण झालं आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीया यांनी दिली आहे. जनसहभाग आणि आरोग्य सेवकांचं...
राजस्थानमध्ये उष्णतेची लाट, तर केरळमध्ये पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राजस्थानमध्ये उष्णतेच्या लाटेमुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झालं आहे. जालोर इथं काल सर्वाधिक ४७ अंश, तर फलोदी, पिलानी आणि बिकानेर इथं ४६ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या रविवारी दिवाळीला सकाळी ११ वाजता देश विदेशातल्या जनतेशी मन कि...
नवी दिल्ली : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या रविवारी दिवाळीला सकाळी ११ वाजता देश विदेशातल्या जनतेशी मन कि बातच्या माध्यमातून संवाद साधतील. हा मन की बात चा ५८ वा भाग...
‘कलम 370 रद्द होणे’ हा राष्ट्रीय मुद्दा, राजकीय नाही : उपराष्ट्रपती
नवी दिल्ली : कलम 370 रद्द होणे हा राष्ट्रीय मुद्दा असून, राजकीय नाही असे सांगून या मुद्यावर एकमुखाने बोलण्याची गरज उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केली आहे. या...









