येस बँकेच्या सर्व सेवा बुधवारी संध्याकाळी सहा वाजल्यापासून होणार सुरु
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येस बँकेच्या सर्व सेवा बुधवारी संध्याकाळी सहा वाजल्यापासून सुरु होणार असून गुरुवारपासून येस बँकेच्या देशभरातल्या सर्व शाखांमधून कामकाज सुरु होईल, असं येस बँकेनं म्हटलं आहे....
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “भारत-अमेरिका भागीदारी यापूर्वी इतकी मजबूत कधी नव्हती”
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे सांगितले आहे की, डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या कोविड -19 विरुद्धच्या लढाईत...
संयुक्त राष्ट्रांपुढं आज अनेक प्रश्न उभे असून आत्मपरीक्षणाची गरज असल्याची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संय़ुक्त राष्ट्रापुढे आज अनेक प्रश्न असून आत्मपरिक्षणाची गरज असल्याची स्पष्टोक्त्ती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे. ते आज संयुक्त राष्ट्राच्या आमसभेला संबोधित करत होते. विश्व...
यस बँक घोटाळाप्रकरणी राणा कपूरच्या घरावर सी.बी.आयचे छापे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : डी.एच.एफ.एल.लनं, येस बँकेचा संस्थापक राणा कपूर, याच्या कुटुंबियांना ६०० कोटी रुपयांची लाच दिल्याच्या, प्रकरणात केंद्रीय अण्वेषण संस्था अर्थात सी.बी.आय.नं आज सात ठिकाणी छापे टाकले.
राणा याचं...
चीनला जम्मू-काश्मीर संदर्भात बोलण्याचा अधिकार नाही : अनुराग श्रीवास्तव
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीन ला जम्मू-काश्मीर संदर्भात बोलण्याचा कोणताही अधिकार नाही आणि या प्रश्नाबाबत त्यांनी कोणताही सल्ला देऊ नये तसंच, दुसऱ्या देशांच्या अंतर्गत बाबींमध्ये लक्ष घालू नये असं....
आपण लॉकडाऊनविषयी खूप बोललो, आता अनलॉकिंगविषयी बोलू या!
‘मिशन बिगिन अगेन’ मध्ये महाराष्ट्राने घेतली झेप
पंतप्रधानांसमवेत व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये मुख्यमंत्र्यांचे प्रभावी सादरीकरण
आरोग्य सुविधा, गुंतवणूक, शिक्षण याविषयी मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती
मुंबई : आपण इतके दिवस लॉकडाऊनविषयी बोललो पण आज मला आपल्याला...
पंतप्रधानांचा मध्यप्रदेशातील पथ विक्रेत्यांशी 9 सप्टेंबर रोजी `स्वनिधी संवाद`
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी 9 सप्टेंबर 2020 रोजी मध्यप्रदेश येथील पथ विक्रेत्यांशी `स्वनिधी संवाद` साधणार आहेत. कोविड – 19 मुळे व्यवसायावर परिणाम झालेल्या रस्त्यावरील विक्रेत्यांची उपजीविका पूर्ववत...
प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना आणि व्यावसायिकांसाठीची राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना यांच्या लाभार्थ्यांची संख्या एक कोटी...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारनं, सामाजिक सशक्तीकरण आणि देशाच्या एकतेला चालना देणारे अनेक विकासाभिमुख निर्णय, गेल्या सहा महिन्यांच्या काळात घेतले, अशी माहिती प्रधानमंत्री नरेंद्र...
कृषी, ग्रामविकास आणि रोखेबाजारांवर अर्थसंकल्पाचा सकारात्मक परिणाम होईल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नुकत्याच सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाचा कृषी, ग्रामविकास आणि रोखेबाजारांवर सकारात्मक परिणाम होईल, असा विश्वास केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केला आहे. उद्योगजगतातील नेतृत्व, बँकिंग...
शेजारील देशांमध्ये आपल्या हित संबंधांच संरक्षण करण्यात भारत सक्षम असल्याचं परराष्ट्र मंत्री एस जयशंकर...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शेजारील देशांमध्ये आपल्या हिताचं संरक्षण करण्यात भारत सक्षम असल्याचं परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत परराष्ट्र मंत्रालयाच्या सल्लागार समितीच्या बैठकीत ते बोलत...









