जम्मू आणि कश्मीरमधे लवकरच विधानसभा निवडणूका – नायब राज्यपाल गिरीश चंद्र मुरमू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू आणि कश्मीरमधे लवकरच विधानसभा निवडणूका घेतल्या जातील, असं जम्मू कश्मीरचे नायब राज्यपाल गिरीश चंद्र मुरमू यांनी सांगितलं. ते जम्मू विभागातल्या रेआसी जिल्ह्यात तलवारा इथं...

2019-2020 साठी उत्पादकतेशी निगडीत आणि उत्पादकतेशी निगडीत नसलेल्या बोनसला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज  झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत, 2019-2020 या वर्षासाठी, रेल्वे, टपाल, संरक्षण, ईपीएफओ, ईएसआयसी यासारख्या वाणिज्यिक आस्थापनांच्या 16.97 लाख अराजपत्रित कर्मचाऱ्यांना उत्पादकतेशी निगडीत बोनस द्यायला मंजुरी देण्यात आली. यासाठी...

दिल्ली हिंसाचार प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ईशान्य दिल्लीत झालेल्या हिंसाचार प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी करत काँग्रेस, आम आदमी पार्टी आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी आज संसद परिसरात महात्मा...

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “भारत-अमेरिका भागीदारी यापूर्वी इतकी मजबूत कधी नव्हती”

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे सांगितले आहे की, डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या कोविड -19 विरुद्धच्या लढाईत...

संरक्षण मंत्री श्री. राजनाथ सिंह यांची ईराणच्या संरक्षण मंत्र्यासोबत तेहरानमधे बैठक ;

अफगाणिस्तानातील विभागीय सुरक्षा आणि द्विपक्षीय सहकार्य हे मुद्दे बैठकीच्या केंद्रस्थानी नवी दिल्ली : संरक्षण मंत्री श्री. राजनाथ सिंह आणि ईराणचे संरक्षण आणि सशस्त्र दल पुरवठा मंत्री  ब्रिगेडियर जनरल आमीर हातामी यांच्यात...

ईशान्य भारतात नैसर्गिक वायू पाईप लाईन ग्रीड उभारण्यासाठी केंद्रसरकारकडून पाच हजार ५५९ कोटी रुपयांचा...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आर्थिक विषयावरील मंत्रीमंडळ समितीनं इंदधनुष्य गॅस ग्रीड लिमिटेडला, ईशान्य भारतात नैसर्गिक वायू पाईप लाईन ग्रीड उभारण्यासाठी लागणाऱ्या भांडवल उभारणीतली तूट भरून काढण्यासाठी पाच हजार५५९ कोटी...

कोरोनाचा धोका पूर्णपणे टळला नसल्यानं पूर्वीइतकीच खबरदारी घेण्याचं प्रधानमंत्र्यांचं देशवासियांना आवाहन

नवी दिल्ली : देशात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांचा बरे होण्याचा दर इतर देशांच्या तुलनेत खूपच चांगला आहे. त्याचबरोबर कोरोनामुळे इतर देशांमध्ये झालेल्या मृत्युंच्या तुलनेत आपल्या देशात कमी मृत्यू...

भारतीय रेल्वेच्या इंटीग्रल कोच कारखान्यातून यावर्षी नऊ महिन्यात ३ हजार डब्यांचं उत्पादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रेल्वेच्या इंटीग्रल कोच कारखान्यातून यावर्षी नऊ महिन्यांच्या कालावधीत ३ हजारांव्या डब्याचं उत्पादन झालं आहे. रेल्वे डब्यांची वाढती मागणी पूरी करण्याच्या दृष्टीनं या डब्यांचा उपयोग...

पुढच्या वर्षी भारताची अर्थव्यवस्था जगात सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक असेल- संयुक्त राष्ट्र

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पुढच्या वर्षी भारताची अर्थव्यवस्था जगात सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक असेल, असं संयुक्त राष्ट्रांनी म्हटलं आहे. जागतिक आर्थिक स्थिती आणि संभाव्य शक्यता याबाबतच्या...

२०२१-२२ शैक्षणिक वर्षासाठी केंद्रीय विद्यापीठांमध्ये प्रवेश प्रक्रिया गत वेळेप्रमाणेच सुरू राहणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी केंद्रीय विद्यापीठांमध्ये प्रवेश प्रक्रिया गत वेळेप्रमाणेच सुरू राहणार असल्याचं UGC अर्थात विद्यापीठ अनुदान आयोगानं म्हटलं आहे. केंद्रीय विद्यापीठांची सामाईक परीक्षा...