राज्यातल्या शेतकऱ्यांचा माल देशभरात पोहोचवणाऱ्या किसान रेल्वेची वर्षपूर्ती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : किसान रेल्वे हा शेतकऱ्यांच्या समृद्धीला हातभार लावू त्यांच्या आयुष्यात मोठा बदल घडवणारा उपक्रम सिद्ध झाला आहे. जलद वाहतूक, शून्य अपव्यय, ५०% अनुदानासह शेती उत्पादनासाठी मोठ्या...
पंतप्रधानांच्या व्लादिव्होस्टोक दौऱ्यादरम्यान करण्यात आलेले सामंजस्य करार
नवी दिल्ली :
संयुक्त निवेदन "विश्वास आणि भागीदारीच्या माध्यमातून सहकार्याची नवी शिखरे गाठणे"
भारत-रशिया व्यापार आणि गुंतवणूक वाढीसाठी संयुक्त रणनीती
भारत आणि रशिया दरम्यान रशियन लष्करी उपकरणांच्या सुट्या भागांच्या...
तिन्ही कृषी कायदे मागे घेणारं विधेयक लोकसभेत आवाजी मतदानानं मंजूर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातले तीन कृषी कायदे मागे घेणारं विधेयक आज लोकसभेत आवाजी मतदानानं संमत करण्यात आलं. यावेळी विरोधकांनी चर्चेची मागणी करत गदारोळ केला. त्या गदारोळातच हे विधेयक...
सलग पाचव्या दिवशी राज्यसभेचे कामकाज स्थगित
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली हिंसाचाराबाबत तात्काळ चर्चा घ्यावी, यासाठी विरोधी पक्षांनी केलेल्या गदारोळामुळे आज सलग पाचव्या दिवशी राज्यसभेचे कामकाज स्थगित करण्यात आले. सदनाचे कामकाज आता होळीनंतर ११ मार्चला...
चालकाच्या शेजारी असलेल्या प्रवाशासाठीही एअरबॅग्ज अनिवार्य – केंद्र सरकार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नव्यानं उत्पादन होणाऱ्या चारचाकी वाहनांमध्ये आता चालकाच्या शेजारी असलेल्या प्रवाशासाठीही एअर बॅग बसवणं अनिवार्य करण्यात आलं आहे. केंद्र सरकारनं वाहन उत्पादकांसाठी ही नवीन नियमावली तयार...
येत्या ३ वर्षात धावू लागणार खाजगी कंपन्यांनी चालवलेल्या रेल्वेगाड्या
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : खासगी कंपन्यांनी चालविलेल्या रेल्वे येत्या ३ वर्षात प्रत्यक्षात धावू लागतील. त्यांचे भाडे त्या मार्गावर चालणाऱ्या विमान सेवेच्या दराप्रमाणे असेल, असं रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व्ही. के....
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून देशातील २५ राज्यांना महिना १ कोटी दंड
नवी दिल्ली : देशातील पंचवीस राज्यांनी प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट लावण्याबाबतची कृती योजना ३० एप्रिलपर्यंत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळास सादर न केल्यामुळे त्यांना दर महिना १ कोटी रूपये पर्यावरण भरपाई...
आरोग्य मंत्रालयाच्या क्षयरोग विभागाचा वाधवानी इन्स्टिट्यूट फॉर आर्टिफिशिअल इंटेलिजन्ससोबत करार
नवी दिल्ली : क्षयरोगाचे उच्चाटन करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वाव शोधण्याकरिता आरोग्य मंत्रालयाच्या केंद्रीय क्षयरोग विभागाने वाधवानी इन्स्टिट्यूट फॉर आर्टिफिशिअल इंटेलिजन्स या संस्थेसोबत करार केला आहे.
कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाद्वारे...
पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेत भारताला दोन सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कांस्य पदक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जपान इथं सुरु असलेल्या पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेत आज भारतानं दोन सुवर्ण, दोन रौप्य आणि एका कांस्य पदकाची कमाई केली.पुरुषांच्या भालाफेकीत एफ सिक्स्टी फोर या गटात...
पहिल्या डावात भारताची इंग्लंडवर १६० धावांची आघाडी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि इंग्लंड यांच्यात अहमदाबाद येथे सुरू असलेल्या चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यावर भारताने आज मजबूत पकड घेतली आहे. पहिल्या डावात इंग्लंडवर १६० धावांची आघाडी मिळवल्यानंतर,...








