उच्च तंत्रशिक्षणाच्या क्षेत्रात महाराष्ट्र चांगलं काम करत असल्याचं मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन

मुंबई (वृत्तसंस्था) : देशात उच्च तंत्रशिक्षणाच्या क्षेत्रातही महाराष्ट्र चांगलं काम करत आहे, याचा आपल्याला अभिमान आहे. राज्याचा विकास करताना सर्व क्षेत्रातील समतोल विकास महत्त्वाचा आहे, असं मत मुख्यमंत्री उद्धव...

राणा कपूरची कोठडी १६ तारखेपर्यंत वाढवली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबईच्या विशेष न्यायालयाने एस बँकेचा संस्थापक राणा कपूरची सक्त वसुली संचालनालयाची कोठडी या महिन्याच्या १६ तारखेपर्यंत वाढवली आहे. काल त्याला न्यायाधीश पी. पी राजवैद्य यांच्यासमोर...

चीनला भेट देणे टाळण्याचा केंद्र सरकारचा सल्ला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे उद्भवणाऱ्या संभाव्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळ सचिवांनी काल नवी दिल्लीत एक उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीला आरोग्य आणि...

कृषी क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठीच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली बैठक

नवी दिल्ली : कृषी क्षेत्रात आवश्यक असलेल्या सुधारणा आणि या क्षेत्राशी संबधित समस्या व मुद्यांवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एक बैठक घेतली. या बैठकीत, कृषी विपणन, विपणनयोग्य अतिरिक्त...

नवरात्रीच्या प्रथम दिनाच्या पंतप्रधानांकडून शुभेच्छा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला नवरात्र उत्सवाच्या दिल्या आहेत. “नवरात्रीच्या प्रथम दिनी माता शैलपुत्रीला नमन. तिचे आशीर्वाद आपल्या पृथ्वीला सुरक्षित, आरोग्यपूर्ण आणि समृध्द करोत. तिच्या आशिर्वादाने गरीब...

राष्ट्रपतींनी नर्सिंग समुदायाच्या सदस्यांसह रक्षाबंधन साजरा केला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज राष्ट्रपतीभवनात परिचारिकांसमवेत रक्षाबंधन साजरा केला. ट्रेन्ड नर्सेस असोसिएशन ऑफ इंडिया, मिलीटरी नर्सिंग सर्व्हिस आणि राष्ट्रपती भवन रुग्णालयाच्या प्रतिनिधींनी राष्ट्रपतींची भेट...

पॅरोलवर असताना पळून गेलेला, मुंबईतल्या साखळी बॉम्ब स्फोटातला दोषी जलीस अन्सारी याला कानपूर इथं...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : १९९३च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातला आरोपी जलीस अंसारी याला उत्तरप्रदेशातल्या विशेष कृतीदलानं काल कानपूर इथं अटक केली. अंसारी २१ दिवसांच्या पेरोलवर होता. मात्र पेरोलची मुदत संपल्यानंतर परत...

धर्माच्या आधारावर भेदभाव केला जाणार नाही-अमित शहा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात राष्ट्रीय नागरिक नोंदणी पुस्तिका तयार करताना धर्माच्या आधारावर कुठल्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही असा खुलासा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे. देशभरात जेव्हा...

भारतीय हवाई दल होणार अधिक सक्षम

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताला एकात्मिक हवाई संरक्षण प्रणालीची विक्री करायला अमेरिकेने मंजुरी दिली आहे. याची अंदाजे किंमत १८६ कोटी अमेरिकी डॉलर एवढी आहे. कोणत्याही हवाई हल्ल्याकरता भारतीय हवाई दलाला...

सुधारित नागरिकत्व कायद्याचा विद्यार्थ्यांना नीट अभ्यास करण्याचे आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सुधारित नागरिकत्व कायद्याविषयी कोणत्याही निष्कर्षावर पोचण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी त्याचा नीट अभ्यास करावा, असं आवाहन उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी केलं आहे. ते काल आयआयटी मद्रास इथं बहिःशाल...