जैश-ए-मोहम्मद चा दहशतवादी हल्ल्याचा कट उधळून लावल्याबद्दल प्रधानमंत्र्यांनी सुरक्षादलाचे मानले आभार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जैश-ए-मोहम्मद च्या जम्मू आणि काश्मीरमधील तळागाळातील लोकशाही प्रक्रियेवर केलेला दहशतवादी हल्ल्याचा कट उधळून लावल्याबद्दल सुरक्षादलाचे आभार मानले आहेत.
“पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदच्या...
बौद्ध धर्माचं उगमस्थान असल्याचं भारताला अभिमान – राष्ट्रपतींचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बौद्ध धर्माची स्थापना झालेला देश असल्याचा भारताला अभिमान आहे. भारतातूनच इतर देशांमध्ये बौद्ध धर्माचा प्रसार झाला. भगवान बुद्धांनी आपल्याला जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखविला आणि...
देशात रविवारी ३ लाख ६८ हजारापेक्षा जास्त नवे कोरोनाबाधित
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात रविवारी ३ लाख ६८ हजारापेक्षा जास्त नवे कोरोनाबाधित आढळले. ३ लाख ७ हजार ३२ रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर ३ हजार ४१४ रुग्णांचा...
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोलकत्ता भेटीवर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा एका दिवसाच्या कोलकत्ता भेटीवर जाणार आहेत. या भेटीत ते कोलकत्ता इथं राष्ट्रीय सुरक्षा रक्षकांसाठीच्या नव्या संकुलाचं उद्घाटन करतील.
राष्ट्रीय सुरक्षा रक्षक दलाचे...
रूपे आणि युपीआय च्या माध्यमातून केलेल्या व्यवहारांवर कुठलीही कर सवलत दिली जाणार नाही
रूपे आणि युपीआय च्या माध्यमातून केलेल्या व्यवहारांवर कुठलीही कर सवलत दिली जाणार नाही ; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची स्पष्टोक्ती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आगामी नवीन वर्षापासून रुपे आणि युपीआय या...
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारोत्तोलन प्रकारात मीराबाई चानूने पटकावले रौप्य पदक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :टोकियो ऑलिम्पिक मध्ये भारोत्तोलन स्पर्धेत भारताच्या मीराबाई चानूनं ४९ किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावून भारताच्या ऑलिम्पिक पदक तालिकेत मोठं यश प्राप्त केलं आहे. यंदाच्या ऑलिम्पिक...
जम्मू आणि काश्मीरमध्ये श्रीनगर इथं झालेल्या ग्रेनेड हल्ला प्रकरणात तीन जणांना अटक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-काश्मीरमध्ये श्रीनगरच्या लाल चौक भागात गेल्या रविवारी झालेल्या हातबॉम्ब हल्ल्याच्या संदर्भात पोलिसांनी काश्मीर खोऱ्यातून तिघा संशयितांना अटक केली आहे.
हे तिघे जण जैश ए मोहम्मद या...
पोलीस कॅन्टीन मध्ये केवळ स्वदेशी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय सशस्त्र पोलीस दल तसंच सीमा सुरक्षा दलासाठी चालवण्यात येणाऱ्या कॅन्टीन मधून येत्या १ जूनपासून फक्त स्वदेशी वस्तू विकल्या जाणार असल्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित...
महाराष्ट्राच्या झेन सदावर्ते आणि आकाश खिल्लारे यांना ‘राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार’
नवी दिल्ली : मुंबईच्या परळ भागातील झेन सदावर्ते आणि औरंगाबाद जिल्ह्यातील आकाश खिल्लारे याला यंदाचा (वर्ष 2019) राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार जाहीर झाला आहे. राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराची घोषणा...
येत्या काही महिन्यात व्याज दर वाढ होण्याची शक्यता- निर्मला सीतारामन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज नवी दिल्लीत अर्थसंकल्पानंतरची रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाची बैठक घेतली.
शेतक-यांना दिल्या जाणा-या कर्जावर सरकार लक्ष ठेवून असल्याचं अर्थमंत्र्यांनी बैठकीनंतर वार्ताहर परिषदेत...









