भारतीय अर्थव्यवस्थेची मूलभूत तत्व भक्कम असून त्यात तीव्र गतीनं उभारी घेण्याची क्षमता असल्याचं प्रधानमंत्री...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय अर्थव्यवस्थेची मूलभूत तत्व भक्कम असून त्यात तीव्र गतीनं उभारी घेण्याची क्षमता आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं.
प्रधानमंत्री मोदी यांनी काल नीती आयोगाच्या...
आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर काँग्रेस पक्षाचं प्रश्नचिन्ह
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या आरक्षणाबाबत अलिकडेच दिलेल्या निर्णयावर कांग्रेस पक्षाने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं असून हा निर्णय अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या अधिकारांविरोधात...
राखी हलदरनं पटकावलं सुवर्ण पदक
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोलकाता इथं सुरु असलेल्या ३५ व्या राष्ट्रीय महिला भारोत्तोलन स्पर्धेत ६४ किलो प्रकारात बंगालच्या राखी हलदरनं सुवर्ण पदक पटकावलं.
९३ किलो स्नॅच प्रकारात आणि ११३ किलो...
ठाणे जिल्ह्यात संचारबंदीमध्ये कुठलीही सूट नाही
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय आरोग्य विभागाने ठाणे जिल्ह्याचा समावेश हॉटस्पॉट मध्ये केला आहे. त्यामुळे जिल्ह्यात संचारबंदीमध्ये कुठलीही सूट देण्यात आलेली नाही. अत्यावश्यक सेवा, जीवनावश्यक वस्तू विक्री करणारी दुकानं...
‘मन की बात’ चा 64वा भाग २६ तारखेला आकाशवाणीवरून प्रसारित होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या २६ तारखेला आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या ‘मन की बात' या कार्यक्रमातून देश-विदेशातल्या भारतीयांशी संवाद साधतील. दर महिन्याला प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमाचा हा...
दहशतवाद ही जगभरातली आजची सर्वात मोठी समस्या असून, त्यासाठी दहशतवाद्यांना संरक्षण आणि पाठिंबा देणाऱ्या...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहशतवाद ही जगभरातली आजची सर्वात मोठी समस्या झाली आहे, आणि त्यासाठी दहशतवाद्यांना संरक्षण आणि पाठिंबा देणाऱ्या देशांना जबाबदार धरलं पाहीजे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी...
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या नवीन इमारतीचे केले...
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मॉरीशसमधील सर्वोच्च न्यायालयाच्या नवीन इमारतीचे संयुक्तपणे उद्घाटन केले. मॉरिशसची राजधानी पोर्ट लुईस येथे ही...
विधानसभेच्या उपाध्यक्षपदी नरहरी झिरवाळ यांची बिनविरोध निवड
तळागाळातील लोकांच्या व्यथा आणि वेदना मांडणारा, मातीशी जोडलेला माणूस - मुख्यमंत्री
मुंबई : तळागाळातील आणि आदिवासी विभागातील लोकांच्या व्यथा आणि वेदना मांडतांना त्यावरील उपाययोजना सुचविणाऱ्या नरहरी झिरवाळ यांची मातीशी जोडलेला माणूस अशी ओळख...
न्यायमूर्ती एन. व्ही.रमण यांनी घेतली भारताचे 48 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्यायमूर्ती एन. व्ही.रमण यांनी आज भारताचे 48 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपतींच्या हस्ते रमण यांना शपथ देण्यात आली. राष्ट्रपती भवनात झालेल्या या शपथविधी सोहळ्यास...
देशभरात संचारबंदी असतानाही गहू तसंच तांदळ्याच्या दुसऱ्या पिकाच्या खरेदीची प्रक्रिया सुरळीत सुरु
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनापासून बचावासाठी देशभरात संचारबंदी असतानाही, गहू तसंच तांदळ्याच्या दुसऱ्या पिकाच्या खरेदीची प्रक्रिया सुरळीत सुरु आहे. यावर्षी ४०० लाख मेट्रिक टन गहु खरेदीचं लक्ष्य सरकारनं ठरवलं...









