कर्नाटक मध्ये टाळेबंदीच्या निर्बंधांतील शिथिलतेनंतर बंगळूरू मधली नम्मा मेट्रो सेवा सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कर्नाटक मध्ये टाळेबंदीच्या निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आल्यानंतर बंगळूरू मधली नम्मा मेट्रो सेवा आज पासून सुरु होती. कोरोना संकट वाढल्यानंतर लावलेल्या टाळेबंदीमुळे २८ एप्रिल पासून ही...

समवर्ती सूचीमध्ये असलेल्या ३७ केंद्रीय कायद्यांची जम्मू काश्मीरमध्ये अंमलबजावणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं समवर्ती सूचीमध्ये असलेल्या ३७ केंद्रीय कायद्यांची जम्मू काश्मीरमध्ये अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर गृह मंत्रालयाच्या जम्मू काश्मीर आणि लडाख विभागानं...

कोरोनामुळे निर्माण झालेल्या संकटातून धडे घेत, भारतात जन्मनेली नवी क्षमता म्हणजेच आत्मनिर्भरता- प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनामुळे निर्माण झालेल्या संकटातून धडे घेत, भारतात नवी क्षमता जन्माला आली ही क्षमता म्हणजेच आत्मनिर्भरता असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मोदी यांनी आज...

शेजारील देशांमध्ये आपल्या हित संबंधांच संरक्षण करण्यात भारत सक्षम असल्याचं परराष्ट्र मंत्री एस जयशंकर...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शेजारील देशांमध्ये आपल्या हिताचं संरक्षण करण्यात भारत सक्षम असल्याचं परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत परराष्ट्र मंत्रालयाच्या सल्लागार समितीच्या बैठकीत ते बोलत...

कार्यालयांमध्ये कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नवी प्रमाणित कार्यपद्धती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कार्यालयांमध्ये कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारने प्रमाणित कार्यपद्धती जारी केली आहे. यानुसार, प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये औषधाची दुकाने आणि अत्यावश्यक सेवा वगळता सर्व कार्यालये बंदच राहणार आहेत....

देशात कोरोनामुक्त होण्याचं प्रमाण जवळपास ४८%

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड-१९ रुग्णांचं बरे होण्याचं प्रमाण ४७.९९% झालं आहे. गेल्या २४ तासात देशात ३ हजार ८०४ रुग्ण बरे झाले, आतापर्यंत १ लाख ४ हजार १०७...

भारतीय सेनादलांना मानवाधिकारांबद्दल अत्युच्च आदर असल्याचं लष्कर प्रमुखांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय सेना दलांना मानवाधिकारांप्रति अत्युच्च आदर असून केवळ स्वदेशातल्याच नव्हे तर शत्रू देशातल्या जनतेच्या मानवाधिकारांचं रक्षण ती करतात असं लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी स्पष्ट...

जागतिक शाश्वत विकास शिखर परीषदेचं आज प्रधानमंत्र्याच्या हस्ते उद्घाटन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज संध्याकाळी दुरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून जागतिक शाश्वत विकास शिखर परीषदेचे उद्घाटन होणार आहे. "सर्वांच्या भविष्यासाठी सुरक्षित आणि संरक्षित पर्यावरण " ही...

प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेत राज्याला देशपातळीवर प्रथम क्रमांक पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांनाही पुरस्कार जाहीर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेत उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल राज्यानं देशपातळीवर प्रथम क्रमांक मिळवला आहे. या योजनेंतर्गत पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांनाही पुरस्कार मिळाला आहे. शेतकरी सन्मान  योजनेला २...

पाच हजार कोटी रुपयांच्या स्वदेशी संरक्षण सामुग्री खरेदीला समितीची मंजुरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाच हजार कोटी रुपयांच्या स्वदेशी संरक्षण सामुग्री खरेदीला समितीनं मंजुरी दिली आहे. यामध्ये अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक युद्धविषयक प्रणालीचाही अंतर्भाव आहे. या प्रणालीची रचना, संरक्षण, संशोधन आणि...