हिंसामुक्त वातावरण असेल तरच सार्कचा गट त्याच्या मूळ क्षमतेने कार्य करू शकेल – नरेंद्र...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहशतवादमुक्त आणि हिंसामुक्त वातावरण असेल तरच दक्षिण आशियायी प्रादेशिक सहकार्य संघटना अर्थात सार्कचा गट त्याच्या मूळ क्षमतेने कार्य करू शकेल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी...

देशाची आर्थिक स्थिती खालावत असून वाढ खुटंली असल्याची काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची टीका

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाची आर्थिक स्थिती खालावत असून, वाढ खुटंली असल्याची टीका काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली आहे. त्या आज नवी दिल्ली इथं काँग्रेस खासदारांच्या बैठकीत बोलत...

राष्ट्रपतींनी नर्सिंग समुदायाच्या सदस्यांसह रक्षाबंधन साजरा केला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज राष्ट्रपतीभवनात परिचारिकांसमवेत रक्षाबंधन साजरा केला. ट्रेन्ड नर्सेस असोसिएशन ऑफ इंडिया, मिलीटरी नर्सिंग सर्व्हिस आणि राष्ट्रपती भवन रुग्णालयाच्या प्रतिनिधींनी राष्ट्रपतींची भेट...

कोरोना संदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी MYGOV कोरोना हेल्प डेस्क सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं कोरोना विषाणू संदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी MYGOV कोरोना हेल्प डेस्क या नावानं व्हाट्सअप चॅट बोट सुरु केल्याची माहिती राष्ट्रीय औषध मूल्य प्राधिकरणाच्या सूत्रांनी...

भारतात आजपर्यंत सुमारे 5 कोटी कोविड चाचण्या

गेल्या दोन आठवड्यात 1.33 कोटी कोविड चाचण्या नवी दिल्‍ली : भारत जगातील काही मोजक्या देशांपैकी एक आहे, जिथे दररोज मोठ्या प्रमाणात कोविड चाचण्या केल्या जात आहे. आता देशाची दररोज चाचण्यांची क्षमता...

बील गेट्स यांनी आयुष्यमान भारत डिजीटल मिशन सुरु केल्या बद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक किर्तीचे व्यवसायिक बील गेट्स यांनी आयुष्यमान भारत डिजीटल मिशन सुरु केल्या बद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. या डिटीटल सेवेमुळे चांगल्या आरोग्य...

डिजिटल व्यवहारांचा जास्तीत जास्त वापर करा – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणू संसर्गाला दूर ठेवण्यासाठी नागरिकांनी डिजिटल व्यवहारांचा जास्तीत जास्त वापर करावा असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. या काळामध्ये एकमेकांमध्ये सामाजिक अंतर...

केंद्र सरकार ८ लाख मेट्रीक टन इतकं धान्य वितरण ३७ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं मे आणि जून महिन्यात ८ लाख मेट्रीक टन इतकं धान्य वितरण ३७ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना करायचं ठरवलं आहे. राज्यांनी आतापर्यंत २ लाख...

राममंदिर उभारणीसाठी विश्वस्त मंडळ स्थापन करण्याची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची घोषणा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अयोध्येत राममंदिर उभारण्यासाठी विश्वस्त मंडळाची स्थापना करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत तशी घोषणा केली. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र असं...

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे १०वी आणि १२वी चे निकाल येत्या १५ जुलैला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या वर्षभरातल्या कामगिरीचं मूल्यमापन करत असून, येत्या १५ जुलैला निकाल जाहीर करणार आहे. आकाशवाणीला दिलेल्या विशेष मुलाखतीत मंडळाचे...