नव्या करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत होत असलेली घट कायम
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात आज सकाळी संपलेल्या २४ तासात, ५० हजाराहून कमी, म्हणजेच ४६ हजार ७९० नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. याबरोबरच देशातल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता ७५...
देशातील रुग्ण बरे होण्याचा दर ९३ पूर्णांक ७२ शतांश टक्क्यांवर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताने कोरोनाविरुद्धच्या लढ्यात एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा गाठला असून दररोज नव्याने आढळणाऱ्या कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या सलग १८व्या दिवशी ५० हजारांपेक्षा कमी राखण्यात देशाला यश आले...
शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केंद्र सरकारकडून मोठ्या घोषणा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शेतकऱ्यांचं कल्याणासाठी केंद्रीय मंत्रीमंडळ आणि केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीनं काही महत्त्वपूर्ण निर्णय आज जाहीर केलेत. त्यानुसार येत्या पाच वर्षात १० हजार नव्या एफपीओ...
संसदेनं मंजूर केलेले कायदे पाळणं, हे प्रत्येक राज्याचं ”संवैधानिक कर्तव्य” आहे,- कायदा मंत्री रवी...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेनं मंजूर केलेले कायदे पाळणं, हे प्रत्येक राज्याचं ”संवैधानिक कर्तव्य” आहे, असं कायदा मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे.
ते नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते....
आरोग्य आणि विकास प्रक्रियेतल्या आव्हानांवरच्या जिकॅम ट्वेंटी ट्वेंटी या आंतरराष्ट्रीय सर्वसाधारण सभेच्या उद्घाटनाच्या सत्रात...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज संध्याकाळी ग्रँड चॅलेंजेस ऍन्युअल मीटिंग, जी-कॅम-२०२० च्या वार्षिक बैठकीच्या उदघाटन समारंभात दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बीजभाषण करणार आहेत. जी-कॅमनं गेली 15 वर्ष...
नितीन गडकरी यांच्या हस्ते मध्य प्रदेशामध्ये 11,000 कोटी रुपयांच्या 45 महामार्ग प्रकल्पांचा शिलान्यास तसेच...
उत्तम संपर्कामुळे विकासाची गती वाढणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग तसेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते मध्य प्रदेशामध्ये 45 महामार्ग प्रकल्पांची...
कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा केंद्र सरकारचा निर्णयाचे नाशिक जिल्ह्यात उमटले तीव्र पडसाद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं काल सर्व प्रकारच्या कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली. देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याची उपलब्धता वाढावी आणि दरांवरही नियंत्रण रहावं, यासाठी तातडीनं निर्यातबंदीचा निर्णय लागू करण्यात आला...
धुळवड साजरी करण्याना लोकांनी खबरदारी घेण्याचं शासनाचं आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज फाल्गुन पौर्णिमा अर्थात होळी पौर्णिमा. देशभरात आज पारंपारिक पद्धतीनं होलिका दहन केलं जातं.
राज्यात होळीच्या दुसऱ्या दिवशी धुळवड साजरी केली जाते. कोकणात होळीचा सण मोठ्या...
देशांतर्गत विमानसेवा बंद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणू प्रसाराचा प्रतिबंधात्मक उपायम्हणून उद्यामध्यरात्री पासूनदेशांतर्गत विमानसेवा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय नागरी विमानवाहतूक मंत्रालयानं एका पत्रकाद्वारे दिली आहे. ही बंदी मालवाहतूक करणा-या विमानांना...
धर्माच्या आधारावर भेदभाव केला जाणार नाही-अमित शहा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात राष्ट्रीय नागरिक नोंदणी पुस्तिका तयार करताना धर्माच्या आधारावर कुठल्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही असा खुलासा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे.
देशभरात जेव्हा...









