देशातील कोविड-19 चे रुग्ण बरे होण्याचा दर 92 पूर्णांक 79 शतांश टक्क्यांवर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातील कोविड-19 चे रुग्ण बरे होण्याचा दर आता 92 पूर्णांक 79 शतांश टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या 24 तासात देशातील 50 हजारांहून अधिक रुग्ण बरे झाले....

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कोरोनाबाधित क्षेत्रातली कारागृहं तातडीनं लॉकडाऊन करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कारागृहात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कोरोनाबाधित क्षेत्रातली कारागृहं तातडीनं लॉकडाऊन करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही माहिती दिली. या निर्णयानुसार मुंबई...

देशातल्या 6 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांकडून 69 लाख टनांहून अधिक धान पिकाची खरेदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या सुरू असलेल्या खरीप विपणन हंगामात सरकारनं आतापर्यंत देशातल्या 6 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांकून 69 लाख टनांच्या वर धान पिकाची खरेदी केली आहे. भारतीय अन्न महामंडळासह...

संसदेनं मंजूर केलेले कायदे पाळणं, हे प्रत्येक राज्याचं ”संवैधानिक कर्तव्य” आहे,- कायदा मंत्री रवी...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेनं मंजूर केलेले कायदे पाळणं, हे प्रत्येक राज्याचं ”संवैधानिक कर्तव्य” आहे, असं कायदा मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे. ते नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते....

केंद्र सरकारने सर्व राज्य आणि प्रदेशांना १७ कोटी १५ लाख लसींचा मोफत पुरवठा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारने आतापर्यंत देशातल्या सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना एकंदर १७ कोटी १५ लाख लसींचा मोफत पुरवठा केला आहे. यामध्ये वाया गेलेल्या लसीच्या मात्रांव्यातिरिक्त एकंदर...

शेअर बाजारात ऐतिहासिक घसरण, रुपयानेही गाठला ऐतिहासिक तळ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या शेअर बाजारातल्या गुंतवणूकदारांना आजपर्यंतचे सर्वाधिक नुकसान आज सोसावे लागले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स आज तब्बल ३ हजार ९३५ अंकांनी कोसळून २५ हजार ९८१...

कोरोनाचा संसर्ग पसरू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करण्याची जबाबदारी त्या त्या उद्योगांची – नितीन...

नवी दिल्ली : केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी काल व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून भारत वाणिज्य महासंघ, विविध क्षेत्रांतले उद्योग, प्रसारमाध्यमे यांच्या प्रतिनिधींशी आणि अन्य भागधारकांशी...

त्रिपुरातल्या ब्रु-रियांग शरणार्थीचं कायमस्वरुपी पुनर्वसन करण्यासंदर्भातल्या कराराचं प्रधानमंत्र्यांकडून स्वागत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रु-रियांग शरणार्थ्याना त्रिपूरामधे कायम स्वरुपी वास्तव्यास परवानगी देणा-या कराराचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी  यांनी स्वागत केलं आहे. या करारांमुळे ब्रु शरणार्थ्याना अनेक सरकारी योजनांचा लाभ घेता...

आशियाई वेटलिफ्टिंग स्पर्धेत माजी विश्वविजेती मीराबाई चानू करणार भारताचं नेतृत्व

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : २०२३ मध्ये पुरुषांची होणारी जागतिक मुष्टीयोद्धा स्पर्धा उझबेकिस्तानची राजधानी ताश्कंद इथं होणार आहे. आंतरराष्ट्रीय मुष्टीयोद्धा संघटनेचे अध्यक्ष उमर क्रेमलेव्ह यांनी ही घोषणा केली. वेटलिफ्टिंग उझबेकिस्तानमधल्या ताश्कंद...

केंद्र सरकारकडून आणखी ४७ चीनी ॲपवर बंदी

नवी दिल्ली : भारताच्या अंतर्गत सुरक्षा आणि सार्वभौमत्वाला धोका पोचवत असल्याचं म्हणत, केंद्र सरकारनं चीनच्या आणखी ४७ मोबाईल अॅपवर बंदी घातली आहे. यासंदर्भातला शासन निर्णय गेल्या शुक्रवारी जारी करण्यात...