नांदेड रेल्वे विभागात व्यापार विकास विभाग स्थापन- रेल्वे बोर्ड
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रेल्वे माल वाहतूक वाढवण्यासाठी रेल्वे बोर्डानं दिलेल्या दिशा निर्देशानुसार नांदेड रेल्वे विभागात व्यापार विकास विभाग स्थापन झाला आहे. हा विभाग नांदेड रेल्वे विभागातल्या कांदा, मका,...
दशावतारी कलेला कोरोनाची झळ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाची झळ दशावतारी कलेला सुद्धा बसली आहे. गर्दी होणारे कार्यक्रम रद्द करावेत असे आदेश सरकारने दिल्यानं सिंधुदुर्गात कार्यरत असलेल्या ७२ पेक्षा जास्त दशावतारी...
13 कोटींपेक्षा अधिक चाचण्या करीत भारताने ओलांडला महत्त्वपूर्ण टप्पा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक महामारीशी लढा देत असताना भारताने आता आणखी एक महत्त्वाचा टप्पा ओलांडला आहे. दररोज दहा लाखांहून अधिक चाचण्या करण्याच्या आपल्या वचनबद्धतेनुसार, गेल्या 24 तासांत, 10,66,022...
लोकशाहीवर लोकांचा विश्वास वाढत असून तो कायम ठेवणं ही लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे असं लोकसभा...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकशाहीवर लोकांचा विश्वास वाढत असून तो कायम ठेवणं ही लोक प्रतिनिधींची जबाबदारी आहे, असं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले. राष्ट्रकुल संसदीय संघटनेच्या भारत विभागीय सातव्या...
देशात १ लाख ८७ हजार रुग्ण बरे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातला कोविड १९ बाधित रुग्णांचा बरं होण्याचा दर सुधारला असून तो ५२ पूर्णांक ७९ शतांश टक्के इतका झाल्याचं केंद्रसरकारनं म्हटलं आहे. देशात आतापर्यंत एकूण १...
समाजमाध्यमांवर भडकावणारे संदेश पाठवणार्यांविरोधात कडक कारवाईचे संकेत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ईशान्य दिल्लीत झालेल्या हिंसाचारानंतर समाजमाध्यमांवरून सामाजिक तेढ निर्माण करणारा मजकूर मोठ्या प्रमाणावर पसरवला जात आहे. असं करणं हा कायद्यानं गुन्हा आहे.
अशा प्रकारांवर दिल्ली पोलीसांची करडी...
देशातले ५ हजार ९१४ रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आज सकाळपासून कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले ४२१ नवे रुग्ण आढळून आले. तर दिवसभरात १११ रुग्ण बरे होऊन घरी गेल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली...
झाशी इथल्या राणी लक्ष्मीबाई केंद्रीय कृषी विद्यापीठाच्या महाविद्यालय आणि प्रशासकीय इमारतीचे व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे...
नवी दिल्ली : देशाचे कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर, केंद्रीय मंत्री मंडळातले माझे सहकारी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, इतर अतिथी, विद्यार्थी मित्र आणि देशाच्या विविध भागातून या आभासी कार्यक्रमात...
आपत्कालीन कर्ज हमी योजने अंतर्गत 1 लाख कोटी रुपयांहून अधिकची कर्जे वितरीत
नवी दिल्ली : 100% आपत्कालीन कर्ज हमी योजना (ECLGS) या भारत सरकारचे पाठबळ असलेल्या योजने अंतर्गत सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील बँकांनी 18 ऑगस्ट 2020 पर्यंत 1.5 लाख कोटी रुपयांपेक्षा...
देशभरातल्या ६५ टोल प्लाझांसाठी सरकारनं फास्टटॅग निकष शिथिल केले
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रोख रकमेचे जास्त व्यवहार होणाऱ्या देशभरातल्या ६५ टोल प्लाझांसाठी सरकारनं फास्टटॅग निकष शिथिल केले आहेत. पुढला महिनाभर या नाक्यांवरच्या फास्टटॅग लेनपैकी २५ टक्के लेनचं रुपांतर...









