देश अद्यापही कोविड-19 च्या समूह संसर्गाच्या टप्प्यात पोहोचला नाही: आरोग्य मंत्रालयाची ग्वाही

हायड्रोक्सीक्लोरोक्वीन ची केवळ आजचीच नाही, तर भविष्यातील तजवीजही करण्यात आली आहे – आरोग्य मंत्रालय नवी दिल्‍ली : कोविड-19 च्या प्रसारामुळे निर्माण झालेली आव्हाने आणि परिस्थिती हाताळण्यासाठी केंद्र सरकारने अधिकारप्राप्त 11 मंत्रिगट...

सीबीएसईच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या राहिलेल्या परीक्षा लॉकडाऊननंतर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सीबीएसई, अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ इयत्ता दहावी आणि बारावीच्या राहिलेल्या परीक्षा लॉकडाऊननंतर घेणार आहे. लॉकडाऊन पूर्णपणे उठल्यानंतर आणि देशभरातली स्थिती सामान्य झाल्यानंतर सरकार परीक्षांचं वेळापत्रक...

पंतप्रधान यांच्या दूरदृष्टीमुळे पुर्वोत्तर राज्यांची प्रगती होत आहे : प्रकाश जावडेकर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे आज पुर्वोत्तर राज्यांची प्रगती होत आहे, असं मत केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल व्यक्त केलं. आसाम च्या...

लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर स्त्रियांवर घरगुती हिंसाचारात वाढ – राष्ट्रीय महिला आयोग

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर स्त्रियांवर घरगुती हिंसाचारात वाढ झाल्याचं निदर्शनाला आलं असून याबाबत स्त्रियांच्या मदतीसाठी राष्ट्रीय महिला आयोगानं  7217735372  हा व्हाट्सअँप क्रमांक जारी केला आहे. आयोगाच्या...

शेतकरी आंदोलकांनी केंद्राचा प्रस्ताव फेटाळला, कृषी विधेयक मागे घेण्याचा हेका कायम

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारकडून वारंवार तडजोडीसाठी पुढाकार घेतला जात असूनही शेतकरी नेत्यांनी आपला हेका कायम ठेवला आहे. गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारनं...

विरोधी पक्षांनी शेतकऱ्यांमध्ये कृषी कायद्यांबाबत संभ्रम निर्माण केला असल्याची केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विरोधी पक्षांनी शेतकऱ्यांमध्ये कृषी कायद्यांबाबत संभ्रम निर्माण केला असून विरोधक या मुद्द्यावर राजकारण करत असल्यचा आरोप केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला...

“इचिगो” या जपान दलाचं जहाज भारताच्या पाच दिवसाच्या सदिच्छा भेटीसाठी चेन्नई इथं दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : "इचिगो" या जपानच्या तटरक्षक दलाचं जहाज भारताच्या पाच दिवसाच्या सदिच्छा भेटीसाठी चेन्नई इथं काल दाखल झालं आहे. भारतीय तटरक्षक दलाबरोबर सहयोग-कैजीनी या वार्षिक संयुक्त युद्धाभ्यासात...

लॉकडाऊन दरम्यान बाल विवाह प्रकरणांमध्ये वाढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (एनसीआरबी) कडून मिळालेल्या माहितीनुसार लॉकडाऊन कालावधीत बालविवाहाच्या वाढलेल्या संख्येचा कोणताही डेटा उपलब्ध नाही. सरकारने ‘बालविवाह प्रतिबंध कायदा (पीसीएमए), 2006’ लागू केला आहे. बालविवाहाचे दुष्परिणाम अधोरेखित...

विवाहासाठी कायदेशीर वय निश्चित करणार- स्मृती इराणी

नवी दिल्‍ली : विवाहाचे कायदेशीर वय  किती असावे, त्या वयाचा आणि मातृत्व यांच्यामध्ये असलेल्या परस्पर अवलंबित्वाविषयी अधिक  माहिती तपासण्यासाठी एका कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. या तपशिलात- 1. आरोग्य,...

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मेघालयमधील वेस्ट गारो हिल्स येथे पुरामुळे झालेल्या अनमोल जीवित...

केंद्रीय गृहमंत्र्यांनी मेघालयचे मुख्यमंत्री कॉनरड संगमा याना केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदतीचे दिले आश्वासन या कठीण काळात संपूर्ण देश मेघालयातील लोकांसोबत आहे- अमित शाह नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी...