वैद्यकीय ऑक्सिजनची वाहतूक करण्यासाठीची रेल्वेची तयारी पूर्ण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाबाधितांसाठी आवश्यक असलेल्या द्रवरुप वैद्यकीय ऑक्सिजनची वाहतूक करण्यासाठीची रेल्वेची तयारी पूर्ण झाली असल्याचं रेल्वे मंत्रालयानं कळवलं आहे.
रोरो सेवेच्या माध्यमातून ही वाहतूक केली जाईल. त्याअंतर्गत निर्धारित...
महाराष्ट्रातल्या कोरोनाबाधितांची संख्या ३ हजार ८१ वर पोहोचली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोरोना बाधितांची संख्या आता 12 हजार 380 झाली आहे. यातले 1 हजार 489 रुग्ण बरे झाले असून 414 जणांचा मृत्यू कोविड-19 मुळे झाला असल्याचं...
लडाखमधल्या चद्दर ट्रेक दरम्यान अडकलेल्या 107 पर्यटकांची हवाईदलाच्या हेलिकॉप्टरद्वारे सुटका
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लडाख केंद्रशासित प्रदेशात चद्दर ट्रेक या हिवाळी पदभ्रमण मोहिमेदरम्यान अडकलेल्या 107 जणांची वायुदलाच्या हेलिकॉप्टर द्वारे सुटका करण्यात आली. मागील दोन दिवसापासून सुरु असलेल्या या मोहमेत...
कोविड-१९ वरील प्रमुख लसींच्या निर्मितीचा प्रधानमंत्र्यांनी घेतला आढावा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल देशातल्या तीन शहरातल्या लसनिर्मिती सुविधा केंद्रांना भेट देऊन लस विकास आणि उत्पादन प्रक्रियेचा आढावा घेतला. मोदी यांनी अहमदाबादमधल्या झायडस बायोटेक...
कोविड-19 विरुद्धच्या लढ्यात आरोग्य सेवेतील व्यावसायिकांना संरक्षण देण्यासाठी एप्रिल 2020 मध्ये 30,000 कव्हरऑल्सची (पीपीई)...
मे 2020 मध्ये मिशन मोडवर 1,00,000 कव्हरऑल्सची निर्मिती करण्याची भारतीय रेल्वेची योजना
नवी दिल्ली : कोविड-19 रुग्णावर उपचार करताना संक्रमणाचा धोका असलेल्या वैद्यकीय आणि आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी भारतीय रेल्वेच्या उत्पादन केंद्र, विभागीय कार्यशाळा आणि...
भारतात राहणाऱ्या परदेशी नागरिकांना कोविन पोर्टलवर नोंदणी करून लस घेण्यास परवानगी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संसर्गाविरोधात पुढचं पाऊल टाकत केंद्र सरकारनं भारतात राहणाऱ्या परदेशी नागरिकांना कोविन पोर्टलवर नोंदणी करून लस घेण्यास परवानगी दिली आहे. नोंदणी करण्यासाठी हे नागरिक त्यांच्या...
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे १०वी आणि १२वी चे निकाल येत्या १५ जुलैला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या वर्षभरातल्या कामगिरीचं मूल्यमापन करत असून, येत्या १५ जुलैला निकाल जाहीर करणार आहे. आकाशवाणीला दिलेल्या विशेष मुलाखतीत मंडळाचे...
शेतकरी आंदोलकांनी केंद्राचा प्रस्ताव फेटाळला, कृषी विधेयक मागे घेण्याचा हेका कायम
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारकडून वारंवार तडजोडीसाठी पुढाकार घेतला जात असूनही शेतकरी नेत्यांनी आपला हेका कायम ठेवला आहे. गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारनं...
माहिती तंत्रज्ञान क्षेत्र भारतीय अर्थव्यवस्थेचा मुख्य आधारस्तंभ असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माहिती तंत्रज्ञान क्षेत्र भारतीय अर्थ व्यवस्थेचा एक मुख्य आधारस्तंभ आहे; कोरोना टाळेबंदीमुळे जेव्हा संपूर्ण देश चार भिंतींच्या आत जखडून गेला होता तेव्हा आय टी क्षेत्रातल्या...
शेतकऱ्याच्या आंदोलनामुळे रेल्वे गाड्यांचे मार्ग बदलले
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कृषी सुधारणा कायद्याला पंजाबमध्ये होत असलेला विरोध आणि आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काही रेल्वे गाड्यांचे मार्ग अंशत: खंडित केले आहेत. यामुळे अमृतसर नांदेड ही रेल्वेगाडी उद्या अमृतसर...









