मोदींनी राजकारण आणि प्रशासनात विश्वासार्हता वृद्धिंगत केली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कुठल्याही देशाच्या इतिहासात असे खूप कमी प्रसंग येतात, जेव्हा भव्य परिवर्तन पाहायला मिळते. 2014 हे वर्ष भारताच्या राजकीय इतिहासात असेच भव्य परिवर्तनाचे वर्ष होते. त्यावेळी...
महिला ट्वेंटी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा अंतिम फेरीत प्रवेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या महिला ट्वेंटी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतानं अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. सिडनी इथं आज इंग्लंडबरोबरचा उपांत्य फेरीतला पहिला सामना पावसामुळे रद्द झाला.
या...
गंभीर संकटांशी सामना करण्यासाठी पीएम-केअर्स या निधीची घोषणा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी यांनी काल पीएम-केअर्स अर्थात प्रधानमंत्री आपत्कालीन नागरिक सहाय्य आणि बचाव निधीची घोषणा केली. देशात अचानक उद्भवलेल्या कोविड-१९ सारखे साथीचे आजार आणि इतर...
शेअर बाजारात पुन्हा घसरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गेल्या आठवड्यात मोठ्यातेजीत असलेले देशातले शेअर बाजार आज पुन्हा मोठ्या प्रमाणात घसरले. सेन्सेक्स आज १हजार ३७५ अंकांनी कोसळून २८ हजार ४४० अंकांवर बंद झाला. निफ्टी...
कृषी क्षेत्र आत्मनिर्भर बनविण्यासाठी तसेच आरोग्यपूर्ण पौष्टिक अन्नासाठी सेंद्रिय शेती
सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येमध्ये भारत प्रथम क्रमांकावर, सेंद्रिय शेती क्षेत्राचा विचार करता भारताचा नववा क्रमांक; जवस, तीळ, सोयाबीन, चहा, वनौषधी, तांदूळ आणि डाळी या सेंद्रिय उत्पादनांची प्रामुख्याने निर्यात
किरकोळ...
राजधानी दिल्लीत वैविध्यपूर्ण कार्यक्रमांसह ‘शिवजयंती सोहळा’
10 देशांचे राजदूत प्रमुख पाहुणे, हणमंतराव गायकवाडांना छत्रपती शिवाजी महाराज भूषण पुरस्कार
नवी दिल्ली : शिवजयंती राष्ट्रोत्सव समिती आणि अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्यावतीने दिल्ली येथे आयोजित होणाऱ्या शिवजयंती सोहळ्याच्या मुख्य कार्यक्रमात 10 देशांचे...
पंतप्रधान उद्या ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत उच्च शिक्षणातील परिवर्तनात्मक सुधारणांवरील परिषदेत ’ उद्घाटनपर भाषण करणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या, 7 ऑगस्ट 2020 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत उच्च शिक्षणातील परिवर्तनात्मक सुधारणांवरील परिषदेत ' उद्घाटनपर भाषण करणार आहेत.
मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि...
केंद्र सरकारच्या ‘भारत पढे ऑनलाईन’ अभियानासाठी पहिल्या तीन दिवसांमध्ये नागरिकांनी पाठविल्या 3700 सूचना
भारतातील ऑनलाईन शिक्षण प्रणालीमध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशाने नागरिकांकडून नव्या संकल्पना मागविण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी शुक्रवारी सुरु केले ‘भारत पढे ऑनलाईन’ नामक सात दिवसीय अभियान
नागरिकांनी...
जगभरात सर्वाधिक कोरोनाबाधितांची संख्या असलेल्या देशांत भारत पाचव्या क्रमांकावर
नवी दिल्ली : देशात काल कोरोनाबाधितांच्या संख्येत सलग पाचव्या दिवशी विक्रमी भर पडली. देशभरात काल 9 हजार971 नवे संक्रमित आढळले असून एकूण संख्या आता 2 लाख 46 हजार 628...
कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर 40 हून अधिक लसांवर काम चालू असून, अद्याप कोणीही पुढील...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयसीएमआरच्या वतीने देशाला कोरोना विषाणूशी संबंधित अद्ययावत माहिती देताना डॉ. मनोज मुराहेकर म्हणाले की, '40 हून अधिक लसींवर काम सुरू आहे, परंतु अद्याप कोणीही पुढच्या...









