महिलांना विकासासाठी पोषक वातावरण निर्माण झाल्यास गावांचा विकास सहज शक्य असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकार महिलांचं शिक्षण, आरोग्य, पोषण, लसीकरण आणि इतर गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीनं अत्यंत संवेदनशीलतेनं काम करत आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे....

काश्मीरच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये विस्थापित झालेल्या समाजाचं पुनर्वसन होणं गरजेचं – मनोज सिन्हा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काश्मीरच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये विस्थापित झालेल्या समाजाचं पुनर्वसन होणं गरजेचं असल्याचं जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल  मनोज सिन्हा यांनी आकाशवाणीवरील मासिक कार्यक्रम आवाम की आवाज यामध्ये म्हंटल आहे....

राहुल गांधींकडून केंद्र सरकारचे कौतुक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्व सामान्यांसाठी केंद्र सरकारनं घोषित केलेलं आर्थिक पॅकेज म्हणजे  योग्य वेळी, योग्य दिशेनं उचललेलं पाऊल आहे, अश्या शब्दात काँग्रेस नेते राहुल गांधी...

देशात गेल्या २२ महिन्यांत रेल्वे अपघातात एकाही प्रवाशाचा मृत्यू नाही – पीयूष गोयल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गेल्या २२ महिन्यांत देशात रेल्वे अपघातात एकाही प्रवाशाचा मृत्यू झालेला नाही, अशी माहिती रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी राज्यसभेत आज एका प्रश्नाच्या उत्तरात दिली. प्रवाशांच्या...

देशात अजूनही कोरोना विषाणूच्या समुदाय संक्रमणाची स्थिती नाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात अजूनही कोरोना विषाणूच्या समुदाय संक्रमणाची स्थिती नाही. तांत्रिकदृष्ट्या, भारत अजूनही स्थानिक संक्रमणाच्या स्थितीत आहे असं आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज...

आदिवासी जमातींना त्यांचे काम सुरक्षीतपणे करता यावे यासाठी बचत गटांकरिता ट्रायफेड युनिसेफच्या सहकार्याने डिजिटल...

मोहिमेच्या प्रचारासाठी वेबिनारचे आयोजन नवी दिल्ली : आदिवासी जमातींना त्यांचे काम सुरक्षितपणे करता यावे यासाठी डिजिटल मोहिमेला प्रोत्साहन देण्यासाठी या कामात सहभागी बचत गटांसाठी ट्रायफेडने युनिसेफच्या सहकार्याने डिजिटल संवाद धोरण विकसित...

टोकियो पॅरालिंपिक्समध्ये भारतीय खेळाडूंची लक्षणीय कामगिरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टोकियो पॅराऑलीम्पिक्समध्ये महिलांच्या १० मीटर एअर रायफल स्टँडींग प्रकारांत ऐतिहासिक कामगीरी करत भारताची नेमबाज अवनी लेखरानं सुवर्णपदक पटकावलं आहे. अवनीने आपला खेळ संपवताना २४९ पूर्णांक ६...

केंद्रीय रस्ते, वाहतूक महामार्ग मंत्री आणि केंद्रीय सुक्ष्म, लघू व मध्यम उद्योगमंत्री नितीन...

नागपूर/नवी दिल्ली : भारतामध्ये कोरोनाचे संकट आले असतांना लॉकडाऊनच्या काळामध्ये चिंताग्रस्त असलेले, प्रसारमाध्यम प्रतिनिधी तसेच विद्यार्थी अशा 1.5 कोटी समाज घटकांसोबत  प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रीतीने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून केंद्रीय रस्ते,...

अम्फान चक्रीवादळानं झालेलं नुकसान केंद्र सरकारनं राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषीत करावं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अम्फान चक्रीवादळानं ओदिशा आणि पश्चिम बंगालचं झालेलं नुकसान केंद्र सरकारनं राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषीत करावं, अशी मागणी आज देशभरातल्या २२ विरोधी पक्षांनी केली आहे. या...

सुधारित कृषी कायदे स्थगितीचा सरकारचा प्रस्ताव कायम – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सुधारित कृषी कायदे दीड वर्ष स्थगित करण्याबाबत केंद्रीय कृषी मंत्र्यांनी दिलेला प्रस्ताव अजूनही कायम असल्याचे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले आहे. ते काल अर्थसंकल्पीय...