रेल्वेगाड्यांचा विशेष दर्जा रद्द, कोरोनापूर्वीचे तिकीटदरही लागू होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मेल आणि एक्सप्रेस गाड्यांचा विशेष दर्जा समाप्त करणं आणि महामारीपूर्वीचे तिकीट दर बहाल करण्याचा आदेश रेल्वेनं तात्काळ प्रभावाने जारी केला आहे. रेल्वेगाड्यांची संख्या आता पूर्वीप्रमाणेच...
कोरोना विषाणूच्या व्यवस्थापनाचा आरोग्यमंत्र्यांनी घेतला आढावा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी दिल्लीत आरोग्य मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिका-यांबरोबर कोरोना विषाणूच्या व्यवस्थापनाबाबत देशातल्या सद्यस्थितीचा आढावा घेतला.
सध्या देशातल्या सर्व २१ विमानतळं, १२ प्रमुख आणि ६५...
गडचिरोलीत २२ गावांचा नक्षलवाद्यांसाठी गावबंदीचा ठराव
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गडचिरोली जिल्ह्याच्या अहेरी तालुक्यात १६ ग्रामपंचायतींमधल्या २२ गावांनी नक्षलवाद्यांसाठी गावबंदीचे ठराव घेतले आहेत. या ग्रामपंचायती अहेरी तालुक्यातल्या देचलीपेठा परिसरातल्या आहेत. ८ एप्रिलला नक्षलवाद्यांनी जिमलगट्टा-देचलीपेठा मार्गावरच्या...
पेट्रोल आणि डिझेलच्या भावातली घट विविध क्षेत्रांवर सकारात्मक परिणाम करणार असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पेट्रोल आणि डिझेलच्या भावातली घट विविध क्षेत्रांवर सकारात्मक परिणाम करणार असून नागरिकांना दिलासा देऊन त्यांचे जीवन सुलभ करेल, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. अर्थमंत्र्यांनी...
आशियातल्या सर्वात मोठ्या, धारावी झोपडपट्टीची कोरोनामुक्तीकडे वाटचाल
नवी दिल्ली : आशियातल्या सर्वात मोठ्या, दाटीवाटीच्या धारावी झोपडपट्टीनं आता कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू केली आहे. सुरुवातीला कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीत आतापर्यंत एकूण २ हजार ३५९ कोरोनाबाधितांपैकी तब्बल १ हजार...
खरीप हंगामात केंद्र सरकारकडून आत्तापर्यंत ११ राज्यांमध्ये २४९ लाख मेट्रिक टन धान्यखरेदी.
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : २०२०-२१ सालच्या खरीप हंगामासाठी केंद्र सरकारकडून सध्याच्या किमान हमिभावानुसार धान्य खरेदी सुरु ठेवली आहे. पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश यांसह ११ राज्यातून जवळपास २४९ लाख मेट्रिक...
देशाच्या सर्वांगीण विकासासाठी समिती तयार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या सर्वांगीण विकासासाठी ‘राष्ट्रीय सहकार्य नीती’ आराखडा तयार करण्यात येणार असून यासाठी एक समिती तयार केली आहे, असं केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी...
वंगबंधू शेख मुजीबूर रेहमान यांच्या चरित्रावर आधारित होणार चित्रपटाची निर्मिती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :- वंगबंधू शेख मुजीबूर रेहमान यांच्या चरित्रावर आधारित चित्रपटाची निर्मिती प्रसिद्ध भारतीय दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी तयार केली असून हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होईल. त्याचप्रमाणे बांगलादेशाच्या...
कृषी कायद्यांविरोधात ट्विट करून परदेशी कलाकारांना उत्तर देणं योग्य – रामदास आठवले
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलनांविषयी परदेशी कलाकारांनी, केलेल्या ट्विटला उत्तर म्हणून इथल्या खेळाडू आणि कलाकारांनी केलेल्या ट्विटची चौकशी करायच्या राज्य सरकारच्या निर्णयाचा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री...
कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचं वय ५० वर्ष करण्याचा विचार नाही
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचं वय ५० वर्ष करण्याच्या सरकारचा कोणताही विचार नाही.
तसंच कर्मचाऱ्यांनी वेतनाची १८ टक्के रक्कम सरकारला द्यावी असा कोणताही कायदा करण्याच्या विचारात सरकार...








