गडचिरोलीत २२ गावांचा नक्षलवाद्यांसाठी गावबंदीचा ठराव
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गडचिरोली जिल्ह्याच्या अहेरी तालुक्यात १६ ग्रामपंचायतींमधल्या २२ गावांनी नक्षलवाद्यांसाठी गावबंदीचे ठराव घेतले आहेत. या ग्रामपंचायती अहेरी तालुक्यातल्या देचलीपेठा परिसरातल्या आहेत. ८ एप्रिलला नक्षलवाद्यांनी जिमलगट्टा-देचलीपेठा मार्गावरच्या...
आशियातल्या सर्वात मोठ्या, धारावी झोपडपट्टीची कोरोनामुक्तीकडे वाटचाल
नवी दिल्ली : आशियातल्या सर्वात मोठ्या, दाटीवाटीच्या धारावी झोपडपट्टीनं आता कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू केली आहे. सुरुवातीला कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीत आतापर्यंत एकूण २ हजार ३५९ कोरोनाबाधितांपैकी तब्बल १ हजार...
दिव्यांग व्यक्तींना, उत्तर प्रदेशात व्यावसायिक दुकानं सुरु करता यावीत यासाठी विशेष योजना सुरु
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिव्यांग व्यक्तींना, उत्तर प्रदेशातल्या महत्वाच्या ठिकाणी व्यावसायिक दुकानं सुरु करता यावीत यासाठी उत्तर प्रदेश सरकारनं एक विशेष योजना सुरु केली आहे.
उत्तर प्रदेशाचे वाहतूकमंत्री अशोक कटारिया...
देशातील महत्वाच्या बंदरांवर यापुढे केवळ भारतीय बनावटीच्या टग बोट्सचा वापर होणार
देशी जहाजबांधणी उद्योगाला प्रोत्साहन आणि आत्मनिर्भर भारताच्या दिशेने महत्वाचे पाऊल : मनसुख मांडवीय
नवी दिल्ली : केंद्रीय जहाजबांधणी मंत्रालयाने देशातील सर्व मुख्य बंदरांना केवळ भारतीय बनावटीच्या टग बोट्स खरेदी कराव्या अथवा...
देशातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७ पूर्णांक ६ शतांश टक्क्यावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :देशात काल दिवसभरात देशात ४४ हजार १११ नवे कोरोना बाधित आढळल्याचं आरोग्य विभागानं म्हटलं आहे. चाचण्यांच्या तुलनेत बाधितांचं हे प्रमाण २ पूर्णांक ३५ शतांश टक्के आहे....
वस्तू आणि सेवाकर संकलनानं १ लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फेब्रुवारी २०२० मध्ये वस्तू आणि सेवाकरापोटी १ लाख ५ हजार कोटींहून अधिक रक्कम जमा झाली आहे. ही रक्कम फेब्रुवारी २०१९ मध्ये जमा झालेल्या रकमेपेक्षा आठ...
युक्रेन संघर्षामुळे अन्न आणि ऊर्जा सुरक्षेबाबत निर्माण झालेल्या आव्हानांकडे भारतानं लक्ष वेधलं – टी...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : युक्रेन संघर्षामुळे अन्न आणि ऊर्जा सुरक्षेबाबत निर्माण झालेल्या आव्हानांकडे भारतानं लक्ष वेधलं आहे. या युद्धामुळे निर्माण झालेल्या अस्थैर्याचे व्यापक परिणाम त्या भागात तसंच जगभरात होत...
व्हेनिस चित्रपट महोत्सवात दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे यांच्या ‘द डिसायपल’ या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट पटकथेचा...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : व्हेनिस चित्रपट महोत्सवात दाखल झालेल्या ‘द डिसायपल’ या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे यांना या महोत्सवात सर्वोत्कृष्ट पटकथेचा पुरस्कार मिळाला आहे.
युरोपियन सिनेमाच्या मुख्य स्पर्धेत पुरस्कार...
केंद्र सरकारने १५ एप्रिलपर्यंत सर्व पर्यटन व्हिसा केले रद्द
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी केंद्र सरकारनं येत्या १५ एप्रिलपर्यंत सर्व पर्यटन व्हिसा रद्द केले आहेत. हा निर्णय १३ मार्चच्या रात्री १२ वाजल्यापासून लागू होईल. केंद्रीय...
देशात कोरोनाबाधितांची संख्या ८१ हजार ९७० वर
नवी दिल्ली : देशात काल कोविड १९ चे ३ हजार ९६७ नवे रुग्ण आढळले तर १०० रुग्णांचा मृत्यू झाला. देशातला कोरोनाबाधितांचा आकडा आता ८१ हजार ९७० झाला असून ५१...









