“माननीय पंतप्रधानांच्या ‘फिट इंडिया संवादसत्राचा’ भाग होता येणे, ही बहुमानाची बाब”- विराट कोहली.

तंदुरुस्तीबाबत उत्साही व्यक्तींशी पंतप्रधानांच्या उद्या होणाऱ्या फिट इंडिया संवादसत्रातील मनोगतांची, सुप्रसिद्ध तंदुरुस्त व्यक्तींनी दिली किंचितशी झलक नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी, 24 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता 'फिट...

देशाची अर्थव्यवस्था एका नव्या उंचीवर नेण्यावर आणि प्रगत आणि सुरक्षित भारताची निर्मिती करण्यावर प्रधानमंत्री...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये युवा भारत एक महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. देशाची अर्थव्यवस्था एका नव्या उंचीवर नेण्यावर आणि...

गडकरी यांनी उद्योगजगताशी संवाद साधत, शासन संमत क्षेत्रांमध्ये पुन्हा काम सुरु करतांना आरोग्यविषयक सर्व...

नवी दिल्ली : केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग तसेच रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी गुरुवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून भारत वाणिज्य महासंघ, विविध क्षेत्रांतील उद्योग, प्रसारमाध्यमे यांच्या...

भारत आणि चीनच्या सैन्याकडून लडाख सीमेवरून माघार घेण्यास सुरूवात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे आज राज्यसभेत पूर्व लडाखमधल्या सध्याच्या स्थितीबाबत निवेदन करणार आहेत. आमच्या बीजिंगमधल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,पँगोंगत्सो सरोवराच्या दक्षिण आणि उत्तर किनाऱ्यावरून चीन आणि...

कोरोना विषाणूच्या व्यवस्थापनाचा आरोग्यमंत्र्यांनी घेतला आढावा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी दिल्लीत आरोग्य मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिका-यांबरोबर कोरोना विषाणूच्या व्यवस्थापनाबाबत देशातल्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. सध्या देशातल्या सर्व २१ विमानतळं, १२ प्रमुख आणि ६५...

गडचिरोलीत २२ गावांचा नक्षलवाद्यांसाठी गावबंदीचा ठराव

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गडचिरोली जिल्ह्याच्या अहेरी तालुक्यात १६ ग्रामपंचायतींमधल्या २२ गावांनी नक्षलवाद्यांसाठी गावबंदीचे ठराव घेतले आहेत. या ग्रामपंचायती अहेरी तालुक्यातल्या देचलीपेठा परिसरातल्या आहेत. ८ एप्रिलला नक्षलवाद्यांनी जिमलगट्टा-देचलीपेठा मार्गावरच्या...

‘जय भवानी जय शिवाजी’ च्या गजराने राजधानी दुमदुमली; परदेशी पाहुण्यांनाही भावला शिवजयंती सोहळा

हणमंतराव गायकवाडांचा 'छत्रपती शिवाजी महाराज भूषण' पुरस्काराने सन्मान नवी दिल्ली : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती सोहळ्यातील सनई-चौघडे, ढोल-ताशे, हलगी, लेझीम आणि मिल्ट्री बँडचे सुरेल सादरीकरण आणि जोडीला ‘जय भवानी, जय शिवाजी’ या उत्स्फूर्त...

राष्ट्रीय भरती यंत्रणा स्थापन करण्याच्या निर्णयाबद्दल पंतप्रधानांकडून आनंद व्यक्त

नवी दिल्ली : राष्ट्रीय भरती यंत्रणा स्थापन करण्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. “ही राष्ट्रीय भरती यंत्रणा कोट्यवधी युवकांसाठी वरदान ठरेल,सामाईक पात्रता परीक्षेमुळे अनेक...

जवानांच्या पाठीशी संपूर्ण देश उभा आहे, असा संदेश संसदेच्या माध्यमातून दिला जाईल असा प्रधानमंत्र्याना...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अधिवेशानाच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी संसद भवनाच्या प्रांगणात माध्यमांच्या प्रतिनिधींसमोर आपलं मनोगत व्यक्त केलं. आपले जवान देशाच्या संरक्षणासाठी आपल्या प्राणांचीही पर्वा न करता...

केंद्र सरकारने तयार केलेले तिन्ही कृषी कायदे शेतकरी हिताचे – मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारने तयार केलेले तिन्ही कृषी कायदे शेतकरी हिताचे असल्याचे मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी म्हटले आहे. ते आज नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर इथे दर्शनासाठी...