भारताने आपल्या नागरिकांसोबतच १००हून अधिक देशांमधल्या नागरिकांचा जीव वाचवण्याचे काम केले – अर्थमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाकाळात वैद्यकीय पातळीवर केंद्र सरकारने केलेल्या प्रयत्नांची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिली. सध्या देशात दोन लसी उपलब्ध झाल्या आहेत. त्यातून आपल्या नागरिकांसोबतच, जगभरातल्या १००हून अधिक...

पंतप्रधानांनी नागरिकांना ‘व्होकल फाॅर लोकल’ होण्याचे केले आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जनतेला डिजिटल माध्यमांचा वापर करत स्थानिक प्रतिभावान उत्पादकांच्या वस्तूंची खरेदी करून भारताच्या उद्योगशीलता आणि सर्जनशीलतेला समर्थन देण्याचे आवाहन केले आहे. नागरीकांनी वस्तू...

भारतात अडकलेल्या परदेशी नागरिकांना लवकरच लंडनला सोडणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संचारबंदीत अडकलेल्या परदेशी नागरिकांना पोहोचविण्यासाठी ४ ते ७ एप्रिल दरम्यान एअर इंडिया विशेष विमानानं उड्डाण करणार आहे. दिल्ली आणि मुंबईहून ही विमान या प्रवाशांना लंडनला सोडतील.

पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाची अंतिम सत्राची परीक्षा रद्द करावी – युवा सेना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाची अंतिम सत्राची परीक्षा रद्द करावी, अशी मागणी युवा सेनेनं विद्यापीठ अनुदान आयोगाकडे पत्राद्वारे केली आहे. विद्यापीठ...

सर्व राज्यांना शाळा सुरू करण्याची परवानगी दिली असल्याचे वृत्त गृह मंत्रालयाने फेटाळले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना शाळा सुरू करण्याची परवानगी दिली असल्याचे वृत्त फेटाळले आहे. असा कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले. देशभरात अजूनही सर्व शैक्षणिक...

आता २१ ऑक्टोबरपर्यंत बँक उद्योग सार्वजनिक उपयुक्तता सेवा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बँक उद्योग येत्या २१ ऑक्टोबरपर्यंत सार्वजनिक उपयुक्तता सेवा म्हणून गणला जाईल आणि त्याला औद्योगिक विवाद कायद्यातल्या तरतुदी लागू होतील अशी घोषणा श्रम मंत्रालयानं केली आहे. बँक...

केंद्र सरकारचा स्वतंत्र ‘सहकार मंत्रालय’ स्थापन करण्याचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातल्या केंद्र सरकारनं स्वतंत्र 'सहकार मंत्रालय' स्थापन करायचा निर्णय घेतला आहे. 'सहकारातून समृद्धी' हा विकासाचा दृष्टिकोन प्रत्यक्षात साकारण्यासाठी हा ऐतिहासिक निर्णय...

भारतीय रेल्वेद्वारे गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यात उच्चांकी मालवाहतूक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रेल्वेनं गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यात उच्चांकी मालवाहतूक केली असून यातून रेल्वेला चांगलं उत्पन्न देखील मिळालं आहे. डिसेंबरमध्ये रेल्वेनं १० कोटी ८८ लाख टनांपेक्षा  जास्त...

भारत जगातला महत्त्वाचा निर्यातदार अशी नवी ओळख तयार करत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत, संरक्षण साहित्याचा आयातदार ही प्रतिमा पुसून टाकत जगातला महत्त्वाचा निर्यातदार अशी आपली नवी ओळख तयार करत आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं....

भारतीय नौदलातील पहिली विनाशिका आय.एन.एस.राजपूत ४१ वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय नौदलातील पहिली विनाशिका असलेल्या आय.एन.एस.राजपूतला काल विशाखापट्टण इथं तिच्या ४१ वर्षाच्या सेवेनंतर निवृत्त करण्यात आलं. कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम अतिशय साध्या पद्धतीनं पार...