भारतात निर्मित कोरोना लसीच्या मानवावरील चाचण्यांना सुरुवात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतात निर्मित कोरोना लसीच्या मानवावरील चाचण्यांना सुरुवात झाली असल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी काल सांगितलं. कोविड-19 विरुद्धचा लढा निर्णायक टप्प्यात प्रवेश करत असल्याचं त्यांनी...
येस बँक प्रकरणी २ हजार २०० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येस बँक प्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं येस बँकेचा संस्थापक राणा कपूर आणि इतरांच्या मिळून २ हजार २०० कोटी रुपयांची मालमत्ता मनी लाँडरिंग कायद्याअंतर्गत जप्त केली आहे,...
मिशन ऑक्सिजन स्वावलंबन अंतर्गत उद्योग घटकांना विशेष प्रोत्साहन मंजूर करण्याचा निर्णय
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात ३ हजार मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादनाचं उद्दीष्ट ठेवलं असून 'महाराष्ट्र मिशन ऑक्सिजन स्वावलंबन' अंतर्गत उद्योग घटकांना विशेष प्रोत्साहन मंजूर करण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला आहे. मुख्यमंत्री...
औरंगाबाद मजूर अपघात प्रकरणी दक्षिण मध्य रेल्वेच्या सुरक्षा आयुक्तांना सविस्तर तपासाचे रेल्वे मंडळाचे आदेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी औरंगाबाद रेल्वे दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटूंबांना पाच लाख रुपये मदत जाहीर केली आहे. कामगारांना राज्यात परत आणण्याची संपूर्ण व्यवस्था केली...
आठवडाभरापासून देशातल्या १८० जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा एकही नवा रुग्ण नाही
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात गेल्या ७ दिवसात १८० जिल्ह्यांमधे कोरोनाचा एकही रुग्ण सापडला नाही. तर १६४ जिल्हे असे आहेत जिथे गेल्या १४ ते २० दिवसात कोरोनाचा एकही रुग्ण...
जनता संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर मध्यरात्री १२ ते उद्या रात्री १० वाजेपर्यंत रेल्वे सेवा बंद
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात उद्या पाळण्यात येणाऱ्या जनता संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर आज मध्यरात्री १२ पासून ते उद्या रात्री १० वाजेपर्यंत रेल्वेची लांब पल्ल्याची कोणतीही प्रवासी गाडी सुटणार नाही.
उद्या सकाळी...
तमिळनाडू राज्यातल्या टाळेबंदीचा कालावधीत १२ जुलैपर्यंत वाढ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या टाळेबंदीचा कालावधी १२ जुलैपर्यंत वाढवल्याचं तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी काल जाहीर केलं. मात्र हे करताना काही निर्बंध शिथिलही केले आहेत. राज्यातल्या कोरोना...
भारतीय नौदलाच्या समुद्रसेतू अभियानाला सुरूवात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनामुळे मालदिवमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी भारतीय नौदलाच्या ऑपरेशन समुद्रसेतू अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरूवात झाली आहे. नौदलाचं आय एन एस जलाश्व हे जहाज मालदिवमध्ये अडकलेल्या...
दिल्लीतील शाळा तत्काळ बंद ठेवण्याचे आदेश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली सरकारनं दिल्लीतील सर्व सरकारी अनुदानित, खाजगी आणि महानगरपालिकेच्या शाळा आणि दिल्ली महानगरपालिका मंडळाच्या प्राथमिक शाळा तत्काळ बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
या शाळा या महिन्याच्या...
‘कोविप्री’ नावानं आलेलं रेमडेसिवीर इंजेक्शन बनावट असल्याचं केंद्रसरकारचं स्पष्टीकरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बाजारात ‘कोविप्री’ या नावानं आलेलं रेमडेसिवीर इंजेक्शन बनावट असल्याचं केंद्रसरकारनं स्पष्ट केलं आहे. कोविप्रि या नावानं रेमडेसिवीर अस्तित्वात नाही असं पत्रसूचना कार्यालयानं ट्विटमधे म्हटलं आहे.
लोकांनी...









