बेळगाव आणि सीमाभागात १ नोव्हेंबर हा काळा दिवस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा या मागणीसाठी बेळगाव आणि सीमाभागात १ नोव्हेंबर हा काळा दिवस म्हणून पाळला जातो. सीमाभागातल्या नागरिकांना पाठिंबा दर्शवण्यासाठी राज्यातलं महाविकास आघाडी सरकारचं...

मध्य प्रदेशात बहुमत सिद्ध करण्याचे राज्यपालांचे निर्देश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मध्य प्रदेशात मुख्यमंत्री कमलनाथ यांनी उद्या विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडावा, आणि बहुमत सिद्ध करावे असे निर्देश राज्यपाल लालजी टंडन यांनी दिले आहेत. विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून...

सीमेवरच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत-चीन दरम्यान लष्करी चर्चा सुरू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत-चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये सध्या चर्चा सुरू आहे. सध्या सीमेवर असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर लेफ्टनंट जनरल पातळीवरच्या अधिकाऱ्यांमध्ये ही चर्चा सुरू आहे. भारताकडून लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंग...

मुलींच्या शिक्षणाची सोय आणि शिक्षणाच्या प्रक्रियेत त्यांचा सक्रीय सहभाग वाढवण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बेटी बचाओ, बेटी पढाओ योजनेअंतर्गत केंद्र सरकार मुलींना शिक्षणाची सोय उपलब्ध करून देणं आणि शिक्षणाच्या प्रक्रियेत त्यांचा सक्रीय सहभाग वाढवण्यासाठी वचनबद्ध असल्याचं केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं...

जागतिक आरोग्य दिवस हा आपल्या आरोग्याची काळजी घेणाऱ्यांच्या सन्मानाचा दिवस – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक आरोग्य दिवस हा ग्रह निरोगी ठेवण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या लोकांचा सन्मान आणि त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आरोग्य...

भारतातील शहरी नियोजन क्षमता या विषयावर निती आयोगानं तयार केलेल्या अहवालाचं आज प्रकाशन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतातील शहरी नियोजन क्षमता या विषयावर निती आयोगानं तयार केलेल्या अहवालाचं आज प्रकाशन करण्यात येणार आहे. निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांच्या उपस्थितीत...

चिनी अँपवर बंदी: ५ भारतीय अँप्सचा पर्याय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतात #मेक इन इंडिया क्रांतीला सुरूवात झाली असून स्वदेशी अँप्सच्या अधिकाधिक वापरासह तंत्रज्ञान क्षेत्रातही आत्मनिर्भर बनण्याकडे देशाने वाटचाल सुरु केली आहे. गूगल प्ले स्टोअर आणि...

राज्यातले १४ रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात आतापर्यंत एकूण १४ जण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोना विषाणूने बाधित झाल्यामुळे मुंबईतल्या कस्तुरबा रुग्णायात उपचार घेत असलेले १२ रुग्ण दुसऱ्या चाचणीत बरे झाले...

देशभरातील जिल्हा कार्यक्रमांमुळे देशातल्या अनेक मागास जिल्ह्यांचा सर्वंकश विकास, प्रधानमंत्री यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात सुरू असलेल्या महत्त्वाकांक्षी जिल्हा कार्यक्रमामुळे देशातल्या अनेक मागास जिल्ह्यांनी सर्वंकश विकास साधला आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्वीटर संदेशात केलं आहे. संयुक्त...

कुलदीप सेंगर यांना 10 वर्ष तुरूंगवास

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उन्नाव बलात्कार पीडित मुलीच्या वडिलांच्या हत्येप्रकरणी दिल्लीच्या कोर्टाने कुलदीपसिंग सेंगरला 10 वर्षांची शिक्षा ठोठावली. दिल्लीतील कोर्टाने  कुलदीप सेंगर याचा भाऊ कुलदीपसिंग सेंगर यांना बलात्कार पीडितेच्या...