गेल्या दहा महिन्यांमध्ये देशाला ३३६ बिलीयन डॉलर्स निर्यात साध्य करण्यात यश – पियुष गोयल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत-युके करारामुळे नौवहन क्षेत्रात खलाशांना जागतिक संधी उपलब्ध होतील, याचा महाराष्ट्रातल्या खलाशांनाही लाभ मिळेल, असं केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. ते आज बॉम्बे स्टॉक...

शेतीसंबंधित मागण्यांवर ठोस निर्णय न घेतल्यास उपोषणाच्या निर्णयावर ठाम – अण्णा हजारे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी जानेवारी महिन्यात उपोषणाचा इशारा दिला आहे. याबाबत त्यांनी काल एक पत्रक जाहीर केलं. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीप्रमाणे किमान हमी भाव मिळावा,...

देशभरात मास्क वापरणं अनिवार्य आणि थुंकण्यावर पूर्ण बंदी – केंद्र सरकार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : Covid -19 आजाराचा प्रसार रोखण्यासाठी, केंद्र सरकारनं आज मास्क वापरणं अनिवार्य करणं तसंच थुंकण्यावर पूर्ण बंदी घालणारे निर्देश जारी केले आहेत. सार्वजनिक तसंच कामाच्या ठिकाणीही...

रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत सरकारतर्फे प्रदान केला जाणारा चित्रपट-जगातील सर्वोच्च असा दादासाहेब फाळके पुरस्कार २०१९-२० या वर्षासाठी सुप्रसिद्ध अभिनेते रजनीकांत यांना घोषित झाला आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर...

FTH हॉकी लीगमध्ये उद्या भारताचा सामना आर्जेन्टिनाबरोबर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : FIH हॉकी लीग सामन्यांमध्ये उद्या भारताचा सामना ब्युनॉस आयर्स मध्ये अर्जेन्टिनाबरोबर होणार आहे. गेल्या वर्षीच्या फेब्रुवारीमध्ये ऑस्ट्रेलियाबरोबर हॉकीचा सामना खेळलेला भारतीय संघ वर्षभरानंतर लीग सामने...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज लखनौमध्ये विविध प्रकल्पांचं उद्घाटन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : “नवीन शहरी भारत- शहरी परिदृश्य बदल” या ३ दिवसांच्या परिषदेचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज लखनौच्या इंदिरा गांधी प्रतिष्ठान इथं होणार आहे. स्वातंत्र्याच्या...

कृषी कायदे रद्द करण्याच्या निर्णयाचं देशभरातून स्वागत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या घोषणेचं स्वागत केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी आपल्या संबोधनात लक्षात आणून दिलं की सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी कायम कार्यरत राहील आणि त्यांच्या...

रब्बी हंगाम 2020 मध्ये सरकारकडून 526.84 कोटी रुपये मूल्याच्या 1 लाख मेट्रीक टन डाळी...

लॉकडाऊनच्या काळात कृषी, सहकार आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाकडून करण्यात आलेली कार्यवाही एकूण लागवडीखालील क्षेत्रापैकी गव्हाचे पिक 26-33 टक्के नवी दिल्‍ली : लॉकडाऊनच्या काळात शेतकरी आणि कृषी कामे सुरळीत व्हावी यासाठी केंद्रीय...

आज देशभर संत रविदास यांची जयंती साजरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संत रविदास यांची जयंती आज देशभर साजरी केली जात आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रविदास जयंतीनिमित्त देशातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. गुरु रविदास यांनी भेदभाव विरहीत...

कारगिल विजय दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून वीर सैनिकांना मन की बात मधून अभिवादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज कारगिल विजय दिनानिमित्त वीर सैनिक आणि वीर मातांना अभिवादन केलं आहे. मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते देशवासियांना संबोधित...