भारताच्या वनात गेल्या पाच वर्षात एक टक्क्याने वाढ
जनसहभागाद्वारे येत्या पाच वर्षातही अशी प्रगती साध्य करणे शक्य- केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर
मुंबई : भारताच्या वन आच्छादानात गेल्या पाच वर्षात एक टक्क्याने वाढ झाली असून येत्या...
निलंबन मागं घेण्याची मागणी राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी फेटाळली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यसभेतल्या १२ खासदारांचं निलंबन रद्द करण्याबाबत विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खर्गे यांनी केलेलं आवाहन राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी फेटाळून लावलं आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या...
संरक्षण दल प्रमुख जनरल बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टरला तामिळनाडूमधल्या कुन्नूर इथं आज दुपारी अपघात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तामिळनाडूमध्ये कुन्नूर जवळ आज दुपारी भारतीय वायुदलाचं एक हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला तर ३ जण जखमी झाले. या हेलिकॉप्टरमधून संरक्षण दल...
देशात काल बरे झालेल्या रुग्णांपेक्षा नव्यानं आढळलेल्या कोविड रुग्णांची संख्या जास्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात काल कोविड १९ चे ९ हजार ८६८ रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत ३ कोटी ३९ लाख ७७ हजारापेक्षा जास्त रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. रुग्ण...
20 व्या कारगिल विजय दिवसानिमित्त केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नवी दिल्लीत राष्ट्रीय...
नवी दिल्ली : 20 व्या कारगिल विजय दिवसानिमित्त केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय युद्धस्मारकात जाऊन शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली.
“भारताची प्रतिष्ठा आणि सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी कारगिलच्या...
कृषी कायदे, पैगॅसस हेरगिरी आणि इतर मुद्द्यावरून लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कृषी कायदे, पैगॅसस हेरगिरी आणि इतर मुद्द्यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहांमधे विरोधी सदस्यांनी आजही गदारोळ केला.
त्यामुळे लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी, तर राज्यसभेचं कामकाज दुपारी अडीच वाजेपर्यंत तहकूब...
मन की बात कार्यक्रमाचा आगामी अंक पुढच्या येत्या ३० जानेवारीला होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आकाशवाणीवरच्या मन की बात कार्यक्रमाचा आगामी अंक पुढच्या रविवारी म्हणजेच ३० जानेवारीला होणार असून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहून...
केंद्रीय मंत्रिमंडळाची विशेष आर्थिक क्षेत्र संशोधन विधेयक 2019 ला मंजुरी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने विशेष आर्थिक क्षेत्र सुधारीत विधेयक 2019 ला मंजुरी दिली आहे हे विधेयक विशेष आर्थिक क्षेत्र सुधारित अध्यादेश 2019 च्या...
जागतिक पातळीवर हवामान बदल विषयक संवादात भारत आघाडीवर
नवी दिल्ली : केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर ब्राझीलच्या साओ पावलो येथे होणाऱ्या ब्रिक्स आणि ‘बेसिक’ संघटनांच्या मंत्रिस्तरीय परिषदांना हजर राहणार आहेत. ‘बेसिक’ संघटनेच्या सदस्यांमध्ये...
दुसऱ्या टी-ट्वेंटी सामन्यात वेस्ट इंडिजनं भारताचा आठ गडी राखून केला पराभव
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : थिरुअनंतपुरम इथं काल झालेल्या दुसऱ्या टी-ट्वेंटी सामन्यात वेस्ट इंडिजनं भारताचा आठ गडी राखून पराभव केला, आणि तीन सामन्याच्या मालिकेत एक-एक अशी बरोबरी साधली.
भारताने विजयासाठी दिलेल्या...









