रेशनकार्डला आधारची जोडणी
नवी दिल्ली : रेशनकार्डला आधार जोडलेले नसणे हे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांना, अन्नधान्याचा पात्र कोटा न मिळण्यातले एक कारण ठरत आहे, असे वृत्त काही माध्यमांकडून आले होते....
मानवतेच्या कल्याणासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा लाभ घेण्याचे उपराष्ट्रपतींचे आवाहन
नवी दिल्ली : उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांनी केले आहे. आरके पूरम मधल्या एका शाळेतल्या विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. या महिना अखेरीला, अमेरिकेतल्या फ्लोरिडा इथे आंतरराष्ट्रीय स्पेस सेटलमेंट डीझाईन...
पाण्याच्या न्याय्य वापरामुळे भविष्यातील आपत्तींपासून देशाचे संरक्षण करता येऊ शकेल – शेखावत
नवी दिल्ली : पाण्याच्या उपलब्धतेचा विचार करता भारत सर्वाधिक संकटात असलेल्या देशांपैकी असून, लोकसंख्या विस्फोटामुळे या समस्येत अधिक भर पडत असल्याचे केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी म्हटले...
अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात ठोस कारवाई करण्यासाठी एनसीबी, भारत आणि सीसीडीएसी, म्यानमार यांच्यात चौथी महासंचालक...
नवी दिल्ली : अमली पदार्थांची तस्करी आणि संबंधित बाबींवर ठोस कारवाई करण्यासाठी अमली पदार्थ नियंत्रण विभाग (एससीबी) आणि म्यानमारच्या अमली पदार्थ नियंत्रण केंद्रीय समिती (सीसीडीएसी) यांच्यात नवी दिल्लीत चौथी...
सत्य आणि न्यायाचा विजय झाला, जाधव यांना न्याय मिळणार : आयसीजे च्या निकालावर पंतप्रधान...
नवी दिल्ली : सत्य आणि न्यायाचा विजय झाला असे सांगून पंतप्रधान
मोदींनी कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेल्या निकालाचे स्वागत केले. कुलभूषण जाधव यांना न्याय मिळेल हा माझा ठाम विश्वास...
अहमदाबाद इथं आज झालेल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा वेस्ट इंडिजवर ९६ धावांनी विजय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अहमदाबाद इथं भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आज झालेला एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं ९६ धावांनी जिंकला. याबरोबरच भारतानं मालिकेतले तीनही सामने जिंकून ३-० असं निर्भेळ...
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामना सुरु
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातला दुसरा कसोटी क्रिकेट सामना आजपासून जोहान्सबर्ग इथं सुरु झाला. या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर भारतानं पहिली फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे....
हवामान बदल आणि जागतिक तापमान वाढ यामुळे निर्माण होणारी परिस्थिती हाताळण्यासाठी वैज्ञानिकांनी या मुद्यांची...
नवी दिल्ली : हवामान बदल, जागतिक तापमान वाढ यामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीसाठी सज्ज राहता यावे यासाठी अशा मुद्यांची वैज्ञानिक आणि संशोधकांनी दखल घ्यावी असे आवाहन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू...
भारत आणि ऑस्ट्रेलिया सर्वसमावेशक आर्थिक सहकार्य कराराच्या कक्षा रुंदावण्यासाठी एकत्र येत आहेत – पियुष...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक व्यापारातलं स्थान आणखी बळकट करण्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया सर्वसमावेशक आर्थिक सहकार्य कराराच्या कक्षा रुंदावण्यासाठी एकत्र येत आहेत, अशी माहिती केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी दिली.
ते...
राज्यात संरक्षण उद्योग उभारणीसाठी उत्तर प्रदेश सरकारची मुद्रांक शुल्क माफी आणि अनुदान योजनेला मान्यता
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेश मध्ये संरक्षण उद्योग सुरू करण्यास इच्छूक असणाऱ्या उद्योग समुहांना प्रोत्साहन म्हणून उत्तर प्रदेश सरकारनं २५ टक्के अनुदान आणि मुद्रांक शुल्कात १०० टक्के सुट...







