अरुण जेटली यांचे निधन, उपराष्ट्रपतींकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली : उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. अरुण जेटली हे उत्कृष्ट संसदपटू, कायदेतज्ज्ञ, विद्वान, उत्कृष्ट प्रशासक आणि...

भारत-कझाकिस्तान संयुक्त लष्करी कवायती काझिंद-2019 चा समारोप

नवी दिल्ली : भारत-कझाकिस्तान यांच्यातल्या चौथ्या लष्करी कवायतीचा काझिंद - 2019 चा आज उत्तराखंडमधल्या पिठोरागड येथे समारोप झाला. जंगल तसेच डोंगराळ भागातले संयुक्त प्रशिक्षण, महत्वाची व्याख्यानं, दहशतवाद विरोधी कारवाईसंदर्भात...

राज्यातल्या पूरस्थितीबाबत प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यात चर्चा, सर्वोत्तपरी मदतीचे प्रधामंत्र्यांचे आश्वासन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या पूरस्थितीबाबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात काल संध्याकाळी चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्य शासनामार्फत बचाव कार्य कसं सुरू आहे, कोणत्या उपाययोजना केल्या...

भारत आणि श्रीलंका यांच्यातल्या टी- 20 क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताचा श्रीलंकेवर 62 धावांनी...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि श्रीलंका यांच्यात टी- 20 क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात काल भारतानं श्रीलंकेचा 62 धावांनी पराभव केला. लखनौ इथे झालेल्या या सामन्यात आधी फलंदाजी करत...

शहीद चंद्रशेखर भोंडे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सैन्यदलात जम्मू काश्मीर येथे कर्तव्यावर असतांना वीरगती प्राप्त झालेल्या लान्स नायक चंद्रशेखर रूपचंद भोंडे यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात वैनगंगेच्या दहनघाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांनी...

माननीय उपराष्ट्रपती श्री एम व्यंकय्या नायडू यांनी मुंबईत 27 जुलै 2019 रोजी लोकशाही पुरस्कार...

आज या ठिकाणी तुमच्यामध्ये उपस्थित राहताना आणि माझ्यासाठी अतिशय जिव्हाळ्याच्या असलेल्या विषयावर माझे विचार व्यक्त करताना मला अतिशय आनंद होत आहे. सर्वप्रथम महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित असलेल्या विविध...

भारताच्या वनात गेल्या पाच वर्षात एक टक्क्याने वाढ

जनसहभागाद्वारे येत्या पाच वर्षातही अशी प्रगती साध्य करणे शक्य- केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर मुंबई : भारताच्या वन आच्छादानात गेल्या पाच वर्षात एक टक्क्याने वाढ झाली असून येत्या...

देशात आतापर्यंत १४५ कोटी ६२ लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांना मिळाली कोरोना लशीची मात्रा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देशात आतापर्यंत १४५ कोटी ६२ लाखापेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्या आहेत. आज सकाळपासून १४ लाखापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं आहे. राज्यात...

एन आय आर एफच्या अभियांत्रिकी आणि संशोधन श्रेणीत आय आय़ टी मुंबईला तिसरं मानांकन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एन आय आर एफ, अर्थात राष्ट्रीय संस्थात्मक मानांकन संस्थेच्या अभियांत्रिकी आणि संशोधन या श्रेणीत आय आय़ टी मुंबईला तिसरं मानांकन मिळालं आहे. केद्रीय शिक्षणमंत्री धर्मेद्र प्रधान...

देशात आतापर्यंत १५६ कोटी ९० लाखापेक्षा जास्त लसींच्या मात्रा देण्यात आल्या

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी लसीकरण मोहिमेत देशात आतापर्यंत १५६ कोटी ९० लाखापेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना मिळाल्या आहेत. यात ६५ कोटी ४८ लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांना लशीच्या दोन्ही मात्रा मिळाल्या...