दुसऱ्या क्रिकेट कसोटीत भारताकडं ५८ धावांची आघाडी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जोहान्सबर्ग इथं भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात सुरु असलेलया दुसऱ्या क्रिकेट कसोटीत काल दुसऱ्या दिवसअखेर भारताच्या दुसऱ्या डावात २ बाद ८५ धावा झाल्या होत्या. दक्षिण...
दीपांकार दत्ता नवे मुख्य न्यायाधीश?
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश दीपंकर दत्ता यांना मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून बढती देण्याची शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने केली आहे.
सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांच्या...
सरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस्कार-2020 साठी नामांकन पत्रे दाखल करण्याची मुदत 15 ऑगस्ट 2020...
नवी दिल्ली : सरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस्कार-2020 साठी ऑनलाईन नामांकन पत्रे दाखल करण्याच्या प्रक्रियेची मुदत 15 ऑगस्ट 2020 पर्यंत वाढवली आहे. सरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस्कार हा भारताची...
१०१ संरक्षण उत्पादनांच्या आयातीवर बंदी घालण्याचा संरक्षण मंत्रालयाचा निर्णय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षण मंत्रालयानं १०१ संरक्षण उत्पादनांच्या आयातीवर टप्प्याटप्प्यानं बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. बंदी घातलेली सर्व उत्पादनं भारतातच तयार केली जातील अशी माहिती संरक्षण मंत्री राजनाथ...
सणासुदीचे आगामी ३ महिने कोरोनासंबंधी काळजी घेणं अतिशय महत्वाचं – आरोग्य मंत्रालय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सणासुदीच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी सर्वांनी काळजी घेण्याचा सल्ला आरोग्य मंत्रालयानं दिला आहे. आगामी तीन महिने अत्यंत महत्त्वाचे असून या काळात कोरोना नियमांबाबत...
संजय राऊत यांची अटक आणि इतर मुद्द्यांवरून संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधकांचा गदारोळ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संजय राऊत यांच्या अटकेचे पडसाद आज संसदेच्या दोन्ही सभागृहांमधे उमटले. त्यासह इतर अनेक मुद्यांवर विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे कामकाज बाधित झालं. राज्यसभेत शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी...
राफेल विमानांची आणखी एक तुकडी भारतात दाखल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राफेल लढाऊ विमानांची फ्रान्सहून पाठवण्यात आलेली चौथी तुकडी काल भारतात पोहोचली. फ्रान्स च्या इस्तरेस हवाई तळावरून उड्डाण करून 3 राफेल विमानं काल थेट भारतात उतरल्याची...
बोगदे खोदण्याचा खर्च कमी करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान अंगिकारण्याचा सल्ला – नीतीन गडकरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतात बोगद्यांच्या निर्मितीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचाअवलंब करणं गरजेचं असल्याचं केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी म्हटले आहे. यामुळे बोगदे निर्मितीसाठीचा खर्च कमी होऊ शकतो...
स्वदेशी बनावटीच्या तारागिरी या युद्धनौकेचे जलावतरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माझगाव डॉक जहाजबांधणी कंपनीनं १७ ए प्रकल्पातल्या तारागिरी या तिसऱ्या लढाऊ नौकेचं आज जलावतरण केलं. ही नौका ३ हजार ५१० टन वजनाची असून तीचा प्रारुप आराखडा...
पंतप्रधान येत्या रविवारी मन की बात कार्यक्रमाद्वारे नागरिकांशी संवाद साधणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या रविवारी सकाळी ११ वाजता आकाशवाणीच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा ७८ वा भाग असेल.
आकाशवाणी...









