अतिसारामुळे बालकांचे मृत्यू रोखण्यासाठी २० लाख बालकांना मोफत रोटाव्हायरस लस – आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे

कसारा येथे आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते राज्यस्तरीय रोटाव्हायरस लसीकरणाचा  शुभारंभ मुंबई : अतिसारामुळे होणाऱ्या बालकांमधील मृत्यूचे प्रमाण  कमी करण्यासाठी रोटा व्हायरस प्रतिबंधक लसीकरणाचा राज्यस्तरीय शुभारंभ आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यासाठी कसारा...

केंद्रीय मंत्रिमंडळाची विशेष आर्थिक क्षेत्र संशोधन विधेयक 2019 ला मंजुरी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने विशेष आर्थिक क्षेत्र सुधारीत विधेयक 2019 ला मंजुरी दिली आहे हे विधेयक विशेष आर्थिक क्षेत्र सुधारित अध्यादेश 2019 च्या...

कोविड१९ प्रतिबंधक लसीकरणात देशानं आज १६२ कोटी मात्रांचा टप्पा ओलांडला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड१९ प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देशानं आज १६२ कोटी मात्रांचा टप्पा ओलांडला. आज सकाळपासून देशभरात १६ लाखापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. देशात आत्तापर्यंत १६२ कोटी ८...

राज्यातल्या पूरस्थितीबाबत प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यात चर्चा, सर्वोत्तपरी मदतीचे प्रधामंत्र्यांचे आश्वासन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या पूरस्थितीबाबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात काल संध्याकाळी चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्य शासनामार्फत बचाव कार्य कसं सुरू आहे, कोणत्या उपाययोजना केल्या...

अर्जेंटिनाच्या शेतकऱ्यांनी कडूनिंबाचा कीटकनाशक म्हणून वापर करण्याचे कृषिमंत्री डॉ.अनिल बोंडे यांचे आवाहन

अर्जेंटिनाच्या शिष्टमंडळाने घेतली कृषिमंत्र्यांची भेट मुंबई : भारतात हजारो वर्षांपासून कडूनिंबाचा सेंद्रीय  कीटकनाशक म्हणून प्रभावीपणे वापर करण्यात येत आहे. अर्जेंटिनाच्या शेतकऱ्यांनीदेखील कडूनिंबाचा कीटकनाशक म्हणून वापर केला तर त्यांना त्याचा नक्कीच...

माननीय उपराष्ट्रपती श्री एम व्यंकय्या नायडू यांनी मुंबईत 27 जुलै 2019 रोजी लोकशाही पुरस्कार...

आज या ठिकाणी तुमच्यामध्ये उपस्थित राहताना आणि माझ्यासाठी अतिशय जिव्हाळ्याच्या असलेल्या विषयावर माझे विचार व्यक्त करताना मला अतिशय आनंद होत आहे. सर्वप्रथम महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित असलेल्या विविध...

भारत आणि श्रीलंका यांच्यातल्या टी- 20 क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताचा श्रीलंकेवर 62 धावांनी...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि श्रीलंका यांच्यात टी- 20 क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात काल भारतानं श्रीलंकेचा 62 धावांनी पराभव केला. लखनौ इथे झालेल्या या सामन्यात आधी फलंदाजी करत...

95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी भारत सासणे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उदगीर इथं होणाऱ्या 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कथालेखक भारत सासणे यांची बिनविरोध निवड झाली आहे. आज उदगीरला साहित्य महामंडळाची बैठक...

देशभरातील दहा ऐतिहासिक स्मारकं सर्वसामान्य पर्यटकांसाठी 9 वाजेपर्यंत सुरु राहतील- प्रल्हाद सिंह पटेल

नवी दिल्ली : देशभरातील दहा ऐतिहासिक स्मारकं यापुढे सर्वसामान्यांसाठी सकाळी सूर्योदयापासून ते रात्री 9 वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत अशी घोषणा केंद्रीय सांस्कृतिक मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी केली. याआधी...

पाण्याच्या न्याय्य वापरामुळे भविष्यातील आपत्तींपासून देशाचे संरक्षण करता येऊ शकेल – शेखावत

नवी दिल्ली : पाण्याच्या उपलब्धतेचा विचार करता भारत सर्वाधिक संकटात असलेल्या देशांपैकी असून, लोकसंख्या विस्फोटामुळे या समस्येत अधिक भर पडत असल्याचे केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी म्हटले...