वाढत्या बेरोजगारीचा सामना करण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शपधविधी पार पडल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी देशातील बेरोजगारी वाढल्याचे समोर आले. त्यामुळे सरकारची चिंता वाढली असून देशातील अर्थव्यवस्थेतील मंदी आणि वाढत्या बेरोजगारीचा सामना...

देशभरातील दहा ऐतिहासिक स्मारकं सर्वसामान्य पर्यटकांसाठी 9 वाजेपर्यंत सुरु राहतील- प्रल्हाद सिंह पटेल

नवी दिल्ली : देशभरातील दहा ऐतिहासिक स्मारकं यापुढे सर्वसामान्यांसाठी सकाळी सूर्योदयापासून ते रात्री 9 वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत अशी घोषणा केंद्रीय सांस्कृतिक मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी केली. याआधी...

२ ते १८ वयोगटातील मुलांसाठी कोविड प्रतिबंधात्मक लस ऑक्टोबरपर्यंत भारतात उपलब्ध होण्याची शक्यता

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : २ ते १८ वयोगटातील मुलांसाठी कोविड प्रतिबंधात्मक लस ऑक्टोबरपर्यंत भारतात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संस्थेच्या संचालिका प्रिया अब्राहम म्हणाल्या की, मुलांमध्ये कोवक्सिनच्या...

शेतकरी आंदोलनामुळे भारतीय रेल्वेचं ३६ कोटी ८७ लाख रुपयांहून अधिक नुकसान

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शेतकरी आंदोलनामुळे भारतीय रेल्वेचं या वर्षी ३६ कोटी ८७ लाख रुपयांहून अधिक नुकसान झाल्याचं रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज राज्यसभेत सांगितलं. रेल्वेच्या १५  क्षेत्रातल्या...

रेशनकार्डला आधारची जोडणी

नवी दिल्ली : रेशनकार्डला आधार जोडलेले नसणे हे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांना, अन्नधान्याचा पात्र कोटा न मिळण्यातले एक कारण ठरत आहे, असे वृत्त काही माध्यमांकडून आले होते....

आयएनएस तर्कश स्पेनमधल्या कॅडीज येथे दाखल

नवी दिल्ली : भारतीय नौदलाच्यावतीने परदेशातल्या बंदरामध्ये संयुक्त  कवायती केल्या जातात, त्याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आता ‘आयएनएस तर्कश’ ही युद्धनौका स्पेनमधल्या कॅडिज बंदरामध्ये दाखल झाली आहे. ‘तर्कश’ तीन...

कृषी कायदे, पैगॅसस हेरगिरी आणि इतर मुद्द्यावरून लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कृषी कायदे, पैगॅसस हेरगिरी आणि इतर मुद्द्यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहांमधे विरोधी सदस्यांनी आजही गदारोळ केला. त्यामुळे लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी, तर राज्यसभेचं कामकाज दुपारी अडीच वाजेपर्यंत तहकूब...

येत्या आर्थिक वर्षात रिझर्व्ह बँक डिजिटल चलन सादर करणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यंदाच्या आर्थिक वर्षापासून रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून भारत स्वत:ची डिजिटल करन्सी सुरु करणार असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. डिजिटल रुपी असं हे चलन असेल. रिझर्व्ह बँक ऑफ...

निलंबन मागं घेण्याची मागणी राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी फेटाळली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यसभेतल्या १२ खासदारांचं निलंबन रद्द करण्याबाबत विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खर्गे यांनी केलेलं आवाहन राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी फेटाळून लावलं आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या...

अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात ठोस कारवाई करण्यासाठी एनसीबी, भारत आणि सीसीडीएसी, म्यानमार यांच्यात चौथी महासंचालक...

नवी दिल्ली : अमली पदार्थांची तस्करी आणि संबंधित बाबींवर ठोस कारवाई करण्यासाठी अमली पदार्थ नियंत्रण विभाग (एससीबी) आणि म्यानमारच्या अमली पदार्थ नियंत्रण केंद्रीय समिती (सीसीडीएसी) यांच्यात नवी दिल्लीत चौथी...