नव्या कृषी कायद्यामुळे कृषी क्षेत्र आणखी मजबूत होईल – नरेंद्र सिंह तोमर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नव्या कृषी कायद्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल आणि कृषी क्षेत्र आणखी मजबूत होईल, असे केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय माध्यमाच्या सदस्यांशी...

लोकशाही वाचवण्यासाठी अधिक प्रमाणात राजकारणात येण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं तरुणांना आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :लोकशाही वाचवण्यासाठी अधिकाधिक तरुणांनी राजकारणात यावं, यामुळे लोकशाही अधिक बळकट होईल, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज राष्ट्रीय युवा संसद महोत्सवाच्या समारोप सत्राला...

लसीच्या 10 लाख मात्रा पाठवण्यासाठी तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्याचे पंतप्रधानांना पत्र

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तमिळनाडूमध्ये लसीच्या 10 लाख मात्रा पाठवाव्यात, अशी विनंती करणारं पत्र राज्याचे मुख्यमंत्री पळणीसामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलं आहे. राज्यात औद्योगिक क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांसाठी विशेष...

महिलांच्या आत्मसन्मानाच्या रक्षणासाठी सरकार कटिबद्ध- स्मृती ईराणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महिलांचा आत्मसन्मान सुरक्षित राखण्यासाठी सध्याचं सरकार कटिबद्ध आहे, असं केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती ईराणी यांनी म्हटलं आहे. त्या आज मुंबईत मिशन पोषण, मिशन...

देशभरातल्या ३५ ऑक्सीजन निर्मिती सयंत्राचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतानं कोरोना काळाचा ज्या साहसानं मुकाबला केला ते साऱ्या जगानं पाहिलं आणि त्याची प्रशंसा केली आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आज त्यांच्या...

एकदाच वापरात येणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूचं निर्मूलन करण्यासाठी भारत कटीबद्ध – नरेंद्र मोदी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एकदाच वापरात येणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूचं निर्मूलन करण्यासाठी भारत कटीबद्ध असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते आज एक महासागर परिषदेला संबोधित करत होते. किनारी...

जीआयएस डॅशबोर्ड वापरून आग्रा स्मार्ट सिटीमध्ये कोविड-19च्या हॉट-स्पॉटसचे निरीक्षण

नवी दिल्ली : जीआयएस म्हणजेच भौगोलिक माहिती प्रणाली डॅशबोर्डचा वापर करून आग्रा स्मार्ट सिटीमध्ये कोविड- 19च्या हॉट-स्पॉटसचे निरीक्षण केले जात आहे. या डॅशबोर्डमुळे शहरात कोविड-19चा प्रसार वेगाने होत असलेली...

कोरोनाचा धोका पूर्णपणे टळला नसल्यानं पूर्वीइतकीच खबरदारी घेण्याचं प्रधानमंत्र्यांचं देशवासियांना आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांचा बरे होण्याचा दर इतर देशांच्या तुलनेत खूपच चांगला आहे. त्याचबरोबर कोरोनामुळे इतर देशांमध्ये झालेल्या मृत्युंच्या तुलनेत आपल्या देशात कमी...

राज्यात सर्वत्र भक्तिभावाने गणरायाचे विर्सजन सुरु

मुंबई (वृत्तसंस्था) : आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी भक्तिभावाने गणरायाचे विसर्जन केले जात आहे. आज एकट्या मुंबईत ५० हजारांपेक्षा जास्त गणेश मुर्तिंचं विसर्जन केले जाईल. मुंबईत महापालिकेतर्फे विशेष उपाययोजना केल्या गेल्या...

भारतीय खेळणी महोत्सव २०२१ चं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय खेळणी महोत्सव २०२१ हे आत्मनिर्भर भारताची निर्मिती आणि भारताच्या पुरातन परंपरा अधिक दृढ करण्याच्या दिशेनं टाकलेलं महत्वाचं पाऊल आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी...