भारतानं न्यूझीलंडविरुद्धचा दुसरा कसोटी सामना ३७२ धावांनी जिंकला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडिअममध्ये झालेला दुसरा कसोटी क्रिकेट सामना भारतानं ३७२ धावांनी जिंकला. याबरोबरच भारतानं ही दोन सामन्यांची मालिकाही १-० अशी जिंकली...
बार्ज पी ३०५ तराफ्यावरच्या १८८ जणांना वाचवण्यात भारतीय नौदलाला यश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तौक्ते चक्रीवादळामुळे अरबी समुद्रात भरकटलेल्या तराफांवर काम करणाऱ्या २२ कर्मचाऱ्यांचे मृतदेह आतापर्यंत हाती लागले आहे. लष्कराच्या प्रवक्त्यांनी ही माहिती दिली आहे. बार्ज पी ३०५ या तराफेवर...
देशात यंदा सरासरीच्या १०३ टक्के पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात यंदा सरासरीच्या १०३ टक्के पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं आपल्या सुधारीत अंदाजामध्ये वर्तवली आहे. या अंदाजात चार टक्के कमी - अधिकची तफावत गृहीत धरण्यात...
२०२३ पर्यंत भारत खत आणि रसायन उत्पादनामध्ये स्वयंपूर्ण होईल – डी. व्ही. सदानंद गौडा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येत्या २०२३ पर्यंत भारत खत आणि रसायन उत्पादनामध्ये स्वयंपूर्ण होईल, असा विश्वास केंद्रीय खत आणि रसायनं मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांनी व्यक्त केला आहे....
देशात कोरोनाचे निर्बंध शिथिल केले असले, तरी दक्ष राहण्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाचे निर्देश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव ओसरल्यानं अनेक निर्बंध शिथिल केले असले, तरीही सर्व राज्यांनी दक्ष राहण्याची सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाने केली आहे.
राज्यांनी कोरोना प्रतिबंधक नियमांची प्रभावी अंमलबजावणी,...
भारत बायोटेकच्या नाकावाटे दिल्या जाणाऱ्या कोविड प्रतिबंधक लसीला केंद्र सरकारची मंजुरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत बायोटेकच्या नाकावाटे दिल्या जाणाऱ्या कोविड प्रतिबंधक लसीला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. ही लस कोविन ऍपवर आजपासून उपलब्ध होणार आहे. कोविशिल्ड किंवा कोव्हॅक्सिन या...
प्रधानमंत्र्यांनी केले मुष्टियुद्धा सागर अहलावत याचे अभिनंदन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सागर अहलावत याने मुष्टियुद्धात रौप्य पदक जिंकल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्याचं अभिनंदन केलं आहे. सागर अहलावत हा भारतीय क्रीडा क्षेत्रातल्या सर्वोत्तम खेळाडूंपैकी...
जम्मू-काश्मीरचा अर्थसंकल्प आणि त्यावरची चर्चा एकाच दिवशी करायची परवानगी द्यावी – निर्मला सीतारामन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचा अर्थसंकल्प आणि पुरवणी अनुदानाविषयीचं सादरीकरण आणि त्यावरची चर्चा एकाच दिवशी करायची परवानगी द्यावी, असा प्रस्ताव केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत...
मोफत अन्नधान्य वितरणामुळे गरीब लोकांच्या मनात देशाबद्दल विश्वास निर्माण झाला असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून मोफत अन्नधान्य वितरणामुळे गरीब लोकांच्या मनात देशाबद्दल विश्वास निर्माण झाला आहे. कुठल्याही कठीण परिस्थितीत देश आपल्या पाठीशी, आपल्या बरोबर असल्याचा...
कोविड लसीकरण मोहिमेत देशाने आोलांडला १०४ कोटी मात्रांचा टप्पा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देशाने १०४ कोटी मात्रांचा टप्पा आोलांडला आहे. आतापर्यंत देशात १०४ कोटी ८ लाख लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. यामध्ये ७२ कोटी...









