देशात अन्नधान्याच्या साठ्याबाबत अतिरिक्त उपलब्धतेसह सुस्थिती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात अन्नधान्याच्या साठ्याबाबत सुस्थिती आहे, असं ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं काल सांगितलं. देशात पुढील वर्षी एप्रिलमध्ये ८० लाख मेट्रिक टन गव्हाचा साठा उपलब्ध...

पंतप्रधानांनी गुरु पौर्णिमेनिमित्त जनतेला दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुपौर्णिमेच्या पवित्र प्रसंगी, देशातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. ट्वीट संदेशात, पंतप्रधान म्हणाले; “गुरु पौर्णिमेनिमित्त सर्वांना शुभेच्छा. आजचा हा दिवस आपल्याला प्रेरणा देणाऱ्या, मार्गदर्शन करणाऱ्या...

२०२४ पर्यंत देशात अमेरिकेच्या तोडीचे रस्ते तयार होतील, असा केंद्रीय परिवहन मंत्र्यांना विश्वास

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतात २०२४ पर्यंत अमेरिकेप्रमाणे रस्ते पायाभूत सुविधा असतील असं वक्तव्य रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. ते आज राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान पुरवणी प्रश्नांना...

कारमध्ये प्रवास करणाऱ्या सर्वच प्रवाशांना सीटबेल्ट बंधनकारक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कारमधून प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना आता सीट बेल्ट घालणं अनिवार्य केल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. नवी दिल्ली एका समारंभात...

बुद्ध आजही भारताच्या संविधानाची प्रेरणा असल्याचं प्रधानमंत्री यांचे प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :बुद्ध आजही भारताच्या संविधानाची प्रेरणा आहेत, बुद्धांचं धम्म-चक्र भारताच्या तिरंग्यावर  विराजमान होऊन आपल्याला गती देत आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. कुशीनगर इथल्या...

देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत १४६ कोटी ७० लाखाहून अधिक लसमात्रा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत १४६ कोटी ७० लाखाहून अधिक लसमात्रा देण्यात आल्या. त्यातल्या ९९ लाख २७ हजार मात्रा काल देण्यात आल्या. देशभरात काल कोविडचे ३७...

मध्यान्हभोजन उपलब्ध होत नसल्याने सर्वोच्च न्यायालयाने घेतली दखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशांच्या अनेक भागात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे अनेक शाळा बंद असल्यामुळे मुलांना मध्यान्हभोजन उपलब्ध होत नसल्याची दखल सर्वोच्च न्यायालयाने आज घेतली. सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील...

कोविड१९ प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देशानं १६० कोटी लस मात्रांचा टप्पा ओलांडला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड१९ प्रतिबंधक लसीकरणात भारतानं आज १६० कोटी लस मात्रांचा टप्पा पार केला. आत्तापर्यंत देशभरात १६० कोटी ६ लाखाहून अधिक लसमात्रा दिल्या गेल्या आहेत. यापैकी ६७...

पैशांच्या देवाणघेवाणीसाठी यूपीआयवर अनेक नवे पर्याय उपलब्ध

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने लोकप्रिय पेमेंट प्लॅटफॉर्म UPI वर परस्पर व्यवहारांसह अनेक पेमेंट पर्याय सुरू केले आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी काल...

म्हाडाच्या भाडेकरू आणि रहिवाशांना थकीत भाड्यावरच्या व्याजात ४० टक्क्याची सुट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : म्हाडाच्या संक्रमण शिबिरातल्या भाडेकरू आणि रहिवाशांना, अभय योजनेअंतर्गत थकीत भाड्यावरच्या व्याजात ४० टक्क्याची सुट दिली जाणार आहे. जे रहिवाशी संपूर्ण थकित भाडे भरतील त्यांनाच हा...