भारतीय बनावटीचं संरक्षण साहित्य खरेदी करण्याच्या प्रस्तावांना संरक्षण सामुग्री खरेदी परिषदेची मंजुरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या अधिपत्याखाली असलेल्या डी ए सी अर्थात संरक्षण सामग्री खरेदी परिषदेनं, आय डी डी एम म्हणजे भारतीय बनावटीचं २८ हजार ७३२...

देशांतर्गत विमान उड्डाणांच्या संख्येत वाढ करण्याचा केंद्राचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरी विमान वाहतूक मंत्रालयानं देशांतर्गत विमान उड्डाणांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर मंत्रालयानं विमान कंपन्यांना आता, ५० टक्क्यांऐवजी ६५ टक्के...

पंतप्रधानांनी गुरु पौर्णिमेनिमित्त जनतेला दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुपौर्णिमेच्या पवित्र प्रसंगी, देशातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. ट्वीट संदेशात, पंतप्रधान म्हणाले; “गुरु पौर्णिमेनिमित्त सर्वांना शुभेच्छा. आजचा हा दिवस आपल्याला प्रेरणा देणाऱ्या, मार्गदर्शन करणाऱ्या...

एनव्हीएस 01 या दिशादर्शक उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एनव्हीएस ०१ या दिशादर्शक उपग्रहाचं आज सकाळी श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरुन प्रक्षेपण करण्यात आलं जीएसएलव्ही एफ १२ या उपग्रह प्रक्षेपकाद्वारे हा उपग्रह अवकाशात सोडण्यात...

बुद्ध आजही भारताच्या संविधानाची प्रेरणा असल्याचं प्रधानमंत्री यांचे प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :बुद्ध आजही भारताच्या संविधानाची प्रेरणा आहेत, बुद्धांचं धम्म-चक्र भारताच्या तिरंग्यावर  विराजमान होऊन आपल्याला गती देत आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. कुशीनगर इथल्या...

मध्यान्हभोजन उपलब्ध होत नसल्याने सर्वोच्च न्यायालयाने घेतली दखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशांच्या अनेक भागात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे अनेक शाळा बंद असल्यामुळे मुलांना मध्यान्हभोजन उपलब्ध होत नसल्याची दखल सर्वोच्च न्यायालयाने आज घेतली. सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील...

आयुष्मान भव मोहिमेअंतर्गत सुमारे ६४ हजार लोकांनी घेतली आपले अवयव दान करण्याची शपथ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गेल्या महिन्यात सुरु झालेल्या आयुष्मान भव मोहिमेअंतर्गत आता पर्यंत  सुमारे ६४ हजार लोकांनी आपले अवयव दान करण्याची शपथ घेतली आहे. ही मोहीम १७ सप्टेंबर ते २...

राष्ट्रीय आपत्ती निवारण दलानं आजपर्यंत एक लाखांहून अधिक प्राण वाचवले – नित्यानंद रॉय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सरकारला आपत्ती निवारण दलावर पूर्ण विश्वास आहे, अशा शब्दात गृहराज्यमंत्री नित्यानंद रॉय यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 16 व्या राष्ट्रीय आपत्ती निवारण दिनाच्या स्थापना निमित्तानं...

FSSAI क्रमवारीत महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या मोठ्या राज्यांमध्ये अन्न सुरक्षेच्या क्रमवारीत राज्याचा तिसरा क्रमांक लागला आहे. FSSAI अर्थात भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं ही आकडेवारी जाहीर केली आहे. मोठ्या...

देशभरात काल १ लाख ३ हजार ५५८ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात काल १ लाख ३ हजार ५५८ नवे कोरोनाबाधित आढळले. त्यामुळे देशात आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या १ कोटी २५ लाखाच्या वर गेली आहे. काल...