स्थानिक गरजा आणि उपलब्धता लक्षात घेऊन योजना आखल्या, तर शाश्वत विकास शक्य – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्थानिक गरजा आणि उपलब्धता लक्षात घेऊन योजना आखल्या, तर शाश्वत विकास शक्य आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज आसाममध्ये दिफू इथं शांती...

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शैक्षणिक कार्यक्रमांचं आयोजन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिनांक 14 एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त राज्यातल्या सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या शाळा आणि अध्यापक विद्यालयामध्ये विविध शैक्षणिक कार्यक्रम आयोजित...

रिझर्व्ह बँकेकडून अचानक व्याजदरात ४ दशांश टक्क्यांची वाढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांता दास यांनी अचानक व्याजदरात ४ दशांश टक्के वाढ केली आहे. प्रसारित केलेल्या भाषणात त्यांनी ही घोषणा केली. त्यामुळं रेपो दर...

भारत बायोटेकची कोवॅक्सिन लस २ ते १८ वर्ष वयोगटातल्या मुलांसाठी सुरक्षित- भारत बायोटेक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत बायोटेकची कोवॅक्सिन लस २ ते १८ वर्ष वयोगटातल्या मुलांसाठी सुरक्षित असल्याचं उत्पादक कंपनीने म्हटलं आहे. लशीच्या नमुना चाचण्यांचा दुसरा आणि तिसरा टप्पा पूर्ण झाला...

परदेशातून मिळालेल्या वैद्यकीय मदतीचा देशभरात योग्य रितीने पुरवठा केला- केंद्रीय आरोग्य मंत्रालय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या कोरोना संकटाशी सामना करण्यासाठी परदेशातून मिळालेल्या वैद्यकीय मदतीचा देशभरात योग्य रितीने पुरवठा केला असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. आजपर्यंत आलेल्या मदतीपैकी नऊ हजार २८४...

लोकसभेत गदारोळ केल्याबद्दल काँग्रेसचे चार सदस्य पावसाळी आधिवेशन संपेपर्यंत निलंबित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसभेत आज काँग्रेसच्या चार सदस्यांना पावसाळी आधिवेशनाच्या उर्वरित भागासाठी निलंबित करण्यात आलं. त्यापूर्वी लोकसभेचं कामकाज दुपारी ३ वाजता सुरु झाल्यावर लगेच काँग्रेसच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्ष...

एस जयशंकर यांनी आज चीनचे परराष्ट्रमंत्री वॅंग यी यांची घेतली भेट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर यांनी आज इंडोनेशियामधे बाली इथं चीनचे परराष्ट्रमंत्री वॅंग यी यांची भेट घेतली. जी-ट्वेंटी देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी जयशंकर बाली इथं...

तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री म्हणून घेतली शपथ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांनी आज पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. आज सकाळी कोलकत्ता इथं राज्यपाल जगदीप धनखर यांनी राजभवनात झालेल्या साध्या समारंभात त्यांना...

रोगप्रतिकार शक्ती कमी असलेल्या व्यक्तींना कोविड१९ प्रतिबंधक लसीची अतिरिक्त मात्रा द्यावी, जागतिक आरोग्य संघटनेची...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रोगप्रतिकार शक्ती कमी असलेल्या व्यक्तींना कोविड१९ प्रतिबंधक लसीची अतिरिक्त मात्रा द्यावी, अशी शिफारस जागतिक आरोग्य संघटनेनं केली आहे. आरोग्य संघटनेच्या रोगप्रतिकारशक्तीविषयक तज्ञांच्या धोरणात्मक सल्लागार गटानं...

हर घर तिरंगा मोहिमेच्या पार्श्वभूमीवर ध्वज संहितेची उजळणी

प्रश्न :राष्ट्रध्वजाचा वापर, प्रदर्शन आणि आरोहण यासाठी काही मार्गदर्शक सूचना लागू आहेत का ? होय- भारतीय ध्वज संहिता 2002 आणि राष्ट्रीय सन्मानाचा अवमान प्रतिबंध कायदा, 1971. प्रश्न :राष्ट्रध्वज तयार करण्यासाठी कोणते...