सप्टेंबर महिन्यातही वस्तू आणि सेवा करापोटी 1 लाख कोटींपेक्षा अधिक महसूल जमा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वस्तू आणि सेवा करापोटी सप्टेंबरमधे 1 लाख 17 हजार 10 कोटी रुपये महसूल गोळा झाला. त्यातला 20 हजार 578 कोटी रुपये केंद्रीय कर होता तर...
‘तेहरिक ए हुर्रियत’ ही जम्मू कश्मीरमधली संघटना बेकायदेशीर घोषित
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारने तेहरिक ए हुर्रियत ही जम्मू कश्मीरमधली संघटना बेकायदेशीर घोषित केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी समाजमाध्यमावर ही माहिती दिली. भारतविरोधी कार्यक्रम राबवत...
कोरोना नियंत्रणासाठी पंचसूत्री काटेकोरपणे अवलंबावी – पंतप्रधानांचे निर्देश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी तपासणी, बाधितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध, उपचार याबरोबरच कोरोना संबंधीचे नियम आणि कोरोना प्रतिबंधक लसीकरण ही पंचसूत्री अत्यंत काटेकोरपणे आणि...
युक्रेनमधून २२ हजारापेक्षा जास्त भारतीय नागरिक सुखरुप परतले- परराष्ट्र व्यवहारमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रशियानं युक्रेनमधे लष्करी कारवाई सुरु केल्यापासून युक्रेनमधून २२ हजारापेक्षा जास्त भारतीय नागरिकांना सुखरुप परत आणलं असल्याचं परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी आज राज्यसभेत सांगितलं....
सीमावर्ती भागांचा विकास हा सरकारच्या सर्वंकष सुरक्षा धोरणाचा मुख्य भाग – राजनाथ सिंग
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सीमावर्ती भागांचा विकास हा सरकारच्या सर्वंकष सुरक्षा धोरणाचा मुख्य भाग असून यामुळे देशाची सुरक्षा व्यवस्था आणखी मजबूत होणार असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे...
मंगोलियासोबतची भारताची धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत आणि व्यापक करण्याचा भारताचा संकल्प – लोकसभा अध्यक्ष...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मंगोलियासोबतची भारताची धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत आणि व्यापक करण्याचा भारताचा संकल्प असल्याचं लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी म्हटलं आहे. भारतीय संसदीय शिष्टमंडळाचं नेतृत्व करत असलेल्या बिर्ला...
मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकांने गाठली ५३ हजार १२६ अंकांची सर्वोच्च पातळी
मुंबई (वृत्तसंस्था) :मुंबई शेअर बाजारात आज मोठे चढ-उतार झाले. सकाळच्या सत्रात निर्देशांक ५३ हजार १२६ अंकांच्या आजवरच्या सर्वाधिक उंच्चीवर पोचला होता. मात्र नंतर समभागाची जोरदार विक्री सुरु झाली. त्यामुळे...
आसाममधील महत्वाच्या ठिकाणांचा दौरा : महाराष्ट्राच्या पत्रकारांची एम्स गुवाहाटी आणि सुआलकुची...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रातील 13 नामवंत पत्रकार सध्या आसामच्या 3 दिवसीय अधिकृत दौऱ्यावर असून राज्याच्या बहुआयामी क्षेत्राचा आणि तेथील नयनरम्य पर्यटन स्थळांचा अनुभव घेत आहेत. आसामच्या विविध विभागांच्या अंतर्गत चालणाऱ्या कामकाजाची माहिती मिळवणे...
विविध क्षेत्रातल्या मान्यवरांचं राज्यसभेवर नामांकन झाल्याबद्दल प्रधानमंत्र्यांनी केलं अभिनंदन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विविध क्षेत्रातल्या मान्यवरांचं राज्यसभेवर नामांकन झाल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे. समाजसेवक वीरेंद्र हेगडे, चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक व्ही. विजयेंद्र प्रसाद गारु,...
आगामी काळात भारतात बनलेल्या प्रवासी विमानाद्वारे देशातली लहान-मोठी शहरं जोडली जातील, असा प्रधानमंत्र्यांचा विश्वास
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आगामी काळात भारतात बनलेली प्रवासी विमानं आकाशात उड्डाण घेतील आणि देशाच्या लहान आणि मोठ्या शहरांना एकमेकांशी जोडतील असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे....








